Books / Sartha Upanishat Sangrah Hari Ragunath Bhagavat Part 4 (Incomplete Volumes)

1. Sartha Upanishat Sangrah Hari Ragunath Bhagavat Part 4 (Incomplete Volumes)

Page 1

UNIVERSAL LIBRARY OU 184055 LIBRARY UNIVERSAL

Page 7

सा र्थ उपनिषत्संग्रह.

भाग चवया.

Page 8

वेदान्तपर पुस्तकें.

संपादक-हरि रघुनाथ भगवत, बी.ए. सार्थ उपनिषत्संग्रह भाग पहिला-ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, तैत्तिरीय व ऐतरेय. सार्थ उपनिषत्संग्रह भाग दुसरा-छांदोग्य. सार्थ उपनिषत्संग्रह भाग तिसरा-बृहदारण्यक. सार्थ उपनिषत्संग्रह भाग सहावा-अमृतबिंदु, आरु- णेयि, आत्मा, गर्भ, प्राणाभि त्र, सर्वसार, परमहंस आणि ब्रह्म अशी आठ उपनिषदें. किमत एक रुपया. सूचना-पहिल्या तीन भागांची नवी आवृत्ति लवकरच छापा- वयाची आहे. सहावा भाग छापून सयार आहे. अष्टेकर कंपनी. वेदान्त-पुस्तक-प्रकाशक. पुरणे शहर.

Page 9

।। श्री ।।

सार्थ उपनिषत्संग्रह.

भाग चुवथा .....

संपादक हरि रघुनाथ भागवत, बी. ए.

आवृत्ति पाहिली.

श्के १८४४ सन १९२२.

अट्टेकर कंपनी, पुणें.

किमत दोन रुपये.

Page 10

Printed by Mr. A. S. GOKHALE at his " VIJAYA PRESS" 570 Shaniwar Peth, Poona City,

AND Published by Mr. H. R. BHAGAVAT, at 620 Sadashiva Peth, Poona City, for THE ASHTEKAR COMPANY.

Page 11

अर्पणपत्रिका.

या भागांतील उपनिषदें मीं बाचलीं तेव्हां मला तमें सानिध्य होतें. या कारणानें यांचे भाषांतर लिहितांनों व तपासतांना तुझी आठवण बारंवार झाली. हणून हैं पुस्तक तुझ्या स्मृतीछा अर्पण करण्याचा मोह मला आवरवां आाला नाहीं. ह. र. भागवत.

Page 13

प्रस्तावना. - सार्थ उपनिषत्संग्रह-भाग पहिला या नांवाचें पुस्तक मीं १९१३ सालीं लिहून १९१४ सालीं छापवून प्रकाश्ित केलें. त्यामध्यें ईग्र, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक या दहा प्रमुख उपनिषदांचें मराठी भाषांतर मूळासुद्धां दिलें होतें. त्याची दुसरी आवृत्ति १९१६ सालीं निघाली, व तीहि आजमित्तीस खलास आहे. सार्थ उपनिषत्संग्रहाचे पुढील भाग काठ- ण्याची तेव्हांपासून इच्छा होती. परंतु मनुष्याच्या इच्छप्रमाणें या जगांत सर्वच गोष्टी वेळच्या वेळीं घडून येत नाहींत. अनेक कार्णा- मुळें दुसरा भाग लिहिण्याचें काम लांबलें. हें काम यंदा ईम्री इच्छेनें पुरें होऊन छापील प्रती वाचकांच्या हातांत पडत आहेत. या पुस्तकास सार्थ उपनिषतसंग्रहाचा दुसरा भाग न ग्हणतां चवथा भाग म्हटलें आहे. याचें कारण असें की, आता पहिल्या दहा उपनिषदां- ची नवी आवृत्ति छापतेवेळीं पहिल्या सात किंवा आठ लहान उपनिषदांचा एक भाग, छांदोग्याचा दुसरा आणि बृददारण्यकाचा तिसरा याप्रमाणें तीन भागांत ती उपनिषदें-भार्षातराला स्पष्टीकर- मार्थ टीपांची जोड देऊन-विभागण्याचा विचार मीं केला आहे. अर्थातच प्रस्तुत पुस्तकाला चवथा भाग म्हणणें ओघानें प्राप्त झाळें, या पुस्तकांत केवल्य, कौषीतकि, जामाल, मैत्रयणीय भानि

Page 14

V

चेताभतर या पांच उपनिषदांचें टीपांसुद्धा भाषांतर दिलें आहे. पिल्या दहा उपनिषदाचें भाषांतर धाईनें झालें होतें. तथी घाई या मार्णांतराचे वेळीं झालेळी नाहीं. भार्षांतर साधारणतः काळजीपूर्वक वेकें, आणि विश्वेष माहितीकरिती मधून मधून टीपाहि जोडल्या. ठ्ळक टाइपात मंत्र, त्यानंतर साथ्या पण मोठ्बा टाईपांत भार्षातर आणि त्याखाली बारीक टाईपति टीपा अस्ी व्यवस्था ठेवली आहे. अत्येक उपनिषदाचे आरंभी त्या उपनिषदाबइल उपोद्ातादाखक देन शब्द लिहिले आहेत. ही सर्व व्यवस्था वाचकांस पसंत परेख धशी माज्ची समजूत आहे.

या भागांत हींच उपभिषदें का घेतलीं तें आरता सांगतों. मुरुम दल उपनिषदावर श्रीशंकराचार्योनी भाष्व लिहिलें; यामुळें त्याषे मर्पातर मी प्रथम कोलें. या दहा उपनिषदांच्या बरोबरीनें कौषीतकि आाणि सेताश्वतर यांची योग्यता मानली जाते. दोहोंचेहि आधार जीशंकराचार्यानी ब्रह्मसूत्रभाष्यामध्ये घेतलेले आहेत. अर्थात् या दोन उपनिषदांचा समाबेश या भागांत करणें सयुक्तिक वाटलें. मैत्रामणीय उपनिषत् जरी श्रीशंकराचार्यानी आाधाराला घेतलेलें दिसत नाहीं तरी महत्वाच्या, विषयप्रिपादनाच्या व कालाच्या दृष्टीनें त्याला तेरावा नंबर देणें योग्य दिसल्यामुळें त्याचाहि समावेश केला. जाबालोपनि- बतू लहान असलें तरी श्रीशंकराचार्यानीं तें आधाराला घेतलें असल्पा- अरणानें तेंहि या भागात घेतलें. नारायण हें एक मोठें उपनिषद् पुढल्या भागाकरितां ठेवून लहान उपनिषदाैकीं कैवल्य अधिक पसंत पडस्पानें तें येथें घेऊन एकंदर पांच उपनिषदें पुरी केळीं. उप-

Page 15

निषदें याप्रमाणे धेण्याचें ठरल्यानंतर त्यांचा क्रम केवळ वर्णानुक्रमा- नेंच धरला. त्यात दुसरा हेतु कांहीं नाहीं.

कैवल्योपनिषदावर नारायणस्वामी आणि शंकरानंदस्वामी यांनी टीका केलेल्या आहेत. मद्रासच प्रो. ए. महादेवशास्त्री यानी याचें एक सटीप भाषांतर केलेलें आहे. कौषीतकि उपनिषदावर शंकरानंदांची टीका आहे जाबालोपनिषदावर नारायण आणि शंकरा- नंद या दोघांच्याहि टीका आहेत. मैत्रायणीयोपनिषदावर राम- तीर्थांची टीका आहे. वरील सर्व टीका पुण्याच्या आनंदाश्रमानें छाप- लेल्या ३२ उपनिषदांच्या पुस्तकांत असून, भारषातर करतेवेळी व्यांचे मी साहाय्य घेतलें. श्वताश्वतरावर श्रीशंकराचार्यांचें म्हणून एक भाष्य आनंदाश्रमांत छापललें आह, पण तें श्रीशंकराचार्यांचें नव्हे अशी माझी खात्री झाल्यामुळें त्याचा भाषांतराचे कामी उपयोग केलेला नाहीं. इंग्रजीमध्यें तेरा प्रमुख उपनिषदांचें भाषातर मि. ह्यूम नांवाच्या गृहस्थांनी केलेलें अलीकडे प्रकाशित झालें असून त्याचें मीं साहाय्य घेतलें. हें इंग्रजी भाषांतर बरेंच काळजीपूर्वक केलेलें आहे असें येथें नमूद करणें मला योग्य दिसतें. याशिवाय कलकत्याचे बंगाली पंडित सीतानाथ तत्त्वभूषण आणि इंग्रज पंडित प्रो. कॉवेल या दोघांचींहि कौषीतकि व श्वेताश्वतर या उपनिषदांवरील (दोघांनीदि स्वतंत्रपणें केललीं) इंग्रजी भाषांतरें, कै. शंकर मोरो रानडे यांचें कौषातकि उपनिषदाचें मराठी भाषांतर आणि कैं. प्रो. रा. रा. भागवत यांचें श्वेताश्वतराचे मराठी भाषांतर हींहि मधून मधून पाहिलीं. या सर्व टीकाकारांचा व भाषांतरकारांचा अर्थातच मी आभारी आहें. परंतु

Page 16

१०

यांतव्या कोणत्याहि एका भाषांतरावर किंवा टीकेवर मी सर्वस्वी अव- एंबून राहिलों नाहीं. जसें भाषांतर योग्य वाटलें तसें केलें, एवढें येथें सुचविणें जरूर आहे. कौषीतकि उपनिषदांत पाठभेद आहेत; त्यांपैकीं जो पाठ जेें योग्य दिसला तो स्वीकारला. इतर उपनिषदांत म्हणण्यासारखे पाठभेद आढळले नाहीन. यापुढें आणखी कांहीं उपनिषदें या पुस्तकाच्या पद्धतीनें भाषांतर करून छापण्याची आणि पहिल्या दहा उपनिषदांची नवी आवृत्ति याच पद्धतीनें तीन भागांत छापण्याची, इच्छा आहे; परंतु अशा प्रकारचीं पुस्तकें लिहून छापण्याचें व विकण्याचें आधींच कठिण असलेलें काम हल्ली अधिक कठिण झालें असल्यानें, या भागाला जर लोकाश्रय नीट मिळेल, तरच वरील उद्योग उमेदीनें ह्ातीं घेतां येतील. आतां हें पुस्तक छापून देण्याचें कार्य ज्यांनीं केलें त्यांचे येयें आभार मानणें माझे कर्तव्य आहे. येथील 'विजय' छापखान्याचे मालक रा. अनंत सखाराम गोखले यांचे जवळ मीं हें पुस्तक छापण्या- संबंधी गोष्ट काढतांच त्यांनी आनंदपूर्वक त्र आपलेपणानें काम हाती घेऊन तें अत्यंत अल्प अवधीत सुबक रीतीनें छापून दिलें. इतक्या अल्प अवधींत आणि अशा प्रकारें पुण्यांतल्या इतर कोण- त्याहि छापखान्याकडून हें काम झालें नसतें. या सौजन्याबद्दल रा. गोखले यांचा मी ऋणी आहें.

असो. यापुढेंदि उपनिषदांचें व इतर वेदान्तपर पुस्तकांचें लेखन व प्रकाशन करण्याचा योग ईश्वरानें लवकंर आणावा अशी त्याला प्रार्थना करून आणि

Page 17

११

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि संपश्यन्ब्रह्म परमं याति नन्येन हेतुना ॥ या कैवल्योपनिषदांतील [१.१०] मंत्राचें नित्य मनन करण्याची वाचकांस विनंती करून ही अर्प प्रस्तावना पुरी करतों.

पुणें. ६ जून १९२२. हरि रघुनाथ भागवत.

Page 18

अनुक्रमणिका.

उपनिषदाचें नांव. पृष्ठें.

१ कैवल्योपनिषत् १-९

२ कौषीतक्युपनिषत् १०-६० ....

5 जाबालोपनिषत् ६१-६९ ..

४ मेत्रायणीयोपनिषत् ७०-१४२ .. ....

५ श्वताश्वतरापनिषत् १४३-१८२ ..

पारिशिष्ट .. १८३-१८४ ..

Page 19

e

सार्थ उपनिषत्संग्रह.

भाग चवथा.

कैवल्योपनिषत्. हें हानसें उपनिषत् अथववेदापैकी आहे. लहान असलें तरी गहन ततत्व- विचारांनीं परिपूर्ण असल्यामुळें गौण उपनिषदांपैकी महत्वाच्या उपनिषदांत याची गणना होते. केवल्य ह्मणजे मोक्ष=जन्ममृत्यूपासून मुक्तता=ब्रह्मप्राप्ति.

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवाः भद्रं पशयेमाक्षभिर्यजत्राः॥स्थिरैरंगै स्तुष्टवांसस्तनूभिर्व्यशेम दवहितं यदायुः॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।

अथ प्रथम: खंडः ॥ अथाउश्वलायनो भमवन्तं परमेष्टिनसुपसमेत्योवाच- अधीहि भगवन्ब्रह्मविद्यां वरिष्ठां सदा सन्िः सेव्यमानां निमूढाम्॥ यथाSचिरात्सर्वपापं व्यपोह्य परात्परं पुरुषं याति विद्वान् ।।१।। भाषांतर-त्यानंतर आश्वलायन ऋषि भगवान् ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणाला-हे भगवन्, साधुजन जिचा सदा आश्रय करतात, जिला जाणल्याबरोबर जाणणारा सर्व पापापासून मुक्त होऊन परात्पर पुरुषाप्रत म्हणजे ब्रह्माप्रत प्राप्त होतो, जी गूढ आहे व सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ आहे, अशी ब्रह्मविद्या मला शिकवा.

Page 20

२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. १.२

टीपा-अथ=साधनचतुष्टयानें युक्त झाल्यानंतर. नित्यानित्यवातुविवेक, इहामुत्रार्थभोगविराग, शमदमादिसाधनसंपत् आणि मुमुक्षुत्व हें साधनचतुष्टय होय. परात्परं= पर ह्मणजे प्रकृति आणि परात्पर ह्मणजे प्रकृतीहून श्रेष्ठ, पुरुष, अर्थात् ब्रह्म. तस्मै स होवाच पितामहश्व श्रद्धाभक्तिध्यानयोगादवेहि ॥ न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशः ।।२।। त्याला पितामह ब्रह्मदेव म्हणाला-श्रद्धा, भक्ति आणि ध्यान या साधनांनीं ती ब्रह्मविद्या तूं शीक. संन्यासानें कित्येकांना अमृतत्वाची प्राप्ति झाली, कर्मानी झाली नाहीं, संततीनें झाली नाहीं, किंवा धना- नेंहि झाली नाही. श्रद्धा, भक्ति व ध्यान ही ब्रह्मविद्या शिकण्याची साधनें ह्मणून येथें सां- गितलीं आहेत, ब्रह्मप्राप्तीची साधनें ह्मणून नव्हेत, ब्रह्मप्राप्तीला संन्यासच अवश्य सांगितला आहे. फलेच्छायुक्त श्रौतस्मार्त कर्मे इष्ट फल देतीलि, संत- तीपासून व तिच्या पुण्यकर्मापासून कांही काल स्वर्गवास मिळेल, आणि द्रव्य- दानादिकांनीं पुण्यप्राप्ति होईल. परंतु ही कांही ब्रह्मप्राप्तीची साधनें नव्हेत. परेण नाकं निहितं छहायां विभ्राजते यद्यतयो विशन्ति॥ वेदान्तविज्ञानसुनिश्वितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धसच्वाः ॥ ते बह्मलोकेषु परान्तकाले परामृता: परिमुध्यन्ति सर्वे ।।३।। यति म्हणजे संन्यासी लोकांना जें प्राप्त होतें तें स्वर्गाहून श्रेष्ठ असें ब्रह्म बुद्धीच्या ठिकाणीं स्थित आहे. संन्यासानें ज्यांचें अंतः- करण शुद्ध झालें आहे, आणि वेदान्तज्ञानानें ज्यांनी (प्राप्तव्य) अर्थ

Page 21

१·b] कैवल्योपनिषत्.

ब्रह्म सुनिश्चित केला आहे (म्हणजे ज्यांना ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे), ते याच जन्मीं ब्रह्मरूप होत्साते मरणसमयीं ब्रह्मामध्यें मुक्त होतात. या सहा चरणांच्या शोकापैकीं अखेरचे चार चरण मुंढकोपनिषदांत [३. २.६] आलेले आहेत. कैदल्योपनिपदाच्या छापील प्रतीमध्यें व शंकरानंदांच्या टकित 'परामृताः' याऐवजी 'परामृतात्' असा पाठ आहे व शंकरानंदानो अर्थहि शंकराचार्याच्या अर्थाहन वेगळा केला आहे. भुंडकोपनिषदांतील श्लोकां- च्या शंकराचायीच्या अर्थाला अनुसरून मीं येथें अर्थ दिला आहे. शंकरानं- दांनीं यतींचे दोन वर्ग केले असून ब्रह्मसाक्षात्कार न झालेले यति ब्रह्मलोकांन राहून प्रलयकालीं मुक्त होतात असा अर्थ केला आहे. विविक्तदेशे च सुखासनस्थः शुचि: समग्रीवशिरःशरीरः।।४।। अत्याश्रमस्थः सकलेड्रियाणि निरुध्य भक्तया सवगरुं प्रणम्य ।। हृत्पुंडरीकं विरज विशुद्धं विचित्य मध्ये विशदं विशोकम् ।.५।। अचिंत्यमव्यक्तमनंत रूपं शिवं प्रशान्तममृतं ब्रह्मयोनिम् ॥ तथाद्िमध्यांतविहीनमेकं विभुं चिदानंदमरूपमन्भुतम् ।६।। उमासहायं परनेश्वरं प्रभुं त्रिलोचनं नीलकंठं प्रशान्तम् ।। ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनिं समस्तसाक्ष तमसः परस्तात् ॥७।। एकान्तस्थलीं, सुखासनस्थ, अंतर्बाह्य शुद्ध, मान-मस्तक-व शरीर समान म्ह० एका रेषेत करून, परमहंस संन्यासाची दीक्षा घेतलेला, सर्व इंद्ियांचा निरोध केलेला असा होन्साव्या मुनीनें आपल्या गुरुला

Page 22

४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.५

भक्तिपूर्वक वंदन करून आपल्या हृदयकमलाचे ठिकाणीं ब्रह्माचें ध्यान करावें. तें असें-कलंकरहित, शुद्ध, स्वच्छ, आनंदपूर्ण, अचिल्व, अव्यक्त, अनंतरूप, कल्याणरूप, शान्त, मरणरहित, ब्रह्मदेवाचा जनक, आदि-मध्य-अंत-रहित, एक, सर्वव्यापी, चैतन्यरूप, आनं- दरूप, रूपरहित, अद्भुत, उमा म्ह० प्रकृति ज्याला साहाय्य करते, परमेश्वर, प्रभु, त्रिलोचन, नीलकंठ, शान्तचित्त, भूतमात्राचें कारण, सर्वाचा साक्षी व अविदयेच्या पलीकडे असलेला,-अशा स्वरूपांत ध्यान केलें असतां ध्याता त्याप्रत प्राप्त होतो. उमा=ब्रह्मविद्या. त्रिलोचन=सूर्य, चंद्र व अभि हे तीन ज्याचे नेत्र आहेत असा, नीलकंठ=तम अथवा अविद्या गिळल्यानें कंठ काळा झालेला. शिव, उमासहाय आणि नीलकंठ या शब्दांचा निर्गुण-ब्रह्मपर अर्थ जरी लावतां येतो, तरी शंकर- स्वरूपांत सगुण ब्रह्मच येथें विवक्षित आहे असेंहि म्हणतां येतें. V स ब्रह्मा स शिव: सेंद्रः सोऽक्षरः परमः स्वराद्॥ स एव विष्णुः स प्राणः स कालोडग्निः स चंद्रमाः ॥८॥ हें ब्रह्मच ब्रह्मदेव, शिव व इंद्र होय. हेंच अविनाशी, परमेश्वर, स्वयंप्रकाश होय. हेंच विष्णु, प्राण, काल, अग्नि आणि चंद्र होय. स एव सर्वे यद्भूतं यञ्च भव्यं सनातनम् ॥ ज्ञात्वा तं मृत्युमत्येति नान्य: पंथा विमुक्तये ।।९।। जें कांहीं झालेलें आहे व जें कांही होणारें आहे तें सर्व ब्रह्मच होय. ब्रह्मच सनातन आहे. ब्रह्माचें ज्ञान झाले असतां ज्ञाता मृत्यूच्छा पलीकडे जातो. मोक्षाला दुसरा मार्ग नाही. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि। संपश्यन्ब्ह्म परमं याति नान्येन हेतुना।।१०।। आतमा सर्व भूतांचे ठिकाणी आहे व सर्व भूतें आत्म्याचे ठिकाणी

Page 23

१.११] कैबल्योपनिषत्. ५

आहेत असें पहाणारा परम ब्रह्म पावतो; दुसन्या कोणत्याहि मार्गानें नाहीं. आत्मानमराणें कृत्वा प्रणवं चोत्तरारणम् ।। ज्ञाननिर्मथनाभ्यासात्पाशं दहति पंडितः ॥११। आत्मा ही खालची अरण व ऊँकार ही वरची अरणि कारून ज्ञानरूपी सतत घर्षणानें शहाणा मनुष्य अविद्यारूपी पाश दहन करतो. घर्षणानें अभनि उत्पन्न करण्याकरितां जी काष्ठें घेतात त्यांना अरणि ह्राण- तात. आत्मा=जीव, आणि ॐकार=ब्रह्म. जीवव्रह्मैक्यज्ञानाच्या सतत घर्षणानें अविेचा नाश होतो. स एव मायापरिमोहितात्मा शरीरमास्थाय करोति सर्वम्।।

स एव जाग्रत्परितृप्तिमेति ॥१२।। तोच आत्मा मायेनें मोहित होत्साता शरीराशी एकरूप सेउन सर्व व्यवहार करतो. जागृतीमध्यें तोच स्त्री, अन्न, पान इस्यादि अनेक प्रकारच्या तृप्ति अथवा अतृप्ति पावतो. v स्वप्ने स जीवः सुखदुःखभोक्ता स्वमायया कल्पितजीवलोके ॥। सुपुप्तिकाले सकले विलीने तमोऽभिभूतः सुखरूपमेति॥ पुनश्र्व जन्मांतरकर्मयोगा- त्स एव जीवः स्वपिति प्रबुद्धः ॥१३।। तोच जीव स्वनकालीं आपव्या मायेनें कत्पनेनें उत्पन्न पेसिल्या स्नेकांत सुखद्ुःख भोगतो. सुषुप्िकालीं सर्व वस्तूंचा लय झाला

Page 24

६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.१४

असतां जीव एकरूप होतो, (पण) तमानें आध्छादित असतो. तोच जीव पूर्वजन्मींच्या कर्मानुरोधानें पुनः स्तम अथवा जागृति पावतो. पुरत्रये करीडति यश्व जीव- स्ततस्तु जातं सकलं विचित्रम्।। आधारमानंदमखंडबाधं यस्मिल्लयं याति पुरत्रयं च।।१४।। आणि या तीन नगरांमध्यें ह्मणजे अवस्थांमध्यें क्रीडा करणाऱ्या त्याच जीवापासून हें सर्व वैचित्र्य उत्पन्न झालें. सर्वाचा आधार, आनंदरूप व संतत-ज्ञानस्वरूप अशा त्याच जीवामध्यें हीं तीनहि नगरें लय पावतात. या श्लोकांत जीवाच्या चवथ्या तुरीयावस्थेचें वर्णन असून जीवाचे ब्रह्माशी ऐक्यरूप दर्शविलें आहे. एतस्माज्जायते प्राणो मनः सवेद्वियाणि च ॥ खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी।१५॥। यापासून म्हणजे ब्रह्मापासून प्राण, मन, सर्व इंद्रियें, आकाश, वायु, तेज, उदक आणि प्राणिमात्राला धारण करणारी पृथिवी हीं उत्पन्न होतात. यत्परं ब्रह्म सर्वोत्मा विश्वस्यायतनं महत् ॥ सूक्ष्मात्सूक्ष्मतरं नित्यं तत्वमेव त्वमेव तत् ॥१६।। जें परम ब्रह्म सर्वाचा आत्मा, विख्वाचा म्ह० प्राणिमात्राचा मोठा आधार, सूक्ष्माहून सूक्ष्म, आणि शाश्वत असें आहे, तें तूंच आणि तूंच तें. जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि प्रपंचं यत्प्रकाशते ।। तद्रह्माहमिति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यते ॥१७॥

Page 25

१:१८] कैवल्योपनिषत्. ७

जागृति, स्वम, सुषुप्ति इत्यादि पसारा जें भासमान करतें तें ब्रह्म मीच आहें असें ज्ञान झालें म्हणजे ज्ञाता सैरव बंधनांपासून मुक्त होतो. त्रिषु धामसु यन्द्ोग्यं भोक्ता भोगश्रव यन्भ्वेत्। तेभ्यो विलक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिय: ।।१८।। तीन स्थानांमधील भोग्य, भोक्ता आणि भोग यांहून निराळा असा मी साक्षी, चिन्मात्र म्ह० ज्ञानस्वरूप, आणि सर्वथा कल्याण- रूप आहें. मय्येव सकलं जातं मय सर्व प्रतिष्ठितम् ।। मयि सर्व लयं याति तद्रह्माद्यमस्म्यहम् ॥१९॥ माझ्यामध्येंच सर्व उत्पन्न होतें, स्थित रहातें आणि लय पावतें. असें द्वयरहित ब्रह्म मी आहें. अणोरणीयानहमेव तद्दन्- महानहं विश्वमहं विचित्रम्॥ पुरातनोऽहं पुरुषाऽहमीशो हिरण्मयोऽहं शिवरूपमस्मि ॥।२०॥ मी लहानाहून लहान आहें, तसाच सर्वांत मोठाहि आहें. हें विविध विश्व मी आहें. पुरातन पुरुष मी, ईश्वर मी, हिरण्मय पुरुष मी आणि मीच शिवरूप अथवा कल्याणरूप आहें. अपाणिपादोहमचित्यशक्ति: पश्याम्यचक्षु: स शृणोम्यकर्णः। अहं विजानामि विविक्तरूपो न चास्ति वेत्ता मम चित्सदाऽहम्॥ वेदैरनेकैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।।२१।।

Page 26

साथ उपानषत्सग्रह्द-भाग चवथा. V

मला ह्ात नाहींत, पाय नाहींत, पण माझ्ञी शक्ति अचत्य आहे. मला चक्षु नाहींत पण मी (सर्व) पहातों, कान नाहींत पण ऐकतों. मी सवाहून निराळा असून मी सर्व जाणतों, पण मछा जाणणारा कोणी नाहीं. मी सर्वदा चित् म्हणजे ज्ञानस्वरूप आहें. सर्व वेदांचें ज्ञातव्य मीच आहें, वेदान्ताचा कर्ता मीच आणि वेदांचा ज्ञाताहि मीच. न पुण्यपापे मम नास्ति नाशो न नन्मदेहेंद्रियबुद्धिरस्ति ॥। न भूमिरापो न च वह्निरस्ति न चानिलो मेडस्ति न चांबरं च ।।२२।। मला पुण्य नाहीं, पाप नाहीं, मला मरण नाहीं, जन्म नाहीं, शरीर माझें नव्हे, इंद्रियें माझीं नव्हेत, बुद्धिहि माझी नव्हे. पृथ्वी उदक, तेज, वायु आणि आकाश यांपैकी कांहीहि मी नव्हे. एवं विदित्वा परमात्मरूपं छहाशयं निष्कलमद्वितीयम् ॥ समस्तसाक्षि सदसद्विहीनं प्रयाति शुद्धं परमात्मरूपम् ।।२३।। बुद्धीचे ठिकाणीं स्थित, अवयवरहित, अद्वितीय, सर्वाचा साक्षी सत् व असत् यांच्या पलीकडचा,-अशा परमात्म्याचें स्वरूप याप्र- माणें जाणणारा शुद्ध परमात्मरूप पावतो. इति प्रथम: खंडः ॥

Page 27

२.१] कैवल्योपनिषत्.

अथ द्वितीय: खंड: ॥ यः शतरुद्वियमधीते सोऽग्निपूतो भवति सुरापानात्पूतो भवति ब्रह्म- हत्यात्पूतो भवति कृत्याकृत्यात्पूतो भवति तस्मादविमुक्तमाश्रितो भवति अत्याश्रमी सर्वदा सकृद्दा जपेत्।१।। शतरुद्रियाचे ह्मणजे रुद्राध्यायाचें अध्ययन करणारा श्रीतस्मार् अग्नींपासून मिळणारें पावित्र्य मिळवितो; सुरापान, ब्रह्महत्या, कृल, अकृत्य इत्यादि पापांपासून मुक्त होतो व अखेरीस त्यापासून शिव- पदाला जातो. परमहंस आश्रमी यांनीं सर्वदा अथवा एकदा जप करावा. अविमुक्त=शिव, विमुक्त-जीव, 'अविमुक्त' हे काशी क्षेत्राचें एक नांव आहे. दोन भुवयांचा मध्य व नासिकेचें मूलस्थान यालाहि अविमुक्त अशी संज्ञा आहे. योग्यांनी तेथें दृष्टि लावली असतां सर्व बाह्य विषयांपासून मन निवृत्त होऊन ईश्वराचे ठिकाणी लीन होतें. पहिल्या खंडामध्यें सांगितलेलें निर्गुण ब्रह्माचें ज्ञान ज्यांना अगम्य व्यांच्याकरितां पहिली पायरी ह्मणून यजुर्वेदांतर्गत रुद्रा- ध्यायाचें पठन येथें सांगितलें आहे. अनेन ज्ञानमाप्नोति संसारार्णवनाशनम् ॥। तस्मादेवं विदित्वैनं कैवल्यं फलमश्रुत कैवल्यं फलमश्नुंत इति ॥२॥ इति द्वितीयः खंडः ॥ याचे योगानें ह्मणजे रुद्राध्यायपठनानें संसारसमुद्राचा नाश कर- जारें ज्ञान प्राप्त होतें. व्या ज्ञानापासून वर सांगितल्या प्रकारचें ब्रह्माचें ज्ञाम प्राप्त होऊन मोक्षरूपी फल मिळतें. इति अथरववेदीया कैवल्योपनिषत्समाप्ता ।।

Page 28

१० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.१

कौषीतकि उपनिषत्॥

हैं उपनिषत् ह्मणजे ऋग्वेदाच्या कोषीतकि ब्राह्मणाच ६-९ अध्याय होत. हणजे उपनिषदाचे चार अध्याय होतात. पहिल्या अध्यायांत प्राण हा ब्रह्माचा पर्यक [हणज चौरंग किंवा आसन] सांगितला असून उत्तर व दक्षिण अशा दोन मार्गाचें वर्णन दिलें आहे. दुसन्या अध्यार्यात प्राणाची उपासना सांगून पुढें तिसऱ्यांत व चवथ्यांत आत्मविद्या सांगितली आहे.

ॐ वाइमे मनास प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि वदस्य म आणोस्थः श्रुत मे मा प्रहासीरनेनाधीतना होरात्रात्संदधा- म्यृतं वदिष्यामि सत्यं वादेष्यामि । तन्मामवतु। तद्दक्तारमवतु। अवतु माम् । अवतु वक्तारमवतु वक्तारम्॥। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

अथ प्रथमोऽव्यायः । अध्याय पहिला-पर्यकविद्या.

१ अमृतत्वाचा मार्ग कोणता ?- चित्रो ह वै गाग्यीयणयक्ष्यमाण आरुण बत्रे, सह पुत्रं श्वेतकेतुं प्रजिघाय याजयति, तं हाऽ5सीनं पप्रच्छ। गौतमस्य पुत्र, अस्ति संवृतं लोके यास्मन्मा धास्यसि, अन्यतमो वाध्वा तस्य मा लाके धास्यसीति। स होवाच नाहमतद्वद हन्ताS5चाय पृच्छानीति, स ह पितरमासाद्य पप्रच्छनीति मापाक्षात्कथं प्रतितवाणीति। स हांवाचाहमप्यतन्न वेद सदस्यव वय स्वाध्यायमर्धीत्य हरामहे यन्न: परे ददत्यह्यभौ गमिष्याव इति। सह समित्पाणिश्वित्रं गाग्यायणिं प्रतिचक्रम उपायानीति, तं होवाच ब्रह्मार्होसि गौतम यो न मानमुपागा, एहि व्यव त्वा जपयि- ष्यामीति ।।१।।

Page 29

१.१] कौ्षातक्युपनिषत्. ११

गाग्यगोत्रज चित्राच्या मनात यज्ञ करण्याची इच्छा उत्पन्न होऊन त्यानें उद्दालक आरुणीला मुख्य याजक पसंत केला. आरुणीनें '(माझ्याऐवजी) तूं यज्ञकर्म चालव' असें सांगून आपल्या श्वेतकेतु नामक पुत्रास पाठविलें. श्वेतकेतु येऊन आसनस्थ झाल्यावर चित्रानें त्याला प्रश्र केला-हे गौतमपुत्रा, (यज्ञ करवून) मला ज्या लोकीं नेऊन ठेवणार आहेस तेथें जन्ममृत्यूचा अंत झाला आहे काय ? अथवा त्याहून निराळा एखादा मार्ग आहे आणि त्या मार्गाच्या लोकीं तूं मला ठेवणार आहेस? श्वेतकेतु ह्मणाला, हें कांहीं मला माहीत नाहीं. मी माझ्या गुरू- कडे जाऊन विचारतों. असें ह्णून तो पित्याकडे परत आला आणि सणाळा, असेंअसें मला चित्रानें विचारलें. मी त्याला काय उत्तर देऊं? आरुणि हणाला, हें मला देखील माहीत नाहीं. चित्राच्या घरींच आपण स्वाध्यायाचें अध्ययन करूं. आपणांहून श्रेष्ठ पुरुष जें ज्ञान देतील तें घेऊं. चल आपण दोघेहि जाऊं. समिधा हातांत घेऊन तो (उद्दालक) चित्र गार्ग्यारयणीकडे येऊन झणाला, मला आपणांकडे शिष्यभावानें येऊं दा. तो चित्र हमणाला, गौतमा, ब्रह्मज्ञान संपादन करण्यास तूं योग्य आहेस, कारण तूं गर्व धरला नाहीस. ये मी त्याचें पूर्ण ज्ञान सांगतों. २ चंद्रलोक स्वर्गाचें द्वार-तेथन परत फिरणें अथवा पुढें जाणें. स हांवाच ये वै के चास्माल्लोकात्प्रयन्ति चंद्रमसमेव ते सर्वे गच्छन्ति। तषां प्राणः पूर्वपक्ष आप्यायते तानपरपक्षण प्रजनयति। एतद्वै स्वर्गस्य लोकस्य द्वारं यश्वंद्रमाः। तं यः प्रत्याह तमतिमृजतेऽथ य एनं न प्रत्याह तमिह वृष्टिर्भत्वा वर्षति। स इह कीटो वा पतंगो वा शकुनिर्वा शार्दूलो

Page 30

१२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.२

वा सिंहो वा मत्स्यो वा परश्वा वा पुरुषो वाऽन्यो वैतेषु स्थानेषु प्रत्या- जायते यथाकर्म यथाविद्यम् । तमागत पृच्छति कोसीति। तं प्रतिब्रूया- द्विचक्षणाद्ृतवो रेत आभृतं पंचदशात्प्रसूतात्पित्रयवतस्तन्मा पुंसि कर्त- र्येरयध्वम्। पुंसा कत्रा मातरि मा निषिक्त्त, स जाय उपजायमानो द्वादशत्रयोदशोपमासा द्वादशत्रयोद्शन पित्राऽडसं तद्विदे प्रतितद्विदेऽ्हं, तन्म ऋतवां अमत्यव आभरध्वम्। तेन सत्येन तेन तपसा ऋतुरस्म्यार्त- वोऽस्मि, कोऽस त्वमस्मीति तमतिसृजते ।।२।।

नंतर चित्र हणाला, जे जे हणुन या लोकीं मरण पावतात ते सर्व चंद्रलोकी जातात, त्यांच्या प्राणांनीं चंद्र पूर्वपक्षांत वृद्धि पावतो. दुसऱ्या पक्षांत तो त्यांना पुनः जन्माला पाठवितो. हा चंद्र हेंच स्वर्गाचें द्वार होय. जो चंद्राला योग्य उत्तर देऊं शकतो त्माला चंद्र पुढें जाऊं देतो. ज्याला नीट उत्तर देतां येत नाहीं व्याला वृष्टि- रूपाने पुनः पृथ्वीवर पाठवितो. तो किडा, पतंग, पक्षी, वाघ, सिंह, मत्स्य, सर्प, पुरुष अथवा इतर कोणत्या तरी प्रकारानें पुनः या लोकीं आपल्या कर्मानुरूप व ज्ञानानुरूप जन्म पावतो.

जो चंद्राला योग्य उत्तर देऊं शकतो त्याला चंद्र विचारतो- "तूं कोण आहेस ?" त्यानें उत्तर द्यावें- "प्रकाशमान, यज्ञापा- सून उत्पन्न झालेला, पंधरा रूपें असलेला व पितरांचा स्वामी जो चंद्र त्यापासून रेत घेऊन, हे ऋतूंनों, तुह्नीं तें पुरुषाचे ठिकाणीं आणलें. त्यानें तें माझ्या मातेचे ठिकाणीं स्थापलें. ब्रह्माच्या ज्ञाना- करितां पुनः जन्म घेण्यासाठीं मी बारा तेरा महिने पित्याशीं एकरूप होऊन राहिलों होतों. म्हणून हे ऋतूंनों, तुली मला अमरत्वाप्रत म्या. या सत्यानें व या तपानें मी ऋतुच आाहें, ऋतूंचाच आहें."

Page 31

१:३] कौषितक्युपनिषत्. १₹

"तूं कोण आहेस ?" म्हणून पुनः विचारतो. "मी तूंच आहें" असें उत्तर मिळाल्यावर चंद्र त्याला पुढें पाठवितो.२ या मंत्राचा अर्थ सुलभ रीतीनें लागला नाहीं. टीकाकार शंकरानंद व इतर भाषांतरकार यांनी कांहीं शब्दांचा व वाक्यांवा अर्थ व संदर्भ किंचित् निराळ्या तव्हेनें लावलेला आहे. तथापि त्यांना देखील सुलभ रीतीनें अर्थ लाग- लेला दिसत नाहीं. ३ ब्रह्मलोकाचा मार्ग- स एतं देवयानं पंथानमासाद्याग्निलोकमागच्छति स वायुलोकं स आदित्यलोकं स वरुणलोकं स इंद्रलोकं स प्रजापतिलोकं स ब्रह्मलोकम्। तस्य ह वा एतस्य ब्रह्मलोकस्य आरो हदो मुहूर्ता येष्टिहा बिजरा नदी इल्यो वृक्ष: सालज्यं संस्थानमपराजितमायतनामेंद्रप्रजापती द्वारगोपी विभुं प्रमितं विचक्षणाऽSसंदी अमितौजा: पर्यकः, प्रिया च मानसी प्रति- रूपा च चाक्षुषी पुष्पाण्यादायावयतौ वै च जगंत्यंबाश्र्वांबायवाश्र्वा- प्सरस अंबया नद्यः। तमित्थंविदागच्छति तं ब्रह्माऽह अभिधावत मम यशसा विजरां वा अयं नदीं प्रापन्न वा अयं जरयष्यतीति ॥३॥ याप्रमाणें देवयान मार्ग प्राप्त होऊन (त्या मार्गानें) चालूं लागल्या- नंतर तो अग्निलोकीं येतो, नंतर वायुलोकीं, नंतर आदित्यलोकीं, नंतर वरुणलोकीं, नंतर इंद्रलोकीं, नंतर प्रजापतिलोकीं, नंतर ब्रह्म- लोकीं. त्या या ब्रह्मलोकामध्यें आर नामक सरोवर आहे, तसेच येष्टिहा मुहूर्त, विजरा नदी, इल्य वृक्ष, सालज्य राजधानी, अपराजित राजवाडा, इंद्र व प्रजापति हे त्याचे द्वारपाळ, विभु दिवाणखाना, विचक्षणा सिंहासन, अमितौजा पर्यक. ब्रह्मदेवाची पत्नी मानसी आणि तिचेंच दुसरें रूप चाक्षुषी या दोघी फुलें घेऊन जगें गुंफीत बसलेल्या, तशाच माता, उपमाता, अप्सरा आणि अंबया नद्या हीं सर्व आहेत.

Page 32

१४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.४

हें जाणणारा येथें येतो. त्याला पाहून ब्रह्मदेव सेवकांस म्हणतो- "अरे याला सामोरे जा आणि याचा माझ्याप्रमाणे जयजयकार करा. हा विजरा नदीप्रत आला आहे, याला कधीं जरा येणार नाहीं." आर=कामकोधादि शत्रुंनी युक्त फुलें=कर्मफळें. ४ ब्रह्मलोकांतील मार्ग- नं पंच शतान्यप्सरसां प्रतियन्ति शतं चूर्णहस्ताः शतं वासोहस्ताः शतं फलहस्ताः शतमांजनहस्ताः शतं माल्यहस्ताः तं ब्रह्मालंकारेणालं- कुर्वन्ति, स ब्रह्मालंकारेणालंकृतो ब्रह्म विद्वान्ब्रह्माभिप्रैति स आगच्छ- त्यारं हद तं मनसाऽत्येति। तमित्वा संप्रतिविदो मज्जन्ति, स आगच्छति मुहूर्तान्येष्टिहांस्तेऽस्मादपङ्रवन्ति, स आगच्छति विजरां नदीं तां मनसैवा- त्येति। तत्सुकृतदरुष्कृते धुनुते। तस्य प्रिया ज्ञातयः सुकृतमुपयन्त्यप्रिया दुष्कृतं, तद्यथा स्थन धावयन्सथचक्रक पर्यवेक्षत एवमहांरात्रे पर्यवेक्षत एवं सुकृतदुष्कृते सर्वाणि च द्वंद्वानि, स एष विसुकृतो विदुष्कृती ब्रह्म विद्वान्बह्मैवाभिप्रैति ।।४।। त्याला पांचशें अप्सरा सामोन्या जातात. शंभर सुवासिक चूणे हातांत घेतले्या, शंभर वस्त्रें घेतलेल्या, शंभर फळें घेतलेल्या, शंभर उटणीं घेतलेल्या, आणि शंभर माळा घेतलेल्या, अशा त्या त्याला ब्रह्मदेवाला योग्य अशा अलंका्रानी, भूषित करतात. ब्रह्मदेवाच्या अलंकारांनीं भूषित होत्साता तो ब्रह्मज्ञ ब्रह्माकडे चालूं लागतो. तो आर सरोवराप्रत येतो; तें मनानें तरतो. जे केवळ वर्तमान काळा- चाच विचार करणारे असतात तें येथें आल्यावर त्यांत बुडतात. नंतर तो यष्टिहा मूहूर्तांकडे येतो; ते त्याच्यापासन दूर पळतात. नंतर तो विजरा नदीप्रत येतो; तीहि केवळ मनानेंच तरतो. येथें तो पुण्य आणि पाप सोडून देतो. त्याच्या ज्या नातलगांना तो प्रिय -असतो त्यांना त्याची पुण्यकरमें मिळतात. ज्याप्रमाणें रथ चालविणास

Page 33

१.५] कौषीतक्युपनिषत्. १५

मनुष्य रथाच्या दोन चाकांकडे पहातो, तद्वत तो दिवस व रात्र, पुण्य व पाप, (इतरहि शीतोष्णादि) सर्वच दवंद्वें यांच्याकडे पहातो. असा तो पुण्यातीत व पापातीत ब्रह्मज्ञ ब्रह्माकडेच चालूं लागतो.४. 'फलहस्ताः' याच्याऐवजीं 'फणहस्ताः' असा एक पाठ आहे. तेथें फण= अलंकार. 'संप्रतिविदः' याचा अर्थ पूर्ण ज्ञानी असादि होतो. या अर्थी 'तमि- त्वाऽसंप्रतिविदः असा पाठ ध्यावयास पाहिजे. 'प्रिया ज्ञातयः' त्याला प्रिय व अप्रिय कोणीच नाही; हणून वर दिल्याप्रमाणें अर्थ केला आहे. ५ ब्रह्मदेवाच्या सिंहासनाजवळ येणें- स आगच्छतील्यं वृक्षं तं ब्रह्मगंध: प्रविशति, स आगच्छति सालज्यं संस्थानं तें ब्रह्मरसः प्रविशति, स आगच्छत्यपराजितमायतनं तं ब्रह्मतेजः प्रविशति, स आगच्छतींद्रप्रजापती द्वारगोपी तावस्मादपद्रवतः, सआग- च्छति विभुप्रमितं तं ब्रह्मयशः प्रविशति। स आगच्छति विचक्षणामा- संदीं बृहद्रथंतरे सामनी पुर्वो पादौ श्यैतनौधसे चापरौ वैरूपवैराजे अनूच्ये शाक्कररैवते तिरश्री, सा प्रज्ञा, प्रज्ञया हि विपश्यति। स आगच्छ- त्यमितौजसं पर्यकं स प्राणः, तस्य भूतं च भविष्यच्च पूर्वो पादो श्रीश्र्वेरा चापरौ, बृहद्रथंतरे अनुच्ये भद्रयज्ञायज्ञीये शीर्षण्ये, ऋचश्र् सामानि च प्राचीनातानानि, यजुंषि तिरश्रीनाननि, सोमांशव उपस्तरणमुद्गीथमपश्रीः, श्रीपबर्हणं तस्मिन्बह्माऽडस्ते, तमितथंवित्पादेनैवाग्र आरोहति। तं ब्रह्मा पृच्छति को ऽसीति तं प्रतिब्यात्॥५॥ तो इल्य वृक्षाजवळ येतो; तेव्हां ब्रह्मदेवाचा (हणजे ब्रह्मलोकीचा) गंध त्याच्यामध्यें (नासिकेच्या द्वारें) शिरतो. तो अपराजित राजवा- ड्याजवळ येतो; ब्रह्मदेवाचें तेज त्याच्यामध्यें प्रविष्ट होतें. तो इंद्र व प्रजापति या द्वाररक्षकांजवळ येतो, ते त्याजपासून दूर पळतात. तो विभुनामक दिवाणखान्याजवळ येतो; त्याच्यामध्यें ब्रह्मदेवाचें यश प्रतिष्ट होतें. नंतर तो विचक्षणा सिंहासनापाशी येतो. बृहत्

Page 34

१६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.५

व रथंतर साम हे त्या सिंहासनाचे पुढील पाय होत. श्यैत व नौ- धस साम हे मागचे पाय होत. वैरूप व वैराज साम हे पाय जो- डणारे अनुक्रमें दक्षिणेकडील व उत्तरेकडील तुकडे होत. शाकर व रवत साम हे पाय जोडणारे तिरकस तुकडे होत. हें सिंहासन हीच प्रज्ञा. कारण प्रज्ञेनें पूर्ण ज्ञान होतें.

नंतर तो (सिंहासनावरील) अमितौनस पर्यकाजवळ येतो. हा पर्यक ह्मणजेच प्राण होय. भूत व भविष्य हे त्याचे पुढील पाय. श्री व पृथ्वी हे मागील पाय. बृहत् व रथंतर साम हे दोन उजवी- कडील व डावीकडील आडवे सांधे. भद्र व यज्ञायज्ञीय साम हे दोन मुख्य (पुढील व मागील) सांधे. ऋग्वेद व सामवेद या दोन पूर्व- पश्चिम चादरी होत. यजुर्वेद ही उभी चादर. चंद्राचे किरण है। गादी, उद्धीथ हें तीवरील शुभ्र मुदु वस्त्र, आणि ब्रह्मज्ञानाचें तेज ही गिरदी. अशा या पर्यकावर ब्रह्मदेव बसतो. हें जाणणारा एका पायानेंच त्यावर चढतो तेव्हां ब्रह्मदेव त्याला विचारतो, तूं कोण आहेस?" तेव्हां त्याला पुढील उत्तर द्यावें-

६ सत्याशीं तादात्म्य- ऋतुरस्म्यार्तवोऽस्म्याकाशादोने: संभूतो भार्यायै रेतः एतत्संवत्सरस्ब तेजो, भूतस्य भूतस्य भूतस्य भूतस्याऽडत्मा, त्वमात्माSसि यस्त्वमसि सोऽहमस्मीति। तमाह कोऽहमस्मीति सत्यमिति ब्रूयात्किं तव्त्सत्यमिति यदन्यद्देवेभ्वश्र प्राणेभ्यश्र् तत्सद्थ यद्देवाश्च प्राणाश्र् तत्त्यं, तदेतया वाचाभिव्याहियते सत्यमिति, एतावदिदं सर्वमिदं सर्वमसि। इत्येवैंमं तदाइजह। [तदेतदृक््लोकेनाभ्युक्तम्। यजूदरः सामाशेरा असावृङ्ड मूर्तिरव्ययः । स ब्रह्मेति स विज्ञेय ऋषिर्ब्रह्ममयो महानिति ॥] ॥३।।

Page 35

१-७] १७

"मी ऋतु आहें, आकाशरूपी गर्भापासून उत्पन्न झालों. संवत्स- रारचें जें तेज तेंच हें रेत. भूतकाल, चर भूतें, अचर भूतें, पंच महाभूतें या सर्वांचा हाच आत्मा. तूं असा आत्मा आहेस. जो तूं तोच मी." नंतर ब्रह्मदेव विचारतो, "मी कोण ?" त्याला उत्तर द्यावें- "सत्यं." "सत्यं म्हणतात तें काय ?" "जें इंद्रियांहून व प्राणां- हून वेगळें तें सत् आणि इंद्रियें व प्राण हे त्यं. याचाच सत्य शब्दानें व्यवहार करतात. हें सत्य म्हणजेच हें सर्व विश्व. तूं हें सर्व विश्व आहेस. याप्रमाणें त्यानें ब्रह्मयाला उत्तर द्ावें. पुदील ऋचेचाहि असा- च अर्थ आहे-"यजु उदर, साम शिर, आणि ऋकू शरीर असा हा अव्यय आहे. ब्रह्ममय महान् ऋषि ब्रह्म तो हाच. याला जाणावें." अखेरची ऋचा कांही प्रतीमध्यें नाही. ७ ब्रह्मलोकप्राप्ति- तमाह केन मे पौंस्यानि नामान्याप्नोषीति प्राणेनेति .बुयात्। केन स्त्री- नामानीति वाचेति, केन नपुंसकानीति मनसेति, केन गंधानिति घ्राणेने- त्येव बूयात्। केन रूपाणीति चक्षुषेति, केन शब्दानिति श्रोत्रेणेति, केनान्नरसानिति जिह्वयति, केन कर्माणीति हस्ताभ्यामिति, केन सुखदुःखे इति शरीरेणेति, केनाऽनंदं रति प्रजातिमित्युपस्थेनेति, केनेत्या इति पादा भ्यामिति, केन धियो विज्ञातव्यं कामानिति प्रज्ञयेति बयात्। तमाह- आपो वै खलु मे लोकोयं ते लोक इति। सा या ब्रह्मणो जितिर्या व्यष्टिस्तां जिति जयति तां व्याष्टें व्यश्नुते य एवं वेद य एवं वेद ॥७ इति कौषीतकिब्राह्मणोपनिषदि प्रथमोऽघ्यायः ॥ ब्रह्मदेव पुनः विचारितो "माझी पुलििंगी नवें तुला कशानें प्राप्त होतात?" त्याने उत्तर वाषें- "प्राणानें." "सत्रीलिंगी नामें 'कशाने?" उ .... ४-२

Page 36

१८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.७

"वाचेनें." "नपुंसक नामें कशानें?" "मनानें." "गंध कशानें?" "घ्राणेंद्रियानें." "रूपें कशानें?" "चक्षुरिंद्रियानें." "शब्द कशानें?" "श्रवणेंद्रियानें." "अन्नाचे रस कशानेंः" "जिव्हेनें" "कमें कशानें ?" "हातांनी." "सुखें व दुःखें कशानें?" "(सर्व) शरीरानें." "विषयानंद, रति व संतति कशानें?" "जननेंद्रियानें." "गति कशानें?" "पायांनीं." "विचार, ज्ञानाचा विषय आणि इच्छा हीं कशानें ?" "प्रज्ञेनें." नंतर ब्रह्मदेव म्हणतो- "आप म्ह० आपप्रभृति पंचभूतें हा सर्व माझा लोक आहे. हा लोक तुला प्राप्त होवो." ब्रह्मदेवाचा जेवढा कांहीं जय आणि जेवढी कांहीं व्याप्ति तेवढी सर्व हें जाणणा- राला प्राप्त होतात. ७. अथ द्वितीयोऽध्यायः ॥ अध्याय दुसरा-प्राणोपासना.

प्राणो ब्रह्मति ह स्माऽह कौषोतकिः। तस्य ह वा एतस्य प्राणरय ब्रह्मणो मना दूतं चक्षुर्गोप्तृ श्रोत्रं संश्रावयितृ वाक्परिवे्ररी। स या ह वा एतस्य प्राणस्य ब्रह्मणो मनो दूतं वेद दूनवान्भवति, यश्र्वक्षुर्गोप्तृ गोप्तृमान्भ- वति, यो वाचं परिवेष्ीं परिवष्ट्रीमान्भवति। तस्मै वा पतस्मै प्राणाय ब्रह्मणे पताः सर्वा देवता अयाचमानाय बलिं हरन्ति, तथो एवारमै सर्वाणि भूतान्ययाचमानायैव बाल हरन्ति य एवं वेद । तस्योपनिषन् या चेदिति। तद्यथा ग्रामे भिक्षित्वाऽल्ध्वोपविशेन्नाहमतो दत्तमश्रीया- मिति, य एवैनं पुरस्ताप्रत्याचक्षीरंस्त एवैनमुपमंत्रयन्ते दद्दाम त इति। एष धर्मों याचतो भवति। अन्यथा त्वेवैनसुपमंत्रयन्ते ददाम त इति ।।१।। कौषीतकि म्हणत असे, प्राण [=जीवन वायु] हेंच ब्रह्म. त्या य्या प्राणरूपी ब्रह्माचा मन हा दूत आहे, चक्षुरिंद्रिय हा पहारेकरी

Page 37

२.१] कौषीतक्युपनिषत्. १९

आहे, श्रवणेंद्रिय हा (इतर कोणी आल्याची) बातमी पुरविणारा अतीहारी आहे, आणि वाणी ही दासी आहे.

या प्राणरूपी ब्रह्माचा मन हा दूत असें जो जाणतो त्याला दूत मिळतात, चक्षुरेंद्रिय हा पहारेकरी असें जाणतो त्याला पहारेकरी मिळतात, श्रवणेंद्रिय हा प्रतीहारी असें जाणतो त्याला प्रतीहारी मिळतात. आणि वाणी ही दासी असें जाणतो ब्याला दासी मिळतात. त्या या प्राणरूपी ब्रह्माला या सर्व (इंद्रियरुपी) दवता न मागतां बलि आणतात. त्याचप्रमाणें जो हें जाणतो वयाला सर्व माणसें न मागतां बलि आणतात. 'याचना करूं नये' हें त्याचें गूढ तत्त्व होय. ज्याप्रमाणें एखादा मनुष्य एखाद्या गांवंत मिक्षा मागून, कांहीं मिळालें नाहीं म्हणजे स्वस्थ बसतो, आणि 'मी आतां यांनी दिलें तरी खाणार नाहीं' अस। निश्चप करतो, म्हणजे मग त्याला नकार लावणारे देखील 'आह्मी तुला देतों' असें हगून बोलावतात त्याच्याप्रमाणें हें आहे. याचना करणाराशी वागण्याची (लोकांची) ही रीत आहे. एरीं म्ह० आधींपासूनच याचना न करणाराला लोक 'आम्ही तुला देतों' असें म्हणून बोलावतात. 'अन्यथा त्ववैन' हा पाठ नी सुचवितों, छापील प्रतमिधन 'अन्यदा- स्त्वेवैनं आणि 'अन्यतस्त्वेवैनं' हे दोन पाठ आढळतात. प्राणो ब्रह्मेति ह स्माऽऽह पैंग्यः। तस्य ह वा एतस्य प्राणस्य ब्रह्मणो वाक्परस्ताच्चक्षुरारुन्धे, चक्षुःपरस्ताच्छोत्रमारुन्धे, श्रीत्रंपरस्तान्मन आरुन्धे, मनःपरस्तात्म्राण आरुन्धे। तस्मै वा पतस्मै प्राणाय ब्रह्मण पताः सर्वा देवता अयाचमानाय बांलें हरन्ति। तथो एवास्मै सर्वाणि भूना- न्ययाचमानायैव बालें हरन्ति य एवं वेद। तस्योपनिषस्र याचेदिति।

Page 38

२० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२:२

तद्यक्षा ग्रामं भिक्षित्ा Sलब्ध्ोपविशेलाहमतो दत्तमर्भ्भीयामिति, य एवैनं पुरस्तात्प्रत्याचक्षीरंस्त एवैनसुपमंत्रयन्ते ददाम त इति।एष धर्मो याचतो भवति। अन्यथा त्वेवैनसुपमंत्रयन्ते ददाम त इति ॥२।। पैग्य म्हणत असे, प्राण हेंच ब्रह्म. त्या या प्राणरूपी ब्रह्माच्या वाणीला (म्हणजे शब्देंद्रियाला) व्यापून चक्षुरिंद्रिय राहिले आहे, चक्षुरिंद्रियाला व्यापून श्रतणेंद्रिय राहिलें आहे, श्रवणेंद्रियाला व्या- पून मन राहिलें आहे, आणि मनाला व्यापून प्राण राहिला आहे. त्या या प्राणरूपी ब्रह्माला या सर्व (इं्रियरूपी) देवता न मागतां बलि आणतात. त्याचप्रमाणें जो हें जाणतो त्याला सर्व माणसें न मागतां बलिि आणतात. 'याचना करूं नये' हें त्याचें गुढ तत्तव हंय. ज्याप्रमाणें एखादा मनुष्य एखाद्या गांवांत भिक्षा मागून कांहीं मिळालें नाहीं म्हणजे स्वस्थ बसतो, आणि 'मी आतां यांनी दिलें तरी खाणार नाहीं' असा निश्चय करतो, म्हणजे मग त्याला नकार लावणारे देखील 'आम्ही तुला देतों' असें म्हणून बोलावतात, त्याप्रमाणें हें आहे. याचना करणाराशी वागण्याची (लोकांची) ही रीत आहे. एरवीं म्ह० आधींपासूनच याचना न करणाराला लोक 'आम्ही तुला देतों' असें म्हणून बोलावतात.२. अथात एकधनावरोधनम्। यदेकधनमभिव्यायात्पौर्णमास्यां वाSमावा- स्थायां वा शुद्धपक्षे वा पुण्ये नक्षत्रेS्ग्निमृपसमाधाय परिसमू(मु)ह्य परिस्तीर्य पर्युक्ष्योत्पूय पक्षिणं जान्वाच्य स्तुंवण वा चमसेन वा कंसेन वैता आज्याहुतीर्जुहोति। 'वाड्नाम देवताऽवरोधिनी सा मेSमुष्मादिद- मवरुंध्यात्तस्यै स्वाहा। प्राणो नाम देवताऽवरोधिनी सा मेSमुष्मादिदम- वरुंध्यात्तस्यै स्वाहा। चक्षुर्नाम देवताऽवरोधिनी सा मेऽमुष्मादिदमवरुं- ध्यासंस्ये स्वाहा। श्रोत्रं नाम देवताऽवरोधिनी सा मेऽमुष्मादिदमव- रुंध्यासस्यै स्वाहा। मनो नाम देवताऽवरोधिनी सा मेS मुष्मादिद-

Page 39

2.2] कौषीतक्युपनिषत्. २१

मवरुंध्यात्तस्यै स्वाहा। प्रज्ञा नाम देवता Sवरोधिनी सा मेSमुष्मादिदम- वरुंध्यात्तस्यै स्वाहेति । अथ धूमगंध प्रजिघ्राया SSज्यलेपेनांगान्यनु विमृज्य वाचंयमोऽभिप्रंव्रज्यार्थ ब्ुवीत दूतं वा प्रहिणुयालभते हैव ।।३।। आतां एखादी इष्ट वस्तु प्राप्त करून घेण्याविषयीं-जर अमुक एखादी वस्तु प्राप्त करून घेण्याविषयीं इच्छा झाली असेल तर- पूर्णिमेचे दिवशी, अथवा अमावास्येचे दिवशी, अथवा शुद्ध पक्षां- तील एखाद्या दिवशी पुण्य नक्षत्र असतां, अग्नीची स्थापना करून परिसमूहन (=सर्व बाजू स्वच्छ) करून, परिस्तरण करून (=सर्व बाजूंस दर्भ ठेवून), सर्वत्र मंत्रोक्त उदक शिंपडून, आज्य [तूप] मंत्रांनीं पावन करून, उजवा गुडघा खालीं टेकून, पळीनें अथवा चमसानें अथवा कंसानें, पुढीलप्रमाणें आज्याहुती द्याव्या- वाणी नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिला ही आहुति स्वाहा. प्राण नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिला ही आ्राहुति स्वाहा. चक्षु नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिला ही आहुति स्वाहा. श्रात्र नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिल' ही आहुति स्वाहा.

Page 40

२२ साथ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२.३

मन नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिला ही आहुति स्व्राहा. प्रज्ञा नामक देवता (इष्टार्थ) संपादन करून देणारी आहे. अमुक मनुष्याकडून अमुक वस्तु ती मला प्राप्त करून देवो. तिला ही आहुति स्वाहा.

नंतर धूमाचा वास घेऊन (उरलेलें) तूप अंगास लावून व चोळून मुकाटयानें (इष्ट वस्तु ज्याच्यापाशीं असेल त्याच्याकडे) चालत जाऊन आपली इच्छा सांगावी. अथवा दूत पाठवावा. इष्ट वस्तु खात्रीनें प्रात होते. ३. टीप-स्रव, चमस आणि कंस ही यज्ञिय पात्रें आहेत. स्रव=वटपत्रा- कार लांकडाची पळी. अथातो दैवः स्मरः। यस्य परियो बुभूषेद्यस्ये वा, येषां वा यासां वा, एतेषाभवैकास्मन्पर्वणि अग्निमुपसमाधाय एतयैवावृता एता आज्याहुती- झुहोति। वाचं ते माय जुहोम्यसौ स्वाहा। प्राणं ते मय जुहोम्यसौ स्वाहा। चक्षुस्ते मथि जुहोम्यसौ स्वाहा। श्रोत्रं ते मय जुहोम्यसौ स्वाहा। मनरते माय जुहोम्यसौ स्वाहा। प्रज्ञां ते मयि जुहोम्यसौ स्वाहेति। अथ धूमगंधं प्रजिघ्राया SSज्यलेंपनांगास्यनुविमृज्य वाचंयमो Sभिप्रव्रज्य संस्पर्श जिगमिषेदपि वाताद्वा संभाषमाणस्तिष्ठेत्प्रियो हैव भवति स्मरन्ति हैवास्य।।४।।

आतां इंद्रियांनीं तृप्त करण्याच्या इच्छांविषयी- जर अमुक पुरुषाला, किंवा स्त्रीला, किंवा पुरुषांना, किंवा स्तियांना, आपण प्रिय व्हावें अशी इच्छा झाली असेल, तर-वर

Page 41

२.४] कौषीतक्युपनिषत्. २३

सांगितल्यापैकीच एका शुभ दिवशी अग्रीची स्थापना करून, आणि वर सांगितलेल्याच प्रकारानें पुढीलप्रमाणें आज्याहुति दाव्या -- तुझ्या वाचेचें मी माझ्यामध्यें हवन करतों ! हा मी आणि ही आहुति, स्व्राहा. तुझ्या प्राणाचें मी माझ्यामध्यें हवन करतों ! हा मी आणि ही आहुति, स्वाहा. तुझ्या चक्षूचें मी माज्यामध्यें हवन करतों ! हा मी आणि ही आहुति, स्वराहा. तुझ्या श्रात्राचें मी माझ्यामध्यें हवन करतों! हा मी आणि ही आहुति, स्वाहा. तुझ्या मनाचें मी माझ्यामध्यें हवन करतों ! हा मी आणि ही आहति, स्व्राहा. नंतर धूमाचा वास घेऊन, (उरलेलें) तूप अंगास लावून व चोळून मुकाट्यानें (त्या पुरुषाकडे अथवा स्त्रीकडे) जाऊन स्पर्श करण्याची इच्छा करावी. अथवा (जर हें शक्य नसेल तर) हवें- तूनच (जणूं काय) त्याजबरोबर किंवा तिजबरोबर संभाषण करावें. तो खात्रीने प्रिय होतो; आणि त्यांनाहि त्याची इच्छा होते.४ "वाचं ते मयि जुहोमि." म्हणजे तुझ्या अप्रीतीचा मी भाझयामध्यें होम करतों. ५ अतरहित हवन- अथातः संयमनं प्रातर्दनमान्तरमग्निहोत्रमिति चाSडचक्षते। यावद्वै पुरुषो भाषते न तावत्प्राणितुं शक्नोति, प्राणं तदा वाचि जुहोति। यावदै पुरुष: प्राणिति न तावन्भाषितुं शक्नोति, वाचं तदा प्राणे जुहोति। एते अनंते अमृताहुती जाग्रज्च स्वपंश्र संततमव्यवच्छिनं जुहोति। अथ या

Page 42

२४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२५

अन्या आहुतयो ऽन्तवत्यस्ताः कर्ममय्यो हि भवन्ति। एतद्ध वै पूर्वे विद्वांसो Sग्निहोत्रं न जुहवांचक्रु:।।५।। आतां प्रतर्दनानें सांगितलेलें संयमन सांगतात. यालाच आंतर अग्निहेत्र म्हणतात. जोंपर्यंत मनुष्य बोलत असतो, तोंपर्यंत त्याला श्वासोच्छास करतां येत नाही. त्या वेळीं तो वाणीमध्यें प्राणाचें हवन करीत असतो. जोंपयंत तो श्वासोच्छास करीत असतो, तोंपर्यंत त्याला बोलतां येत नाहीं. त्या वेळीं तो प्राणामध्यें वाणीचें हवन करीत असतो. मनुष्य जागा असो वा झोंपेंत असो, तो या दोन अंतरहित व मरणरहित आहुति एकसारख्या न थांब्रतां हवन करीत असनो. याहून ज्या इतर आहुति असतात, त्या अंतयुक्त असतात, कारण त्या कर्मरूपी असतात. पूर्वीच्या काळीं (देखील) जे ही गोष्ट (म्हणजे कमांचें अंतवत्त्व) जाणणारे होते त्यांनीं अग्निहोत्राचें हवन केलें नाहीं (ग्हणजे संन्यास घेतला). प्रतर्दनाची हकीगत पुढील अध्यायांत आहे. ६. उकथ हेंच ब्रह्म- उक्थं ब्रह्मति ह स्माSऽह शुष्कभृंगारः। तद्दगित्युपासीत, सर्वाणि हास्मै भूतानि श्रैष्ठयायाभ्यर्चन्ते। तद्यजुरित्युपासीत, सर्वाणि हास्मै भूतानि श्रैष्ठयाय युज्यन्ते। तत्समेत्युपामीत, सर्वाणि हास्मै भूतानि श्रैष्ठयायाभ्यर्चन्ते। तद्यजुरित्युपासीत, सर्वाणि हास्मै भूतानि श्रैष्ठयाय युज्यन्ते। तत्सामेत्युपासीत, सर्वाणि हास्मै भूतानि श्रैष्ठयाय संनमन्ते। तच्छ्रीरित्युपासीत तद्यश इत्युपासीत तत्तज इत्युपासीत, तद्यथैतच्छस्त्राणां श्रीमत्तमं यशस्वितमं तेजस्वितमं भवति, तथो एवैवं विद्वान्सर्वेषां भूतानां श्रीमत्तमो यशास्व्रतमस्तेजस्वितमो भवति। तमेतमैष्टिकं कममयमात्मा-

Page 43

२.६] कौषीतक्युपनिषत्. २५

नमध्वर्युः संस्करोति, तास्मिन्यजुर्मयं प्रवयति, यजुर्मय ऋङमयं होत, ऋडाये साममयमुद्गाता। स एष सर्वस्यै त्रयीविद्याया आत्मा। एष उ एवास्यात्मा। एतदात्मा भवंति य एवं वेद ।।६।। शुष्कभंगार म्हणत असे, उक्ध हेंच ब्रह्म. त्या उक्थाची ऋक् म्हणून उपासना करावी; व्याच्या (म्ह० उपासकाच्या) श्रष्ठत्वाक- रितां सर्व प्राणी त्याचें अभ्यर्चन करतात. त्या उक्थाची यजु म्हणून उपासना करावी; त्याच्या श्रेष्ठत्वाकरितां सर्व प्राणी त्याच्याशी युक्त होतात. त्या उक्थाची साम म्हणून उपासना करावी; त्याच्या श्रेष्ठ- त्वाकरितां सर्व प्राणी व्याला नमन करतात. त्या उक्थाची श्री [वैभव] म्हणून उपासना करावी, यश म्हणून उपासना करावी, तेज म्हणून उपासना करावी; ज्याप्रमाणें उक्थ हें शस्त्र सर्व शस्त्रांत अत्यंत वैभवयुक्त, अत्यंत यशस्त्री व अत्यंत तेजस्वी शस्त्र आहे, त्याप्रमाणें उक्थ हें ब्रह्म असें जाणणारा सर्व प्राण्यांमध्यें अत्यंत वैभवयुक्त, अत्यंत यशस्त्री व अत्यंत तेजस्व्री होतो. यज्ञाशी संबद्ध व कर्मानीं पूर्ण अशा त्या या आत्म्याला म्हणजे यजमानाला अध्वर्यु (ब्रह्मज्ञानासाठी) संस्कारयुक्त करतो. तो त्या- चर यज्ञांतील यजुर्भाग विणतो. यजुर्भागावर होता ऋग्भाग विणतो. ऋग्भागावर उद्गाता सामभाग विणतो. हा उक्थ सर्व त्रयीविदेचा (म्ह० तीन वेदांचा) आत्मा आहे. खरोखर हा [=उक्थ=प्राण=ब्रह्म] याचा म्ह० यजमानाचा आत्माच होय. हें जो जाणतो तो याच्याशी म्ह० ब्रह्माशी एकरूप होतो. टीप-उक्थ ह्मणजे प्राण असें बृदददारण्यकोपनिषदांतहि [५.१३.१] सां- गितलें आहे. श्री, यश व तेज हे 'शस्त्र' शब्दाचे येथें भाग कल्पिले आहेत. 'शस्त्र' हा यज्ञप्रसंगी म्हणावयाच्या देवस्तुतिपर ऋचांचा समूह हाय.

Page 44

२६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [.७

७ सूर्याची उपासना- अथातः सर्वजितः कौषीतकेस्त्रीण्युपासनानि भवन्ति। सर्वजिद्ध स्म कौषीतकिरुद्यन्तमादित्यमुपतिष्ठते, यज्ञोपवीतं कृत्वाऽप आचम्य त्रिरुद्- पात्रं प्रसिच्योद्यन्तमादित्यमुपतिष्ठते, वर्गोसि पाप्मानं मे वृक्धीति।एत- यैवाS5वृता मध्ये सन्तमुद्दर्गो Sि पाप्मानं म उद्वृड्धीति। एतयैवाSS- वृताऽस्तं यन्त संवर्गोसि पाप्मानं मे संवृड्धीति। तद्यदहोरात्राभ्यां पापं- करोति सं तद्वंक्के। तथो एवैवं विद्वानेतयैवाSSवृताSSदित्यमुपतिष्ठेत। यद्होरात्राभ्यां पापं करोति सं तद्टंके।।७।।

आतां सर्वजित् कौषातकि मुनीनें सांगितलेल्या तीन उपासना- यज्ञोपवीत (योग्य प्रकारें) वारण करून, उदक आचमन करून उदकपात्रावर तीनदां उदक शिंपडून "तूं दूर करणारा आहेस, माझें पाप दूर कर" या शब्दांनी सर्वजित् कौषीतकि उगवत्या सूर्याची उपासना करीत असे; याच प्रकारें मध्यान्हींच्या सूर्याची आणि अस्त पावणान्या सूर्याची उपासना करीत असे. तो जें दिवसास व रात्रीं पाप करी तें सूर्य दूर करी. जो हें जाणतो ब्यानें याच प्रकारें आदित्याची उपासना करावी. तो दिवसास व रात्री जें पाप करतो तें सूर्य दूर करतो.

८ चंद्राची उपासना- अथ मासि मास्यमावास्यायां वत्तायां पश्र्ाच्चंद्रमसं दृश्यमानमुपति- ष्ठेतैतयैवाSSवृता, हरिततृणाभ्यां वाचं प्रत्यस्यति, यत्ते सुसीमं हृदयमधि चंद्रमसि श्रितं तेनामृतत्वस्येशाने माऽहं पौत्रमघं रुदमिति। न हास्मा- त्पूर्वाः प्रजाः प्रेति। इति नु जातपुत्रस्य, अथाजातपुत्रस्य। आप्यायस्व समेतु ते, सं ते पयांसि समु यन्तु वाजा, यमादित्या अंशुमाप्यायय- न्तीति। एतास्तिस्र ऋचो जपित्वा, माऽस्माकं प्राणेन प्रजया पशुभिर-

Page 45

₹-6] कौषीतक्युपनिषत्. २७.

प्याययिष्ठा, योऽस्मान्द्वेट्टि यं व वयं द्विष्मस्तस्य प्राणेन प्रजया पश्चुभि- राप्याययस्वेति दैवीमावृतमावर्त, आदित्यस्याSSवृतमन्वावर्त, इतिदक्षिणं बाहुमन्वावर्तते ।।८।। दर महिन्यास अमावास्या होऊन गेल्यावर चंद्र पश्चिमेस दिसला म्हणजे त्याची उपासना वर सांगितलेल्याच प्रकारें करावी, आणि दोन हिरवे दूर्वांकुर फेंकून पुढील मंत्र म्हणावा- "हे अमृतत्वाच्या स्वामिनि, चंद्राचे ठिकाणी असलेल्या तुझ्या सुंदर हृदयाच्या योगानें, मला पुत्रनिमित्त दुःख कधीं प्राप्त न होवो." त्याचीं मुलें त्याच्या अगादर कधीं मरण पावत नाहींत. ज्याला पुत्र झालेला आहे त्यानें हा मंत्र म्हणावयाचा. ज्याला पुत्र झालेला नाहीं त्यानें पुढील तीन ऋचा म्हणाव्या- [१] 'आप्यायस्व०'[२] 'सं ते पयांसि०' आणि [३] 'यमादित्या०' या तीन ऋचा म्हटल्यावर म्हणावें-"आमच्या प्राणानें, संत- तीनें व पशूंनीं तूं वृद्धि पावूं नकोस, जो आमचा द्वेष करतो व ज्याचा आह्मी द्वेष करतों त्याच्या प्राणानें संततीनें व पशूंनी तूं वृद्धि पाव. मी प्रदक्षिणा करतों. आदित्याच्या मार्गानें प्रदक्षिणा करतों." असें म्हणून उजवा बाहु प्रदक्षिणकरमानें फिरवावा. 'अमृतत्वस्य ईशाने' यांत चंद्र ही स्त्रीलिंगी अमृतत्वाची स्वामिनी असें म्हटलें आहे. चंद्राला सुधांशु म्हणतात हें प्रसिद्ध आहे. 'न हास्मापूर्वा प्रजाः प्रैति' या ठिकाणी 'न हास्मात्पूर्वा प्रजा प्रैति' किंवा 'न हास्मात्पूर्वाः प्रजाः प्रयन्ति' असें पाहिजे होतें. 'आप्यायस्व' इत्यादि तीन संपूर्ण मंत्र पुढें दिल्याप्रमाणें आहेत -- (१) 'आप्यायस्व समेतु ते विश्वतः सोम वृष््यं भवा वाजस्य संगथे [ऋग्वेद १.९१.१६] (२) 'सं ते पर्यासि समुयन्तु वाजा संपृष्ण्यान्यभिमातिषाहः। आप्यायमानो अमृताय सोम दिविश्रवांस्युत्तमानि धिष्ण्य ।' [ऋग्वेद १- ११.१८]. (३) 'यमादित्या अशुमाप्याययन्ति यमक्षितमक्षितयः पिबन्ति

Page 46

२८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

तेन नो राजा वरुणो बृहस्पतीराय्याययन्तु भुवनस्य गोपाः ॥' [तैत्तिरायेसंहिता २.४.१४.१]. यां अर्थ येणेप्रमाणें- (१) हे सोमदेवते, तूं वृद्धि पाव, तुला सर्वतः सामर्थ्य प्राप्त होवो, तूं मला सर्वतः अन्न दे. (२) हे सोमदेवते, शक्ति देणारे व शत्रूंचा नाश करणारे तुझे दुग्धाचे प्रवाह आमच्या मुलांकडे सेवोत, अमृताकरितां वर्धमान होणाऱ्या तुला स्वर्गातील उत्तम यशें प्राप्त होवोत. (३) ज्या किरणाला आदित्य वाढवितात आणि ज्या अमृताला अमर पितात असा जो सोम त्या सोमानें राजा वरुण, बृहस्पति आणि प्रजापति आह्मांला वर्धमान करोत. : पूर्णिमेच्या चंद्राची उपासना- अथ पौर्णमास्यां पुरस्ताच्चंद्रमसं दृश्यमानमुपतिष्ठतैतयैवाSवृता। सोमो राजाऽसि विचक्षणः पंचमुखोSसि प्रजापतिः, बाह्मणस्त एकं मुखं तेन मुखेन राजोऽत्सि तेन मुखेन मामन्नादं कुरु, राजा त एकं मुखं तेन सुखन विशोत्सि तेन मुखेन मामनादं कुरु, श्येनस्त एकं मुखं तेन मुखेन पक्षिणोऽत्सि तेन सुखेन मामन्नादं कुरु, अग्िष्ट एकं मुखं तेन मुखेनेमं लोकमत्सि तेन मुखेन मामननादं कुरु, त्वाय पंचमं मुखं तेन सुखेन सर्वाणि भूतान्यत्सि तेन सुखेन मामन्नादं कुरु। माऽस्माकं प्राणेन प्रजया पशुभिरवक्षेष्टा, योऽस्मान्ट्ेष्टि यं च वयं द्विष्मस्तस्य प्राणेन प्रजया पशचुभिरवक्षीयस्वेति, दैवीमावृतमावर्त आदित्यस्याSSवृतमन्दावर्त इति दक्षिणं बाहुमन्वावर्तते ।।९। तसेंच पूर्णिमेच्या दिवशी पूर्रेकडे चंद्र दिसला ह्मणजे त्याच अकरानें त्याची उपासना करावी, व हमणावें, "तूं सोम राजा आहेस. प्रकाशमान, पांच मुखांचा, प्रजापति तूं आहेस. ब्राह्मण हें तुझें एक मुख, त्या मुखानें तूं राजे खातोस, त्या मुखानें मला अन्न खाणारा कर. राजा हें तुझें एक मुख आहे, त्या मुखानें तूं प्रजा खातोस, त्या मुखाने मला अन्न खाणारा कर. श्येन हें तुझें एक मुख आहे, त्या मुखानें तूं पक्षी खातोस, त्या मुखनें मला अन्न खाणारा कर. अग्नि हें तुझें एक मुख आहे, त्या मुखानें तूं हा

Page 47

कौषीतक्युपनिषत. २९

लोक खातोस, त्या मुखानें मला अन्न खाणारा कर. पांचवें भुख स्वतः तुझ्या ठिकाणीं आहे, त्या मुखानें तूं सर्व प्राणी खातोस, त्या मुखानें मला अन्न खाणारा कर. आमचा प्राण, आमची प्रजा आणि आमचे पशु यांचा क्षय करूं नकोस. जो आमचा द्वेष करतो व ज्याचा आम्ही द्वेष करतों, त्याचा प्राण, त्याची प्रजा व त्याचे पशु यांचा क्षय कर. मी प्रदक्षिणा करतों. मी आदित्याच्या मार्गानें प्रद- क्षिणा करतों" असें ह्मणून उजवा बाहु प्रदक्षिण क्रमानें फिरवावा. १• संततीला दीर्घायुष्य- अथ संवेश्यञ्जायायै हृदयमभिमृशेत् 'यत्त सुसीमे हृदये हितमंतः प्रजापतौ, मन्येऽहं मां ताद्विद्वांसं तेन माऽहं पौत्रमघं रुदमिति। न हास्मात्पूर्वाः प्रजा: प्रैतीति ॥१० ॥ पत्नीबरोबर गमन करण्याचे अगोदर तिचे हृदयाला स्पर्श करून म्हणावें-"हे शोभनगात्रि, तुझ्या हृदयाच्या अंतर्भागी, संततीला कारण, असे जें (अमृत) स्थित आहे तें मी जाणतों असें मला वाटतें. म्हणून मला पुत्रनिमित्त दुःख कधीं प्राप्त न होवो." त्याचीं मुलें त्याच्या अगोदर मरण पावत नाहींत. कांहीं प्रतीमध्ये "मन्येऽहं मां." या ऐवजी "तेनामृतत्वस्येशाने मा त्वं पुत्र्यामघं निगा इति" असा पाठ आहे. पत्नीचे हृदयांत स्थित असलेलें अमृत म्हणजे परस्पर प्रेम. ११ पुत्राला पित्याचे आशीर्वाद- अथ प्रोष्याSयन्पुत्रस्य मूर्धानमभिमृशेत्। अंगादंगात्संभवास हृद- याद्धिजायसे। आत्मा त्वं पुत्र माSडविथ स जीव शरदः शतमिति। नामास्य गृह्लाति। आश्मा भव परशुर्भव हिरण्यमस्तृतं भव। तेजो वै पुत्र नामासि स जीव शरद: शतमिर्ति। नामास्य वृह्लात्यथैनं परिप्ृद्लाति।

Page 48

३० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२.११

येन प्रजापतिः प्रजाः पर्यगृह्लादरिष्टयै तेन त्वा पारिषृह्लाम्यसाविति नामास्य गृह्लांति । अथास्य दक्षिणे कर्णे जपत्यस्मै प्रयंधि मघवब्तृजी- षित्निति, इंद्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहीति सव्ये, मा च्छित्या मा व्यिष्ठाः शनं शरद आयुषो जीव पुत्र ते नाम्ना मूर्धानमवजिघ्राम्यसाविति, त्रिर्मूर्धानमव जिघ्रेदवां त्वा हिंकारेणाभि हि करामोति त्रिर्मूर्धानमभि हिं कुर्यात् ॥११। पिता दूरदेशीं राहून (अथवा प्रवासानंतर) परत आला म्हणजे ज्यानें पुत्राच्या मस्तकाला स्पर्श करावा आणि ह्वणावें-माझ्या प्रत्येक अवयवापासून तूं उत्पन्न झाला आहेस, माझया हृदयापासून तूं झाला आहेस, माझा आत्माच आहेस, कारण हे पुत्रा; तूं माझें (नरका- पासून) रक्षण केलेंस. तूं शंभर व्षें जग." अस म्हणून पुत्राचें नांध ध्यावें. "तू दगड (ह्मणजे दगडाप्रमाणें कणखर) हो, परशु (म्हणजे परशूप्रमाणें तीक्ष्ण) हो, सर्व लोक जें जोडतात तें सुवर्ण (म्ृणजे सुवर्णाप्रमाणें प्रिय) हो. पुत्रा, तूं खरोखर तेज आहेस. तूं शंभर वर्षे जग." असे म्हणून पुत्नाचें नांव ध्यावें व त्याला आलिंगन द्यावें. "ज्या अथीं प्रजापतीनें प्रजांच्या कल्याणकरितां त्यांना आलिंगन दिलें, त्या अर्था मी देखील तुला आटिंगन देतों" असें म्हणून पुत्राचें नांघ ध्यावें व त्याच्या उजव्या कानांत "अस्मै प्रयंधि०" [ऋग्वंद ३.३६.१०] हा मंत्र म्हणावा व डाव्या कानांत "इंद्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि०" [ऋग्वेद २.२१.६] हा मंत्र म्हणावा. पुढें "(माझा वंश) तोहूं नकोस, तुला व्यथा. न होवो, आयु- ध्याची शंभर वर्षे जग. हे पुत्रा, तुझें नांव घेऊन तुझें मस्तक मी

Page 49

२१२] कौषीतक्युपनिषत्. ३१

हुंगतों" असें म्हणून तीन वेळां मस्तक हुंगावें. "गाईच्या हिंकारा- प्रमाणें मी तुजकरितां हिंकार करतों" असें म्हणून पुत्राच्या मस्त- कावर तीन वेळां हिंकार करावा. ११. हिंकार=हम्माSS असा शब्द, लहान सुलांस हा गाईचा शब्द प्रिय असतो, हैं सवास माहीत आहे. १२ ब्रह्माचें आधिदैविक स्वरून- अथातो दैव: परिमरः। एतद्वै ब्रह्म दीप्यते यद्ग्निर्ज्वलत्यथत- न्म्रियते यन्न ज्वलति तस्याSSदित्यतेव तेजो गच्छति वायुं प्राणः । पतद्वै ब्रह्म दप्यत यदादित्यो दृश्यतेऽथैतन्म्रियते यन् दृश्यते तस्य चंद्रमसमेव तेजो गच्छति वायुं प्राणः। एतद्वैब्रह्म दीप्यते यच्चंद्रमा दृश्यतेऽथै तन्म्रि- यते यन्न दृश्यते तस्य विद्युतमेव तेजो गच्छति वायुं प्राणः। एतद्वै ब्रह्म दीप्यते यद्वियुद्विद्योततेऽथैतन्म्रियत यन्न विद्योतत तस्य वायुमेव तजो गच्छति वायुं प्राणः । ता वा एताः सर्वा देवता वायुमेव प्रविश्य वायौ मृत्वा न मृच्छन्ते तस्मादेव उ पुनरुदीरते। इत्याधिेदेवतम् ॥१२॥ आतां देवतांचें मरण सांगतात- अग्नि ज्वलन पावतो तेव्हां हेंच (प्राणरूपी) ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां ज्वलन पावत नाहीं, तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज सूर्याप्रत जातें आणि प्राण वायूमध्यें जातो. सूर्य दिसतो तेव्हां हेंच ब्रह्म प्रकाश पावतें; जेव्हां दिसत नाहीं तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज चंद्राप्रत जातें आणि प्राण वायू- मध्यें जातो. चंद्र दिसतो तेव्हां हेंच ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां दिसत नाहीं तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज वायूमव्यें जातें आणि प्राणहि वायूमध्येंच जातो. खरोखर त्या या सर्व देवता वायूमध्यें प्रवेश करून व वायूमध्ये मरण पावून (देखील) मरत नाहीत; त्यापासूनच पुनः उद्धव पावतात.

Page 50

३२ : सार्थ उपनिषतसंग्रह-भाग चत्रथा. [२.१३

-- याप्रमाणें देवतांविषयीं विचार झाला. १३ ब्रह्मांचें आध्यात्मिक स्वरूप- अथाध्यात्मम्। पतद्वै ब्रह्म दीप्यते यद्वाचा वदत्यथैतन्म्रियते यन्न वदति तस्य चक्षुरेव तेजो गच्छति प्राणं प्राणः। एतद्वै ब्रह्म दीप्यते यञ्चक्षुषा पश्यत्यथैतत्म्रियते यन्न पश्यति तस्य श्रोत्रमेव तेजो गच्छति प्राणं प्राणः। एतद्वै ब्रह्म दीप्यत यच्छोत्रेण शृणोत्यथैतन्म्रियते यन्न शणोति तस्य मन एव तेजा गच्छति प्राणं प्राणः । एतद्वै ब्रह्म दाप्यते यन्मनसा ध्यायत्यथैतम्रियत यन्न ध्यायति तस्य प्राणमेव तेजो गच्छति प्राणं प्राणः। ता वा एताः सर्वा देवताः प्राणमेव प्रविश्य प्राणे मृत्वा न मृ. च्छन्त तस्सादेव उ पुनरुदीरते। तद्यादि ह वा एवं विद्वांसमुभौ पर्वताव भिप्रवतयातां तुस्तूर्षमाणीं दक्षिणश्र्वोत्तरश्र न हैवैनं स्तृण्वीयास्ताम्। अथ य एनं द्विषन्ति यांश्र स्वयं द्वेष्टि त एनं सर्वे परि म्रियन्ते ॥१३। आता आत्म्यावियषीं सांगतात- मनुष्य वाचेनें बोलतो तेव्हां हेंच (प्राणरूपी) ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां बोलत नाहीं तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज चक्षूप्रत जातें आणि प्राण प्राणाप्रत जातो. मनुष्य चक्षूनें पहातो तेव्हां हेच ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां पहात नाहीं तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज श्रोत्राप्रत जातें आणि प्राण प्राणाप्रत जातो. मनुष्य श्रोत्रानें ऐकतो तेव्हां हेंच ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां ऐकत नाहीं तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेज मनाप्रत जातें आणि प्राण प्राणाप्रत जातो. मनुष्य मनानें विचार करतो तेव्हां हेंच ब्रह्म प्रकाश पावतें; पण जेव्हां विचार करीत नाही तेव्हां हें मरण पावतें. त्याचें तेंज प्राणामच्यें जातें आणि प्राणहि प्राणाम्येंच जातो.

Page 51

२.१३] कौषीतक्युपनिषत्. ३२

खरोखर त्या या सर्व देवता प्राणामध्यें प्रवेश करून व प्राणा- मध्यें मरण पावून (देखील) मरत नाहींत, त्यापासूनच पुनः डद्भव पावतात. खरोखर हें जो जाणतो त्याच्यावर जरी दक्षिणेकडचा [=विंध्य] व उत्तरेकडचा [=हिमालय] असे दोन पर्वत त्याला चिरडण्यासाठीं कोसळले तरी ते त्याला चिरढूं शकणार नाहींत. परंतु जे याचा द्वेष करतात व ज्यांचा हा स्वतः द्वेष करतो ते सर्व याच्या सभोवतीं मरण पावतात.१३. कौषीतकि उपनिषत् ज्या काळीं लिहिलें गेलें त्या काळी आर्य लोक विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे आले नसावे असें वरील वचनावरून दिसतें. १४ प्राणाचें श्रेष्ठत्व. अथातो निःश्रेयसादानम्। सर्वाह वै देवता अहंश्रेयसे विवदमाना अस्माच्छरीरादुच्चकमुः। तद्दारुभूतं शिश्ये। अथैनद्वाक्प्रविवेश तद्दाचा वदच्छिश्य एव। अथैनच्चक्षः प्रविवेश तद्वाचा वद्च्चक्षुषा पश्य च्छिश्य एव। अथैनच्छ्रोत्रं प्रविवेश तद्वाचा वद्च्चक्षुषा पश्यच्छोत्रेण शण्वच्छिश्य एव। अथैनन्मनः प्रविवेश तद्दाचा वद्च्चक्षुषा पश्यच्छ्रो- त्रेण शृण्वन्मनसा ध्यायच्छिश्य एव। अथैनत्प्राणः प्रविवेश तत्तत एव समुत्तस्थौ। ता वा एताः सर्वा देवताः प्राणे निःश्रेयसं विदित्वा प्राणभेव प्रज्ञात्मानमभिसंभूय सहैतैः संर्वरस्माच्छरीरादुच्चक्रमुः । ते वायुग्र- विष्टा आकाशात्मानः स्वरीयुः। तथो एवैवं विद्वान्सर्वेषा भूतानां प्राण- मेव प्रज्ञात्मानमभिसंभूय सहैनेः सवेरस्माच्छरीरादुत्क्रामति, स वायुम्- विष्टः आकाशात्मा स्वरेति। स तद्गच्छति यत्रैते देवास्ततप्राप्य तद्मृतो भवति यद्मृता देवाः॥१४॥ आतां (प्राणाच्या) श्रष्ठत्वाची (इंद्रियांनी दिलेली) मान्यता (सांगतात)- उ ... ४-३

Page 52

३४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

(प्राण व इंद्रियें) हीं सर्व स्वतःच्या श्रेष्ठत्वासंबंधानें विचार करीत असतां या शरीरांतून वर निघून गेलीं. (तेव्हा) तें (शरीर) लांक- डासारखें पडून राहिलें. नंतर व्यामध्यें वाचेनें प्रवेश केला. तरी वाचेनें बोलत तें पटू- नच राहिलें. नंतर त्यामध्यें दृष्टीनें प्रवेश केला. तरी वाचेनें बोलत आणि चक्षूनें पहात तें पडूनच राहिलें. नंतर त्यामध्यें श्रवणानें प्रवेश केला. तरी वाचेनें बोलत, चक्षूनें पहात आणि कानानें ऐकत तें पडूनच राहिले. नंतर त्यामध्यें मनानें प्रवेश केला. तरी वाचेनें बोलत, चक्षूनें पहात, कानानें ऐकत आणि मनानें विचार करीत तें पडूनच राहिलें. नंतर व्यामध्यें प्राणानें प्रवेश केला. त्याबरोबर तें उठून उभें राहिलें. त्या या सर्व देवता (ह्मणजे इंद्रियें) प्राणाचे ठिकाणीं श्रष्ठत्व आहे असें जाणून आण प्राण हाच प्रज्ञात्मा आहे असें ओळखून या शरीरांतून एकत्र वर उडून गेल्या वायूमध्यें प्रवेश करून व आकाश- रूप होऊन त्या स्वर्गात गेल्या. त्याचप्रमाणें जो हें जाणतो तो सर्व भूतांचा प्रज्ञात्मा प्राणच आहे असें ओळखून या सर्व इंद्रियांसह या शरीरांतून वर निघून जातो, आणि वायूमध्यें प्रवेश करून आकाश- रूप होऊन स्व्रगांत जातो. हीं इंद्रियें जेथें जातात तेथेंच तो जातो. तेथे गेल्यावर जें अमरत्व देवांना प्राप्त झालें आहे तें अमरत्व त्याला प्राप्त होतें. १४. 'सहैतैः सवैरुच्चक्रमुः' म्हणजे काय तें नीट समजत नाहीं. शंकरानंदांनी 'प्राणापानव्यानोदानसमानैर्निखिलैः' असा अर्थ केला आहे. प्राण व इंद्रियें यां मचील श्रेप्नत्वाचा असाच वाद बृददारण्यकपमिषदाच्या सहाव्या अध्यायांत व छांदोग्याच्या पांचष्या अध्यायांत आहे.

Page 53

२.१५] कौषीतक्युपनिषद्. ३५

१५ अंतकाळीं पित्याचें पुत्राला देणें- अथातः पितापुत्रीयं संप्रदानमिति चाSऽचक्षते। पिता पुत्रं प्रे्य- नाह्वयति नवैस्तृणैरगारं संस्तीर्यान्निसुपसमाधायोदकुंभं सपात्रमुपनि- धायाहतेन वाससा संप्रच्छनः । एत्य पुत्र अस्याऽभिमुखत एवाऽडसीत। अथास्मै संप्रयच्छति वाचं मे त्वयि दधानीति पिता, वाचं ते मयि दध इति पुत्रः। घ्राणं मे त्वाये द्धानीति पिता, घ्राणं ते माये दध इति पुत्रः। चक्षुर्मे त्वाय दधानीति पिता, चक्षुस्ते मयि दृध इति पुत्रः। श्रोत्रं मे त्वषि दधानीति पिता, श्रोत्रं ते मि दध इति पुत्र: । अन्नरसान्मे त्वयि दधा- नीति पिता, अन्नरसांस्ते मयि दध इति पुत्र:। कर्माण मे त्वयि दधानीति पिता, कर्माणि ते मयि दध इति पुत्रः। सुखदुःखे मे त्वयि दधानीति पिता, सुखदुःखे ते मयि दध इति पुत्रः। आनंदं रति प्रजाति मे त्वयि द्धानीति पिता, आमंदं रति प्रजार्ति ते माय दध इति पुत्रः । इत्या मे त्वयि द्ध्वनीति पिता. इत्यास्ते मयि द्ध इति पुत्रः। मनो मे त्वयि दधानीति पिता, मनस्ते मय दध इति पुत्रः। प्रज्ञां मे त्वयि दधानीति पिता, प्रज्ञां ते मयि दूध इति पुत्रः। धियो विज्ञातव्यं कामान्मे त्वयि दधानीति पिता, धियो विज्ञातव्यं कामांस्ते माय दध इति पुत्रः । यद्यु वा उपाभिगद: स्यात्समासेनैव वदेत्प्राणान्मे त्वयि दधानीति पिता, प्राणांस्ते मयि दध इति पुत्र इति। अथ दक्षिणावृत्प्राङुपनिष्क्रामति, तं पिताऽनुमंत्रयते यशो ब्रह्मवर्चसमन्नाथं कीर्तिस्त्वा जुषतामिति। अथेतरः सव्यमंसमन्ववेक्षते पाणिनाऽन्तर्धाय वसनांतेन वा प्रच्छाद स्वर्गा लोकाम्कामानाप्तुहीति। स यद्यगद: स्यात्पुत्रस्यैश्वर्ये पिता वसेत्परि वा व्रजेद्यद्य वै प्रेयात्तदैनं समापयेयुर्यथा समापयितव्यो भवात यथा समाषपितव्या भवति ॥१५।। इति द्वितीयोऽध्यायः॥ आतां पिता-पुत्रीय विधि सांगतात; यालाच संप्रदान म्हणतात- मरणसमयीं पिता पुत्राला बोचावतो. हिरवें गवत घरांत पसरून अग्नि तयार करून, जवळ उदकानें भरलेला कलश व व्यावर तांदु-

Page 54

३६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२.१५

ळांनी भरलेली पंचपात्री ठेवून, पिता ओल्या वस्त्रानें आच्छादित होतो. पुत्रानें जवळ येऊन त्याच्या सन्मुख बसावें. नंतर पिता पुत्राला पुढील प्रमाणें म्हणून संप्रदान करतो- पिता-"माझी वाचा मी तुजमध्यें ठेवतों," पुत्र उत्तर करतो- "तुझी वाचा मी मजमध्यें ठेवतों." "माझें घ्राण मी तुजमध्यें ठेवतों." "तुझें घ्राण मी मजमध्यें ठेवतों." "माझा चक्षु मी तुजमध्यें ठेवतों"- "तुझा चक्षु मी मजमध्यें ठेवतों." "माझें श्रोत्र मी तुजमध्यें ठेवतों,"- "तुझें श्रोत्र मी मजमध्यें ठेवतों." "माझे अन्नरस मी तुजमध्यें ठेवतों," "तुझें अन्नरस मी मजमध्यें ठेवतों." "माझीं कर्में मी तुजमध्यें ठेवतों,-" "तुझीं कर्में मी मजमध्यें ठेवतों." माझीं सुख- दुःखें मी तुजमध्यें ठेवतों,"-"तुझी सुखदुःखें मी मजमध्यें ठेवतों. "माझें विषयसुख, रति आणि प्रजा मी तुजमध्यें ठेवतों,"- "तुझें विषयसुख, रति आणि प्रजा मी मजमध्ये ठेवतों." "माझीं गमनें मी तुजमध्यें ठेवतों,"-"तुझी गमनें मी मजमध्यें ठेवतों." "माझें मन मी तुजमध्यें ठेवतों,"- "तुझें मन मी मजमध्यें ठेवतों." "माझी प्रज्ञा मी तुजमध्यें ठेवतों,"- तुझी प्रज्ञा मी मज- मध्यें ठेवतों." "माझे विचार, विज्ञान आणि इच्छा मी तुजमध्यें ठेवतों,"- "तुझे विचार, विज्ञान आणि इच्छा मी मजमध्यें ठेवतों." जर पिता आसन्नमरण असून प्रत्येक वाक्य बोलण्यास असमर्थ असेल तर त्याने थोडक्यांत म्हणावें "माझे प्राण मी तुजमध्यें ठेवतों."- पुत्रानें उत्तर करावें-"तुझ प्राण मी मजमध्यें ठेवतों." नंतर पुत्रानें पित्याला प्रदक्षिणा करून पूर्वेकडे चालूं लागावें.

Page 55

२.१५] कौषीतक्युपनिषत्. २७

त्याला पिता हांक मारून म्हणतो-"यश, ब्रह्मतेज, खाण्याला योग्य असें अन्न आणि कीर्ति हीं तुझ्या ठिकाणीं आनंदानें वास करोत." नंतर पुत्र डाव्या खांद्यावरून मागे बघतो, व हातानें (तोंड) झांकून किंवा वस्त्राच्या पदरानें स्वतःला आच्छादन करून म्हणतो -- "स्वर्ग लोक आणि स्वर्ग-काम तुला प्राप्त होवोत."

जर पिता पुनः दुखण्यांतून उठला तर त्यानें (घरांत) पुत्राच्या सत्तेखालीं रहावें, अथवा संन्यास घेऊन बाहेर पडावें. जर पिता मरण पावेल तर त्याची ज्या प्रकारें व्यवस्था करावयास पाहिजे त्या प्रकारें व्यवस्था करावी. १५.

बृहदारण्यकोपनिषदांत [१.५.१७-२•] याहून निराळें ज्ञानपर संप्रदान आहे. कौषीतकि हें ब्राह्मणोपनिषत् आहे, व त्यांतहि हा दुंसरा अध्याय केवळ ब्राह्मणभाग आहे. ब्राह्मणोपनिषदपेक्षां आरण्यकोपनिषदाचा ज्ञानाकडे ओघ अधिक असावा हें कालदष्ट्या साहजिक होय.

अथ तृतीयोऽध्यायः । अध्याय तिसरा-आत्मज्ञान.

१ मला जाणणें हेंच अत्यंत हितकर- ॐ प्रतर्दनो ह दैवोदासिरिंद्रस्य प्रियं धामोपजगाम युद्धेन च पौरुषेण च। तं हेंद्र उवाच प्रतर्दन वरं ते ददानीति। स होघाच प्रतर्दनः त्धमेव मे वर वृणीष्व यं त्वं मनुष्याय हिततमं मन्यस इति। तं हेंद्र उवाच न वै वरं परोऽपरस्मै वृणीते त्वमेव वृ णीष्वेति। एवमवसे वै किल म इति होवाच प्रतर्दनोऽथो खल्विंद्रः सत्यादेव नेयाय, सत्यं हींद्र:, स होवाच। मामेव विजानीहयेतदेवाहं मनुष्याय हिततमं मन्ये

Page 56

३८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.१

बन्नां विजानीयात्। त्रिशीर्षामं त्वाभ्रमहनं, अरुन्मुखान्यतीन्साला- श्केभ्यः प्रायच्छं, बह्नीः संधा अतिक्रम्य दिवि प्रह्ादायानतृणमहमंतरिक्षे गैलोमान्पृथिव्यां कालखांजान्। तस्य मे तत्र नलोम च मा मीयते। स यो मां विजानीयालास्य केन च कर्मणा लोको मायते। न स्तेयेम न भ्रूणहत्यया न मातृवधेन न पितृवधेन नास्य पाषं चन चकृषो हखास्ीलं वतीति ।१।। दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्धानें आणि पराक्रमानें इंद्राच्या प्रिय धामाला (म्ह. स्वर्गाला) गेला. त्याला इंद्र म्हणाला, प्रतर्दना, तुला भी वर देऊं इच्छितों. तो प्रदर्शन म्हणाला, मनुष्याला अत्यंत हित- कर असा जो तुला वाटतो तो तूंच माझ्याकरिता पसंत कर आणि मला दे. त्याला इंद्र ग्हणाला, दुसऱ्याकरितां कोणी वर पसंत करीत नसतो; तूंच पसंत कर. प्रतर्दन म्हणाला, तर मग हा वर मला नसल्यासारखाच होणार. परंतु इंद्र सत्यापासून ढळला नाहीं; कारण इंद्र सत्यरूप आहे. तो म्हणाला- "मला जाण. मला मनुष्यानें जाणावें हेंच त्याला सर्वांत अधिक हितकर आहे असें मी समजतों. त्वष्टयाचा तीन शिरें असलेला मुलग। मीं मारला; (सोंग घऊन) यति झालेत्या अरुन्मुखांना लांड- ग्यांच्या हवालीं केलें; पुष्कळ सलोख्याचे करार उल्लंघून स्वर्गामध्यें प्रल्हादाच्या अनुयायांना मारलें, अंतरिक्षांत पुलोम्याच्या अनुयायांना मारलें, आणि पृथ्वीवर कालखंजांना मारलें. अशी कर्में करणाऱ्या माझा तेथें एक केंस देखील वांकडा झाला नाहीं. जो मला जाणतो त्याचा (म्हणजे त्याला प्राप्त होणारा) लोक (म्हणजे कर्मफल) नष्ट होत नाहीं. चोरीनें, भ्रूणहत्येनें, मातृवधानें, पितृवधानें (देखील नष्ट होत) नाहीं. कोणतेहि पाप तो करूं निघाला तरी त्याच्या मुखावरचें तेज नष्ट होत नाहीं. १.

Page 57

३.२] कौषीतक्युपनिष्. ३९

कौपीतकि उपनिषदाचा वास्तविकरीत्या प्रारंभ याच अध्यायापासून होय. 'मामेव विजानीहि' याचा अर्थ "मला स्वतःला=आत्म्याला जाण" असाच समजावयाचा आहे. इंद्राच्या या पराक्रमांची वर्णनें ऋग्वेदांत आणि ऐतरेय व शतपथ ब्रह्मणांत आहेत. त्यांचा येथें संबंध एवढेच सांगण्यापुरता की, मनुष्य एकदां आत्मज्ञानी अथवा जीवब्रह्मैक्य जाणणारा झाला म्हणजे तो पापपुण्याच्या पलीकढे जातो. त्याचें जीवत्व नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाल्या- मुळें कोणतेंहि कृत्य त्याला बाधक होत नाहीं. वेति=व्येति. २ मी प्राण आहें; प्राणानें अमृतत्वाची प्राप्ति- स हांवाच प्राणोऽस्मि प्रज्ञात्मा तं मामायुरमृतमित्युपास्स्व। आयु: प्राणः । प्राणो वा आयुः । प्राण एवामृतम्। यावद्धयस्मिञ्छरीरे प्राणो वसति तावदायुः। प्राणेन ह्येवामुष्मिल्लोकमृतत्वमाप्नोति। प्रज्या सत्यं संकल्पम्। स यो मामाऽडयुरमृतमित्युपास्ते सर्वमायुरस्मिलोक एति, आप्नोत्यमृतत्वमाक्षितिं स्वर्मे लोके।। तद्दैक आहुरेकभूयं वै प्राणा गच्छन्तीति, न हि कश्वन शक्तुयात्सकृद्वाचा नाम प्रज्ञापितुं चक्षुषा रूपं श्रोत्रेण शब्दं मनसा ध्यातुमित्येकभूयं वै प्राणाः एकैकमेतानि सर्वाण्येव प्रज्ञापयन्ति। वाचं वदन्तीं सर्वे प्राणा अनुवदन्ति, चक्षुः पश्यत्सर्वें प्राणा अनु पश्यन्ति, श्रोत्रं शृण्वत्सर्वे प्राणा अनु शृण्वन्ति, मनो ध्यायत्सर्वे प्राण, अनु ध्यायन्ति, प्राण प्राणंतं सर्वे प्राणा अनु प्राणन्तीति॥ एवमु हैतदिति हेंद्र उवाच। अस्ति त्वेव प्राणानां निःश्रेयसमिति॥२॥ इंद्र म्हणाला-मी प्राण आहें, मी प्रज्ञात्मा आहें. त्या माझी आयुष्य आणि अमृतत्व म्हणून उपासना कर. आयुष्य हाच प्राण, प्राण हेंच आयुष्य. प्राण हेंच अमृतत्व. कारण जोंपर्यत या शरीरांत प्राण रहातो तोंपर्यतच आयुष्य असतें. प्राणानेंच (म्हणजे प्राणाच्या ज्ञानानें) परलोकीं अमृतत्व प्राप्त होतें. प्रज्ञेनें (ब्रह्माचें) सत्य ज्ञान प्राप्त होतें. आयुष्य आणि अमृतत्व अशा रूपानें जो माझी उपा-

Page 58

४0 सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.२

सना करतो त्याला या लोकीं पूर्ण आयुष्य प्राप्त होतें, आणि स्वर्ग लोकामध्यें अमृतत्व व अविनाश हीं प्राप्त होतात. (प्रतर्दन म्हणाला)- "कोणी म्हणतात कीं, प्राण (म्हणजे इंद्रियें व प्राण) हे एकत्र वर्तत असतात; कारण एकाच वेळीं वाचेनें नांव, चक्षूनें रूप व श्रोत्रानें शब्द समजविण्यास आणि मनानें विचार करण्यास समर्थ होत नाहीं; म्हणून हे सर्व प्राण (एकत्र) यांतली एकेक गोष्ट समजावीत असतात. वाचा बोलत असतां सर्व प्राण तिच्या बरोबर बोलत असतात; चक्षु पहात असतां सर्व प्राण त्याच्या बरोबर पहात असतात; श्रोत्र ऐकत असतां सर्व प्राण त्याच्या बरो- बर ऐकत असतात; मन विचार करीत असतां सर्व प्राण व्याच्या बरोबर विचार करीत असतात; प्राण श्वासोच्छ्ास करीत असतां सर्व प्राण त्याच्या बरोबर श्वासोछवास करीत असतात." इंद्र म्हणाला, "हें असें आहे; तथापि प्राणांमध्यें श्रेष्ठत्व (व कनिष्ठत्व) आहेच. २. ३.४. प्राणाची सर्वाप्ति. प्राण व प्रज्ञात्मा एकच- जीवति वागपेतो सूकान्हि पश्यामो, जीवति चक्षुरपेतोऽन्धान्हि पश्यामा, जीवति श्रोत्रापेतां बाधेरान्हि पश्यामो, जीवति मनोपेतो बालान्हि पश्यामो, जीवति बाहुच्छिन्नो जीवत्यूरुच्छिन्न इत्येवं हि पश्याम इति। अथ खलु प्राण एव प्रज्ञात्मेदं शरीरं परिगृह्योत्थापयति। तस्मादेतदेवोक्थमुपासीत। सैषा प्राणे सर्वाप्तिः । यो वै प्राण: सा प्रज्ञा, या वै प्रझा स प्राणः। सह ह्येतावस्मि- ऊशरीरे वसतः सहोत्क्ामतः । तस्यैषैव दृष्टिः । एताद्विज्ञानम्। यत्रैतत्पुरुष: सुप्तः स्वनं न कंचन पश्यत्यथास्मिन्प्राण एवैकधा भवति तदैनं-वाक्सर्वैरनामभिः सहाप्येति, चक्षः सबैं रूपैः सहाप्येति, श्रोत्रं

Page 59

३.३] कौषतक्युपनिषत्. ४१

सर्वैः शब्दैः सहाप्येति, मनः सर्वैध्यानैः सहाप्येति। स यदा प्रतिबुध्यते यथाग्नेर्ज्वलतः सर्वा दिशो विस्फुललिंमा विप्रतिष्ठेरन्नेवमेवैतस्मादात्मनः प्राणा यथायतनं विप्रतिष्ठन्ते प्राणेभ्यो देवा देवेभ्यो लोकाः । स एष प्राण एव प्रज्ञात्मेदं शरीरं परिगृह्यात्थापयति, तस्मादेतदेवोक्थसुपासी- तेति। सैपा प्राणे सर्वाप्तिः। यो वै प्राणः सा प्रज्ञा या वै प्रज्ञा स प्राणः। तस्यैषैव सिद्धिः। एताद्विज्ञानं-यत्रैतत्पुरुष आर्तो मरिष्यन्नाबल्यं न्यत्य संमोहं न्यति तदाहुः। उदक्रमीच्चित्तम्। न शृणाति न पश्यति न वाचा वदति न ध्यायत्यथास्मिन्प्राण एवैकधा भवति। तदैनं वाक्सवैर्नामाभः सहाप्येति, चक्षुः सर्व रूपैः सहाप्येति, श्रोत्रं सर्वःशब्दैः सहाप्यति, मनः सर्वध्यानैः सहाप्येति ।३।। स यदाSस्माच्छरीरादुत्क्ामति सहैवैतैः सवैरुत्क्रामति। वागस्मि- न्सर्वाणि नामान्यभिविसृजते वाचा सर्वाणि नामान्याप्नाति, घ्राणमस्मि- न्सर्वान्गंधानभिविसृजत घ्राणेन सर्वान्गंधानाप्नोति, चक्षुरास्मिन्सर्वाणि रूपाण्यभिविसृजते चक्षुषा सर्वाणि रूपाण्याप्नाति, श्रोत्रमस्मिन्सर्वा- ञशब्दानभिविसृजते श्रोत्रंण सर्वाञ्शब्दानाप्नोति, मनोऽ्मिन्सर्वाणि ध्यानान्यभिविसृजंत मनसा सर्वाणि ध्यानान्याप्नोति। सैषा प्राणे सर्वाप्तिः । या वै प्राणः सा प्रज्ञा या वा प्रज्ञा स प्राणः, सह ह्येतावस्मि- ञशरीरे वसतः सहोत्क्रामतः।।४॥ वाचा नसलेला मनुष्य जगतो, कारण आपण मुके पहातों; दृष्टि नसलेला मनुष्य जगतो, कारण आपण आंधळे पहातों; श्रोत्र नस- लेला मनुष्य जगतो, कारण आपण बहिरे पहातों; मन नसलेला मनुष्य जगतो, कारण आपण पोरकट माणसें पहातों; बाहु तोड- लेला मनुष्य जगतो, पाय तोडलेला मनुष्य जगतो, कारण आपण असे लोक पहातों. म्हणून खरोखर प्राण हाच प्रज्ञात्मा. हाच हैं शरीर धरून उत्थापयि म्हणजे उभें करतो. म्हणून (हाच उक्थ

Page 60

४२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.३

समजून) याच उक्थाची उपासना करावी (नेहमीच्या उक्याची नको). ती हीच प्राणाची (ग्हणजे प्राणामध्यें) सर्वाप्ति [=सर्व इंद्रियांचा प्राणामध्यें अंतर्भाव]. जो प्राण तीच प्रज्ञा, जी प्रज्ञा तोच प्राण. हीं दोन्ही या शरी- रामध्यें जोडीनेंच रहातात, व (शरीरामधून) जोडीनेंच निधून जातात. त्याची ही दृष्टि झाली. आर्ता स्पष्टीकरण-जेव्हां मनुष्य कोणतेंहि स्वप्न पहात नाहीं अशा प्रकारें झोंपीं गेलेला असतो, तेव्हां त्याच्यामध्यें [मनुष्यामध्यें] प्राण (इंद्रियांसह) एकवटित होतो. त्यावेळीं-वाचा सर्व नामांसह त्याच्यामध्यें [=प्राणामध्यें] जाते, चक्ष सर्व रूपांसह त्याच्यामध्यें जातो, श्रोत्र सर्व शब्दांसह त्याच्यामध्यें जातें, मन सर्व विचारांसह त्याच्यामध्यें जातें. तो जेव्हां जागा होतो तेव्हां -- ज्यापमाणे ज्वलन पावणाऱ्या अग्रींमधून सर्व दिशांकडे ठिणग्या उडतात त्याप्रमाणेंच-या आत्म्यापासून सूक्ष्म इंद्रियें आपापल्या स्थानी जातात, सूक्ष्म इंद्रियांपासून इंद्रियशक्ति बाहेर पडतात व त्यांपासून (शब्द, रूप इत्यादि) विषय निघतात. तो हा प्राण म्हणजेच प्रज्ञात्मा. हाच हैं शरीर वरून उभें करतो. म्हणून याच उक्थाची उपासना करावी. ती हीच प्राणाची (म्हणजे प्राणामध्यें) सर्वाप्ति. खरोखर, जो प्राण तीच प्रज्ञा, जी प्रज्ञा तोच प्राण. त्याच्ची (आणखी) सिद्धि ही अशी व स्पष्टीकरण हें असें- जेव्हां मनुष्य आजारी पडून आसन्नमरण होतो, आणि शक्तिगद्ित होऊन मूर्च्छा पावतो तेव्हां ग्हणतात-"त्याचें चित्त किवा शुद्धि गेली." तो एकेत नाहीं, पहात नाहीं, वाचेनें बोलत नाहीं, विचार करीत नाहीं;

Page 61

३.४] कौषीतक्युपनिषव्. ४३

त्याच्यामध्यें [=मनुष्यामध्यें] प्राण (इंद्रियांसह) एकवटित होतो. त्यावेळीं वाचा सर्व नामांसह त्याच्यामध्यें [=प्राणामध्यें ] जाते, दृष्टि सर्व रूपांसह त्याच्यामध्यें जाते, श्रोत्र सर्व शब्दांसह त्याच्यामध्यें जातें, मन सर्व विचारांसह त्याच्यामध्यें जातें. ३. तो (प्राण) जेव्हां या शरीरांवून वर निधून जातो तेव्हां तो या सवांसह जातो. वाचा याच्यामध्यें सर्व नामें सोडून देते, कारण वाचेनें नामें प्राप्त होतात; घ्राण याच्यामध्यें सर्व गंध सोडून देतें, कारण घ्राणानें सर्व गंध प्राप्त होतात; दृष्टि सर्व रूपें याच्यामध्यें सोडून देते, कारण दृष्टीनें सर्व रूपें प्राप्त होतात; श्रोत्र सर्व शब्द याच्यामध्यें सोडून देतें, कारण श्रोत्रानें सर्व शब्द प्राप्त होतात; मन सर्व विचार याच्यामध्यें सोडून देतें, कारण मनानें सर्व विचार प्राप्त होतात. याप्रमाणें प्राणाचे ठिकाणी सर्वाप्ति होते. जो प्राण तीच प्रज्ञा, जी प्रज्ञा तोच प्राण. हीं दोन्ही या शरीरामध्यें जोडीनेंच रहातात व (शरीरामधून) जोडीनेंच निघून जातात. ४. प्राण व प्रज्ञा ही दोन्ही भिन्न रूपें असलीं तरी एकच होत. प्राण=क्रियाशककि व प्रज्ञा-ज्ञानशक्ति. 'उत्थापयति' म्हणून 'उक्थ' हा केवळ शान्दिक खेळ. 'वागस्मिन्सर्वाणि नामान्यभिविसृजते वाचा सर्वाणि नामान्याप्नोति' य। व पुटील वाक्यांचा शकरानदांचें मतें असा अर्थ आहे-"वाचा ........ आणि तो प्राण वाचसह सर्व नामें स्वतःमध्यें घेतो." शंकरानंदांनी 'अ्मिन' ऐवजी 'अस्मात्' असा पाठ घेतला आहे पण त्याने अर्थ नीट लागत नाहीं. ५.७. शरीराचे व्यापार. प्रज्ञेचें श्रेष्ठत्व- वागेवास्या एकमंगमुदूढं तस्यै नाम परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। घ्राणमेवास्या एकमंगमुदूढं तस्य गंधः परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। चक्षुरेवास्या एकमंगमुदूढं तस्य रूपं परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। श्रोत्रमे-

Page 62

४४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३'५

वास्या एकमंगमुदूढं तस्य शब्द: परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। जिह्वै- वास्या एकमंगमुदूढं तस्या अन्नरसः परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। हस्ता- वेवास्या एकमंगसुदूढं तयो: कर्म परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। शरीरमे- वास्या एकमंगमुदूढं तस्य सुखदुःे परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। उपस्थ एवास्या एकमंगमदूढं तस्याSSनंदो रतिः प्रजाति: परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। पादावेवास्या एकमंगमुदृढं तयोरित्याः परस्तात्प्रतिविहिता भूतमात्रा। मन एवास्या एकमंगमदूढं तस्यै धियो विज्ञातव्यं कामाः पर- स्तात्प्रतिविहिता भूतमात्रा ।।५।। प्रज्ञया वाचं समारुह्य वाचा सर्वाणि नामान्याप्नोति। प्रज्ञया घ्राणं समारुह्य ध्राणेन सर्वान्गंधानाप्नोति। प्रज्ञया चक्षः समारुह्य चक्षुषा सर्वाणि रूपाण्याप्नोति। प्रज्ञया श्रोत्रं समारुह्य श्रोत्रेण सर्वाञशब्दाना- प्रोति। प्रज्ञया जिह्वां समारुह्य जिह्वया सर्वानन्नरसानाप्नोति। प्रज्ञया हस्तौ समारुह्य हस्ताभ्यां सर्वाणि कर्माण्याप्रोति। प्रज्ञया शरीरं समारुह्य शरीरेण सुखदगुःखे आप्नोति। प्रज्ञयोपस्थं समारुह्योपस्थेनाSSनंदं रति प्रजातिमामनाति। प्रज्ञया पादौ समारुह्य पादाभ्यां सर्वा इत्या आम्नोति। प्रज्ञयैव मनः समारुह्य मनसा धियो विज्ञातव्यं कामानाप्नोति ।।६।। न हि प्रज्ञाऽपेता वाइनाम किंचन प्रज्ञापयेत् अन्यत्र ये मनोऽभूदि- त्याह नाहमेतन्नाम प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतं घ्राणं गंध कंचन प्रज्ञापयेदन्यत्र मे मनोऽभूदित्याह नाहमेतं गंधं प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतं चक्षू रूपं किंचन प्रज्ञापयेदन्यत्र मे मनोऽभूदित्याह नाहमेतद्पं प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतं श्रोत्रं शब्दं कंचन प्रज्ञापये- दन्यत्र में मनोऽभूदित्याह नाहमेतं शब्दं प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेता जिह्वाऽन्नरसं कंचन प्रज्ञापयेदन्यत्र मे मनोऽभूित्याह नाहमतमन्नरसं प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतौ हस्तौ कर्म किंचन प्रज्ञापयेतामन्यत्र मे मनोऽभूदित्याह नाहमेतत्कर्म प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतं शरीरं सुखं दुःखं किंचन प्रज्ञापयेदन्यत्र मे मनोSभूित्याह नाहमेतत्सुखं दुःखं प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेत उपस्थ आनंदं रर्ति प्रजाति कांचन प्रज्ञापयेदन्यत्र मे मनोऽभूदित्याह नाहमेतमानंदं न रर्ति

Page 63

३.५] कौषतिक्युपनिषत्. ४५

न प्रजाति प्राज्ञासिषमिति। न हि प्रज्ञाऽपेतौ पादावित्यां कांचन प्रज्ञापयेतामन्यत्र मे मनोऽभूदित्याह नाहमेतामित्यां प्राज्ञासिषमति। न हि प्रज्ञाऽपेता धी: काचन सिध्येत् न प्रज्ञातव्यं प्रज्ञायत ।७।। आतां या प्रज्ञेमध्यें सर्व भूते कशीं एकवटतात त्याचें व्याख्यान करतों- वाचा हा या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि नाम हा वाचेचा भौतिक (अधवा भूतविषयक) भाग बाहेर काढला आहे. ब्राण हा या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणे गंध हा त्या घ्राणाचा भौतिक भाग बाहेर काढला आहे. चक्षु हा या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि रूप हा त्या चक्षूचा एक भाग बाहेर काढला आहे. श्रोत्र हा या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि शब्द हा त्या श्रोत्राचा एक भाग बाहेर काडला आहे. जिव्हा हा या प्रज्ञचाच एक भाग बाहेर काढला आटे; आणि अन्नरस हा त्या जिव्हेचा एक भाग बाहेर काढला आहे दोन हात हा त्या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि कर्म हा त्या हस्तांचा एक भाग बाहेर काढला आहे. शरीर हा त्या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि सुख व दुःख हा त्या शरीराचा एक भाग बाहेर काढला आहे. उपस्थ हा त्या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे, आणि विषयसुख, रति व संतति हा त्या उपस्थाचा एक भाग बाहेर काढला आहे. दोन पाय हा त्या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे; आणि गमनें हा त्या पायांचा एक भाग बाहेर काढला आहे. मन हा या प्रज्ञेचाच एक भाग बाहेर काढला आहे. आणि विचार, ज्ञान आणि इच्छा हा त्या मनाचा एक भाग बाहेर काढला आहे. ५.

Page 64

४६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.६

भूतमात्रा=भूतभाग, भूत म्हणजे मूलभूत वस्तु असा अर्थ येथें योग्य दिसतो. वागेवास्या := वागस्या एब. प्रज्ञेनें वाचेवर आरोहण केल्यावर वाचेच्या द्वारें सर्व नामें प्राप्त होतात (म्हणजे जीव प्राप्त करून घेतो). प्रज्ञेनें नासिकेवर आरो- हण केल्यावर नासिकेच्या द्वारें सर्ब गंध प्राप्त होतात. प्रझेनें चक्षू वर आरोहण केल्यावर चक्षूच्या द्वारें सर्व रूपें प्राप्त होतात. प्रज्ञेनें श्रोत्रावर आरोहण केल्यावर श्रोत्राध्या द्वारें सर्व शब्द प्राप्त होतात. प्रज्ञेनें जिव्हेवर आरोहण केल्यावर जिव्हेच्या द्वारें सर्व अन्नरस प्राप्त होतात. प्रज्ञेनें हस्तांवर आरोहण केल्यावर हस्तांच्या द्वारें सर्व कर्में प्राप्त होतात. प्रज्ञेनें शरीरावर आरोहण केल्यावर शरीराच्या द्वारें सर्व सुखदुःखें प्राप्त होतात. प्रज्ञेनें उपस्थावर आरोहण केल्यावर उपस्थाच्या द्वारें विषयसुख, रति व संतति प्राप्त होतात. प्रज्ञेनें पायांवर आरोहण केल्यावर पारयाच्या द्वारें सर्व गमनें प्राप्त होतात. प्रज्ञेनें मनावर आरोहण केल्यावर मनाच्या द्वारें सर्व विचार, ज्ञान आणि इच्छा प्राप्त होतात. ६. कारण खरोखर प्रज्ञेनें वियुक्त अशी वाचा कोणतेहि नाम जाणवूं शकत नाहीं; "माझे मन दुसरीकडे होतें, मीं हें नाम जाणलें नाहीं" असे मनुष्य म्हणतो. प्रज्ञेनें वियुक्त असें घ्राण कोणताहि गंध जाणवूं शकत नाही; "माझे मन दुसरीकडे होतें, मीं हा गंध जाणला नाही" असें मनुष्य म्हणतो. प्रज्ञनें वियुक्त असा चक्षु कोणतेंहि रूप जाणवूं शकत नाहीं; "माझे मन दुसरीकडे होतें, मीं हें रूप जाणलें नाही" असें मनुष्य म्हणतो. प्रज्ञेनें वियुक्त असें श्रोत्र कोण- सादि शब्द जाणवूं शकत नाहीं; "माझे मन दुसरीकडे होतें, मीं

Page 65

२.७] कौषीतक्युपनिषठ. ४७

हा शब्द जांणला नाहीं" असें मनुष्य म्हणतो. प्रज्ञेनें वियुक्त अशी जिव्हा कोणताहि अनरस जाणवूं शकत नाहीं; "माझे मन दुसरी- कडे होतें मीं हा अन्नरस जाणला नाहीं" असें मनुष्य म्हणनो. प्रज्ञेनें वियुक्त असे हस्त कोणतेंहि कर्म जाणवूं शकत नाहात; "माझें मन दुसरीकडे होतें मीं हें कर्म जाणलें नाहीं" असें मनुष्य म्हणतो प्रज्ञेनें वियुक्त असें शरीर कोणतेंदि सुख अथवा दुःख जाणवूं शकत नाहीं "माझें मन दुसरीकडे होतें मीं हें सुख अथवा दुःख जाणलें नाहीं" असें मनुष्य ह्णतो. प्रज्ञेनें वियुक्त असें उपस्थ कोणतेहि विषया- नंद, रति अथवा संतति जाणवूं शकत नाही; "माझे मन दुसरी- कडे होतें, मी विषयानंद, रति अथवा संतति जाणली नाहीं" असें मनुष्य हणतो. प्रज्ञेनें वियुक्त असें पाय कोणतेंहि गमन जाणवूं शकत नाहींत; "माझें मन दुसरीकडे होते, मीं कोणतेंहि गमन जाणलें नाहीं" असें मनुष्य म्हणतो. प्रज्ञेनें वियुक्त असा कोणताहि विचार होऊं शकत नाहीं, समजण्यासारखें कांहीहि समजूं शकत नाहीं.७. ८. आत्मा हा ज्ञाता. आत्मा हा सर्वेश- न वाचं विजिज्ञासीत, वक्तारं विद्यात्। न गंधं विजिज्ञासीत घ्रातार विद्यात्। न रूपं विजिज्ञासीत द्रष्टारं विद्यात्। न शब्दं विजिजासीत श्रोतारं विद्यात्। नान्नरसं विजिज्ञासीतान्नरसस्य विज्ञातारं विद्यात्। न कर्म विजिज्ञासीत कर्तारं विद्यात्। न सुखदुःखे विजिज्ञासीत सुखदुः- खयोरविज्ञातार विद्यात्। नाSSनंदं न रति न प्रजाति विजिज्ञासीताSS- नंदस्य रते: प्रजातेर्विज्ञातारं विद्यात्। नेत्यां विजिज्ञासीतैतारं विद्यात्। न मनो विजिज्ञासीत मन्तारं विद्यात्॥ ता वा पता दशैव भूतमात्रा अधिप्रज्ञं, दश प्रज्ञामात्रा अधिभूतं, यद्दि भूतमात्रा न स्युर्न प्रज्ञामात्रा: स्युर्यद्ा प्रज्ञामात्रा न स्युर्न भूतमात्रा: स्युः। न हान्यतरतो रूपं किंचन सिध्येत् ।।

Page 66

86 सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.८

नो एतन्नाना। तद्यथा रथस्यारेषु नेमिरर्पितो नाभावरा अर्पिता, एव- मेवैता भूतमात्राः प्रज्ञामात्रास्वर्िता, प्रज्ञामात्राः प्राणेऽर्पिताः । स एष प्राण एव प्रज्ञात्माSSनंदोऽजरोऽमृतः । न साधुना कर्मणा भूयान्नो एवा- साधुना कनीयान्। एष ह्येवैनं साधु कर्म कारयति तं यमेभ्यो लोकेभ्य उन्निनीषत, एष उ एवैनमसाधु कर्म कारयति तं यमधो निनीषते । एष लांकपालः । एष लोकाधिपतिः । एष सर्वेशः । स म आत्मेति विद्यात्स म आत्मति विद्यात् ।८। इति तृतीयोऽध्यायः॥ वाचा जाणण्याची इच्छा करूं नये, वक्ता जाणावा. गंध जाणण्याची इच्छा करूं नये, न्राता जाणावा. रूप जाण- ण्याची इच्छा करूं नये, द्रष्टा जाणावा. शब्द जाणण्याची इच्छा करूं नये, श्रोता जाणावा. अन्नरस जाणण्याची इच्छा करूं नये, अन्नरस जाणणारा जाणावा. कर्म जाणण्याची इच्छा करूं नय, कर्ता जाणावा. सुखदुःख जाणण्याची इच्छा करूं नये, सुखदुःख जाणणारा जाणावा. आनंद-रति-प्रजाति जाणण्याची इच्छा करूं नये, आनंद-रति-प्रजाति जाणणारा जाणावा. गमन जाणण्या- ची इच्छा करूं नये, गमन करणारा जाणावा. मन ह्मणजे विचार जाणण्याची इच्छा करूं नये, विचारकर्ता जाणावा. खरोखर त्या या दहा भूतमात्रा प्रज्ञेमध्यें स्थित आहेत, आणि दहा प्रज्ञामात्रा भूतांमध्यें स्थित आहेत. जर भूतमात्रा नसतील तर प्रज्ञामात्रा नसणार, आणि जर प्रज्ञामात्रा नसतील तर भूतमात्रा नसणार. कारण दोहोंपैकी एकापासून कोणतेंहि रूप सिद्ध हात नाहीं. आणि (असें असून) या दोहोंमध्यें भिन्नत्व नाही. ज्याप्रमाणें रथचक्राची नेमि अरांमध्यें स्थित असते, आणि अरा नाभीमध्यें

Page 67

कौषीतक्युपनिषत्. ४९

स्थित असतात, त्याचप्रमाणें या भूतमात्रा प्रज्ञामात्रांम्यें स्थित आहेत आणि प्रज्ञामात्रा प्राणांमध्यें स्थित आहेत. तो हा प्राणच प्रज्ञात्मा. तो आनंद, अजर व अमर आहे. तो चांगल्या कर्मानें वाढत नाहीं, वाईट कर्मानें कमी होत नाहीं. ज्याला या लोकांमधून वर नेण्याची त्याची इच्छा होईल त्याजकडून तोच चांगलीं कर्में करवितो! ज्याला खालीं नेण्याची व्याची इच्छा होईल त्याजकडून तोच वाईट कर्में करवितो. तोच लोकांचा पालनकर्ता, तोच लोकांचा स्वामी, तोच सर्वाचा स्वामी. तोच माझा आत्मा असें जाणावें, तोच माझा आत्मा असें जाणावें. ८. दश मात्रा := शरीर व सुखदुःख्र यांचे जागी अनुक्रमेंत्वचा व स्पर्श रम. जावीं; आणि मनाचा अंतभीव सर्व इंद्रियांमध्ये करावा. अशा प्रकारें दहा संख्या समजावी. रथस्य=रथचक्रस्य.

अथ चतुर्थोऽध्यायः । अध्याय चवथा-ब्रह्मज्ञान.

१. बालाकि अजातशत्रूकडे येतो- अथ ह गार्ग्यो वै बालाकिरनूचान: संस्पृष्ट आस। सोऽवसदुशीन- रेषु। स वसन्मत्स्येषु कुरुपंचालेषु काशिविदेहेष्विति स हाजातशत्रुं काश्यमेत्योवाच। ब्रह्म ते ब्रवाणीति। तं होवाचाजातशत्रुः। सहस्रं दद्स्त इति, एतस्यां वाचि जनको जनक इति वा उ जना धावन्तीति।:१।। गार्ग्यगोत्री बालाकि वेदवेत्ता हणून प्रसिद्धि पावला होता. तो उशीनर देशांत रहात असे. तेथून फिरत फिरत मत्स्य, कुरु, पंचाल, काशी, विदेह, इत्यादि देशांतून काशीचा राजा अजातशत्रु याजकडे उ ... ४-४

Page 68

५0 सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४.१

येऊन त्याला म्हणाला "मी तुला ब्रह्म सांगतों." अजातशत्रु त्याला हणाला-"मी तुला या शब्दांबद्दलच एक हजार गाई देतों. या शब्दांकरितांच (म्हणजे सांगण्याकरितां व जाणण्याकरितां) लोक जनक, जनक, असें म्हणत (मजकडे) धावत येतात." १. २-९. ब्रह्माची देवताविषयक उपासना- स होवाच बालाकिर्य एवैष आदित्ये पुरुषस्तमेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादय्ाः। बृहन्पांडरवासाः अतिष्ठाः सर्वेषां भूतानां मूर्घेति वा अहमेतमुपास इति।स यो हैतमेवमुपास्तेडतिष्ठाः सर्वेषां भूतानां मूर्धा भवति ॥२। स होवाच बालाकिर्य एवैष चंद्रमास पुरुषस्तमेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादयिष्ठाः। सोमो राजाSन्स्याSSतमेति वा अहमेतमुपास इति । स यो हैतमेवमुपास्तेSन्स्याSSत्मा भवति॥३॥ स होवाच बालाकिर्य एवैष विद्युति पुरुषस्तमेव्राहमुपास इति। तं होवाजातशत्रुर्मा मतस्मिन्संवादायेष्ठाः । तेजस आत्मेति वा अहमेतमु- पास इति। स यो हैतमेवमुपास्ते तेजस आत्मा भवति ॥४॥ स होवाच बालाकिय एवैष स्तनयित्नौ पुरुषस्तनेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादयिष्ठाः। शब्दस्याSत्मेति वा अह- मेतमुपास इति। स यो हैतमेवमपास्ते शब्दस्याSडत्मा भवति ॥।५।। स होवाच बालाकिर्य एवैष वायौ पुरुषस्तमेवाहमपास इति। तं होवा- चाजातशत्रुर्मा मैतास्मन्संवादयिष्ठाः। इंद्रो वैकुंठोSपराजिता सेनेति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवसुपास्ते जिष्णुई वा। अपराजयिष्णुः। अन्यतस्त्यजायी भवति ॥६॥ स होवाच बालाकिर्य एवंष आकाशे पुरुषस्तमेवाहमुपास इति। तं होवाचाजात शत्रुर्मा मैतस्मिन्संवादायेष्ठाः। पूर्णमप्रवर्ति ब्रह्मेति वा अह- मेतमुपास इति। स यो हैतमेवसुपास्ते पूर्यते प्रजया पशचुभिर्यशसा ब्रह्म- वर्धसेन स्वर्मेण लोकेन सर्वमायुरेति। नो एव स्वयं नास्य प्रजा पुरा कालास्मवर्तते ॥७।!

Page 69

४.३] कौषीतक्युपनिषद्. ५१

स होवाच बालाकिर्य एवैषोऽऔौ पुरुषस्तमेवाहमुपास इति। तं होवा- चाजातशत्रुर्मा मैतास्मिन्संवादयिष्ठाः। विषासहिरिति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवमुपास्ते विषासहिरह वा अन्येषु भवति ।।८।। स होवाच बालाकिर्य एवैषोऽप्सु पुरुषस्तमेवाहमुपास इति। नं होवाचाजातशत्रुर्मा मैतास्मन्संवादायष्ठाः। नाम्न आत्मेति वा अहमेत- मुपास इति। स यो हैतमेवसुपास्ते नाम्न आत्मा भवतीत्यधिदैवतम् ।।९।। तो बालाकि म्हणाला-जो हा या आदित्यामध्यें पुरुष [=पुरुषा- कार चैतन्य] आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधाने मला संभाषण करण्यास लावूं नकोस. मोठा, पांढऱ्या वस्त्रांनी युक्त, सर्वश्रष्ठ आणि सर्व भूतांचा अधिपति अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची हा प्रकारें उपासना करतो तो सर्वश्रेष्ठ आणि सर्व भूतांचा अधिपति होतो. २. तो बालाकि म्हणाला-जो हा या चंद्रामध्यें पुरुष आंह त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावू नकोस. सोम राजा आणि अन्नाचा आत्मा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो अन्नाचा आत्मा होतो. ३. तो बालाकि म्हणाला-जो ह्ा या विजेमध्यें पुरुष आहे व्या- चीच मी उपासना करतो. त्याला अजातशत्रु ग्णाला-याच्या संबधानें मला संभाषण करण्यास लावूं नकांस. तजाचा आत्मा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो तेजाचा आत्म। होतो. ४.

Page 70

५२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४.५

तो बालाकि म्हणाला-जो हा या मेघगर्जनेमध्यें पुरुष आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. सब्दाचा आत्मा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपसना करतो तो शब्दाचा आत्मा होतो. ५. तो बालाकि म्हणाला-जो हा या वायूमध्यें पुरुष आहे त्याची- च मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाळा-याच्या संबं- धानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. इंद्र, वैकुंठ, पराजय न पावलेली सेना अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो जयनशील, पराजयरहित आणि शत्रुंवर जय मिळविणारा होतो. ६. अन्यतस्त्यजायी=अन्यतस्त्य := अन्यतो भवः= वैरी, तज्जयलक्षणं शीलं अस्य। म्हणजे शत्रूंवर नेहमीं जय मिळविणारा. तो बालाकि म्हणाला-जो हा या आकाशामध्यें पुरुष आहे व्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. पूर्ण निष्क्रिय ब्रह्म अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो संतति, पशु, यश, ब्रह्मतेज आणि स्वर्गलोक यानीं युक्त होतो आणि पूर्ण आयुष्य परावतो. तो स्वतः किंवा त्याची संतति योग्य काळापूर्वी मरण पावत नाहीं. ७. तो बालाकि म्हणाला-जो हा या अग्नीमध्यें पुरुष आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला- याच्या संबंधानें

Page 71

कौषीतक्युपनिषत्. ५३

मला संभाषण करण्यास लावूं नकोस. विविध सहन करणारा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो इतरांमच्यें सर्व सहन करणारा होता. ८. तो बालाकि म्हणाला-जो हा या उदकामध्यें पुरुष आहे त्या- चीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. नामाचा आत्मा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो नामाचा आत्मा होतो. याप्रमाणें देवताविषयक उपासना सांगितली. ९. १०-१७. ब्रह्माची आत्मविषयक उपासना- अथाध्यात्मन्। स होवाच बालाकिर्य एवैष आदर्शे पुरुषस्तमवाह- सुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादायिष्टाः। प्रतिरूप इति वा अहमतमुपास इति। स यो हैतमेवमुपास्ते प्रतिरूपो हैवास्य प्रजाया- माजायते नाप्रतिरूपः ।१०।। स होवाच बालाकिर्य एवैष प्रतिश्ुत्कायां पुरुषस्तमेवाहसुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादयिष्टाः । द्वितीयोऽनपम इति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवसुपास्त विंदत द्वितीयात् द्वितीय- वान्भवति॥११। स होवाच बालाकिर्य एवैष शब्द: पुरुषमन्वेति तमेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवाद यष्ठाः। असुरिति वा अहमतमुपास इति। स या हैतनेवसुपास्ते नो एव स्वयं नास्य प्रजा पुरा काला- न्संमोहमेति ॥१२।। स होवाच बालाकिर्य एवैष च्छायापुरुषस्तमेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैतास्मिन्संवादायष्ठाः। मृत्युरिति वा अहमेत- मुपास इति। स यो हैतमेवसुपास्ते नो एव स्वयं नास्य प्रजा पुरा कालात्प्रमीयते ।।६३।।

Page 72

५४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवभा. [8.30

स हावाच बालाकिर्य एवैष शारीरः पुरुषस्तमेवाहमुपास इति। वं होवाचाजातशत्ुर्मा मैतास्मिन्संवादयिष्ठाः । प्रजापतिरिति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवसुपास्ते प्रजायते प्रजया पशुभिः॥१४॥। स होवाच बालाकिर्य एवैष प्राज आत्मा येनैतत्पुरुषः सुप्तः स्वच्न्यया चरति तमेवाहमुपास इति। तं होवाचाजातशत्रुर्मा मैत- स्मिन्संवादयिष्ठाः। यमो राजेति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवमुपास्ते सर्व हास्मा इदं श्रैष्ठ्याय यम्यते ।।१५॥। स होवाच बालाकिर्य एवैष दक्षिणे Sक्षन्पुरुषस्तमेवाहमुपास इति। वं होवाचाजातशत्रुर्मा मैतास्मिन्संवादयिष्टाः। नाम्न आत्माSमेरात्मा ज्योतिष आत्मेति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेत्रमुपास्ते पतेषां सर्वेषामात्मा भवति ॥१६।। स होवाच बालाकिर्य एवैष सव्येऽक्षन्पुरुषस्तमेवाहमुपास इति।' तं होवाचाजातशत्रुर्मा मैतस्मिन्संवादायष्टाः। सत्यस्याSऽत्मा विद्युब आत्मा तेजस आत्मंति वा अहमेतमुपास इति। स यो हैतमेवमु- पास्त पतेषां सर्वेषामात्मा भवतीति ॥।१७।। आतां आत्मविषयक उपासना सांगतात- तो बालाकि हणाला-जो हा या आरशामध्यें पुरुष आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु ह्मणाला- याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. प्रतिरूप अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची याप्रकारें उपासना करतो त्याचे प्रतिरूपच त्याच्या संतती- मध्यें उत्पन्न हंत, अप्रतिरूप होत नाहीं. १०. तो बालाकि हणाला- जो हा या प्रतिध्वनीमध्यें पुरुष आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु ह्मणाला- याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. दुसरा आणि गमनरहित अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची

Page 73

कौषीतक्युपनिषत्. ५५

या प्रकारें उपासना करतो त्याला दुसन्यापासून प्राप्ति होते. द्विती्यां- नीं हणजे पुत्रपौत्रादिकांनी तो युक्त होतो.११. तो बालाकि ह्मणाला-जो हा ध्वनि पुरुषाला [=पुरुष चालत असतां त्याला अनुसरतो त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजात- शत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. जीवनहेतु अशा प्रकारें मी याची उपसना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो स्वतः किवा त्याची संतति योग्य काळा- पूर्वी मरण पावत नाहीं. १२. तो बालाकि म्हणाला - जो हा छायापुरुष आहे त्याचीच मी उपसना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावू नकोस. मृत्यु या रूपानें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तोस्वतः किंवा त्याची संतति योग्य काळापूर्वी मरण पावत नाहीं. १३. तो बालाकि म्हणाला-जो हा या शरीरामध्यें पुरुष आहे त्या- चीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संब- धानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. प्रजापति या रूपानें मी याची उपासना करतों. जो कोणी याची याप्रकारें उपासना करतो व्याची संतति आणि पशु वृद्धि पावतात. १४. तो बालाकि म्हणाला-जो हा प्रज्ञेनें युक्त आत्मा आहे, ज्याच्या योगानें हा झोंपीं गेलेला असतांना स्वमानें संचार करतो, त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्र म्हणाला -- याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. यम राजा या रूपानें मी

Page 74

५६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४.१५

याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो त्याच्या श्रेष्ठत्वाकरितां या सर्व जगतावर ताबा चालविला जातो.१५. तो बालाकि म्हणाला-जो हा उजव्या डो्यामध्यें पुरुष आहे व्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु म्हणाला-याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. नामाचा आत्मा, अग्रीचा आत्मा आणि प्रकाशाचा आत्मा अशा प्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो या सर्वांचा (म्हणजे नाम, अग्नि व प्रकाश यांचा) आत्मा होतो.१६. तो बालाकि म्हणाला-जो हा डाव्या डोळ्यामध्यें। पुरुष आहे त्याचीच मी उपासना करतों. त्याला अजातशत्रु हणाला- याच्या संबंधानें मला संभाषण करण्यास लावूं नकोस. सत्याचा आत्मा, विजेचा आत्मा आणि तेजाचा आत्मा अशाप्रकारें मी याची उपासना करतों. जो कोणी याची या प्रकारें उपासना करतो तो या सर्वाचा (म्हणजे सत्य, वीज आणि तेज यांचा) आत्मा होतो. १७. १८ या पुरुषांचा कर्ता कोण- तत उ ह बालाकिस्तूष्णीमास। तं होवाचाजातशत्रु:, एतावनु बालाका ३ इ इति। एतावद्धीति होवाच बालाकिः। तं होवाचाजात- शत्रुमृषा वै किल मा समवादायष्ठा ब्रह्म ते बवाणीति। स यो वै बालाक एतेषां पुरुषाणां कर्ता यस्य वैतत्कर्म स वै वेदितव्य इति। तत उ ह बालाकिः समित्पाणिः प्रतिचक्रम उपायानीति। तं होवाचाजातशत्रु: प्रतिलोमरूपमंव तत्स्याद्यत्क्षत्रियो ब्राह्मणमृपनयेद्। पहि व्येव त्वा ज्ञपयिष्यामीति॥ तं ह पाणावभिपद्य प्रवत्नाज। तौह सुप्ं पुरुषमाजग्मतुस्तं हाजातशत्रुरामंत्रयांचक्रे, बृहन्पांडरवासः सोम राजन्निति। स उ ह

Page 75

४.९८] कौषीतक्युपनिषत्. ५७

सूष्णीमेव शिश्ये। तत उ हैनं यष्टयाSSविचिक्षप, स तत एव समु- तस्थौ। तं होवाचाजातशत्रुः । क्ैष एतद्वालाके पुरुषोऽशयिष्ट, क्वैत- दभूत, कुत एतदागाइदिति। तत उह बालाकिर्न विजज्ञे। तं होवा- चाजातशत्रुर्यत्रैष एतद्वालाके पुरुषोऽअशयिष्ट यत्रैतदभूद्यत एतदागा- दिति, हिता नाम हृदयस्य नाडयां हृद्यात्पुरीततमभिप्रतन्वन्ति, तद्यथा सहस्रधा केशो विपाटितस्तावद्ण्व्यः पिंगलस्याणिम्ना तिष्ठन्ति शुककस्य कृष्णस्य पीतस्य लोहितस्येति तासु तदा भवति। यदा सुप्ः स्वप्नं न कंचन पश्यत्यथास्मिन्प्राण एवैकधा भवति, तदैनं वाक्सर्वैर्नामभि: सहाप्यति, चक्षुः सर्वै रूपैः सहाप्येति, श्रोत्र सवैः शब्दैः सहाप्येति, मनः सर्वैध्यानः सहाप्येति। स यदा प्रतिबुध्यते यथाऽ्प्रेज्वलतः सर्वा दिशो विस्फुलिंगा विप्रतिष्ठेरन्नेवमेवैतस्मादा- त्मनः प्राणा यथायतनं विप्रतिष्ठन्ते प्राणेभ्यो देवा देवभ्यो लोकाः ॥१८॥ यानंतर बालाकि स्तब्ध राहिला. त्याला अजातशत्रु म्हणाला- बालाके, एवढेंच का तुला ज्ञान आहे? बालाकि म्हणाला -- हाय एव- ढेंच. त्याला अजातशत्रु म्हणाला- 'मी तुला ब्रह्म गांगतो' अमें म्हणून तूं मला उगीच संभाषण करावयास लावले. ह बालाके, या (तूं सांगितलेल्या) आदित्यादि पुरुषांचा जो कर्ता, किंवा हे सर्व ज्यानें केलें, त्याचेंच ज्ञान करून घतलें पाहिजे. तव्हां बालाकि हातांत समिधा घेऊन अजातशत्रुपुंढ येऊन म्हणाला, मी आपणांकडे (शिष्य- भावानें) आलों आहें. त्याला अजातशत्रु म्हणाला-क्षत्रियानें ब्राह्म- णाला शिष्य करावें हा उलट प्रकार होईल. असो. चल मी तुला पूर्ण ज्ञान करून देतों. त्याचा हात धरून अजातशत्रु चालला. ते दोघे एका निद्रिस्त पुरुषाजवळ आले. त्याला अजातशत्रूनें हांक मारली, "अरे शुभवस्त्रा

Page 76

५८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४.१८

सोमराजा!" पण तो स्तब्ध निद्रिस्तच राहिला. नंतर त्याला काठीनें मारलें. त्याबरोबर तो उठून उभा राहिला. तेव्हां अजात- शत्रु बालाकीला म्हणाला- बालाके, "हा पुरुष (हणजे याचा आत्मा) कोठें निजला होता? हा कोठें गेला होता? हा आला कोठून?" हें बालाकीला समजलें नाही. त्याला अजातशत्रु म्हणाला- बालाके, हा पुरुष जेथें निजला होता, जेथें गेला होता आणि जेथून आला तें ऐक. हृदयामध्यें हिता नांवाच्या नाडी आहेत, हृदयापासून शरीरापर्यंत त्या पसरलेल्या आहेत. एक केस सहस्रांशानें फाडला असतां जितका सूक्ष्म होईल तितक्या सूक्ष्म, पिंगल, शुक्क, कृष्ण, पिंवळा आणि तांबडा या रंगांच्या एका अति सूक्ष्म रसानें पूर्ण आहेत. जेव्हां मनुष्य कोण- तेंहि स्वप् पहात नाहीं अशा प्रकारें झोंपीं गेलेला असतो तेव्हां त्याच्या- मध्यें प्राण एकवटित होतो. त्या वेळीं-वाचा सर्व नामांसह त्या प्राणामध्यें जाते, चक्षु सर्व रूपांसह त्याच्यामध्यें जातो, श्रेत्र सर्व शब्दांसह त्याच्यामध्यें जातें, मन सर्व विचारांसह त्याच्यामध्यें जातें. तो जव्हां जागा हातो तेव्हां-ज्याप्रमाणें ज्वलन पावणाऱ्या अग्नी- मधून सर्व दिशांकडे ठिणग्या उडतात त्याप्रमाणेंच-या आत्म्यापासून सूक्ष्म इंद्रियें आपापल्या स्थानीं जातात, सूक्ष्म इंद्रियांपासून इंद्रियशक्ति बाहेर पडतात व त्यांपासून (शब्द, रूप इत्यादि) विषय निघतात. १८. १९. प्राण म्हणजेच प्रज्ञात्मा- स एष प्राण एव प्रज्ञात्मेदं शरीरमात्मानमनुप्रदिष्ट आ लोमभ्य आ नखभ्यः। तद्यथा क्षुरः क्षुरधानेऽवहितः स्यात्, विश्वंभरो वा विश्वंभरकुलाय, एवमवष प्रज्ञ आत्मेदं शरीरमात्मानमनुप्रविष्टः। आ लोमभ्य आ नखभ्यः । तमेतमात्मानमेत आत्मनोऽन्ववस्यन्ति

Page 77

१.१९] कौषीतक्युपनिषठ्. ५९

यथा श्रेष्ठिनं स्वाः। तद्यथा श्रेष्ठी स्वैुक्ते यथा वा स्वा: श्रेष्टिनं भुंजन्त्येवमवैष प्रज्ञात्मतैरात्मभिर्भुक्ते। एवं वै तमात्मानमेत आ- र्मानो भुंजन्ति।

स यावद्ध वा इंद्र तमात्मानं न विजज्ञे तावदेनमसुरा अभि- बभूदुः। स यदा विजज्ञेऽथ हत्वाऽसुरान्विजित्य सर्वेषां देवानां श्रैष्ठयं स्वाराज्यमाधिपत्यं परीयाय। तथो एवैवं विद्वान्सर्वान्पाप्म- नोऽपहत्य सर्वेषां भूतानां श्रैष्ठयं स्वाराज्यमाधिपत्यं पर्येति, य एवं बेद, य एवं वेद ।।१९।। इति चतुर्थोऽध्यायः ॥ ॐ वाङमे मनसीति शान्तिः।। तो हा प्राण म्हणजेच प्रज्ञात्मा या शरीरामध्यें स्वस्वरूपानें सर्वत्र केसांपर्यत व नखांपर्यत प्रविष्ट झालेला आहे. ज्याप्रमाणें वस्तरा वस्तऱ्याच्या झांकणांत (सर्व जागा व्यापून) बसतो, किंवा अग्निकुं- डांत अग्नि (सर्व जागा व्यापून) बसतो, त्याप्रमाणें हा प्रज्ञात्मा या शरीरांत स्वस्वरूपानें केसांपर्यंत व नखांपर्यत सर्वत्र प्रविष्ट झालला आहे. ज्याप्रमाणें घराच्या स्वामीच्या तंत्रानें त्याचीं माणसें वागतात, त्याप्रमाणें या आत्म्याच्या तंत्रानें इतर सर्व इंद्रियें वागतात. ज्याप्रमाणें धनी आपल्या माणसांसहवर्तमान भोजन करतो आणि ज्याप्रमाणें ती माणसें त्याचेंच अन्न खातात, त्याप्रमाणें हा प्रज्ञात्मा त्या आत्म्यांसह (म्हणजे इंद्रियांसह) भोग भोगतो आणि इंद्रियें त्याच्याकरितांच भोग भोगतात.

जोंपर्यंत इंद्राला या आत्म्याचें ज्ञान झालें नव्हतें, तोंपयंत त्याला असुरांनीं पराजित केलें. जव्हां त्याला ज्ञान झालें तेव्हां असुरांना मारून व त्यांच्यावर जय मिळवून सर्व देवांचें श्रेष्ठत्व, निरंकुश

Page 78

६० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४.१९

राज्य आणि स्वामित्व ही त्यानें पूर्णत्वानें मिळविलीं. त्याचप्रमाणें ज्याला हें ज्ञान होतें तो सर्व पापाना मारून सर्व भूतांचें श्रेष्ठत्व, निरंकुश राज्य आणि स्वामित्व पूर्णत्वानें मिळवितो.१९. इति ऋग्वेदीया कौषीतकिब्राह्मणोपनिषत्समाप्ता॥

Page 79

जाबालोपनिषत. ६१

जाबालोपनिषत्। -: o:

हें लहानसें उपनिषत् अथर्ववेदापैकी असून सर्वस्वीं संन्यासपर आहे. शंकराचार्य आपल्या प्रस्थानत्यावरील भाष्यांत ज्या १४ उपनिषदींचा आधार देत असतात त्यांपैकी हें एक असल्यामुळें याचा आम्हीं या भागांत संग्रह केला आहे. मिथिला नगरीच्या शेजारी उपवनांत जनक राजा व इतर मुनि यांच्यासह याज्ञवल्क्य वेदान्तचर्चा करीत बसले असतां त्यांच्या प्रश्नावरून याज्ञवल्क्यांनी हें उपनिषत् सांगेतलें अशी आख्यायिका आहे. या उपनिषद- च्या नांवावरून छांदोग्यांतल्या सत्यकाम जाबालाशी याचा संबंध असावा अशी कल्पना होते; परंतु त्या जाबालाचें यांत नांव नाही मग याला जाबालोपनिषत् हैं नांव कसें पडलें समजत नाहीं. "कि जपेनामृतत्वं नो ब्रूहीत्युक्को मुनिर्जगौ। शतरुद्रीयकेणेति जाबाला आमनन्ति तत् ।।" या सायणाचार्यांच्या वचनावरून यजुर्वेदाच्या जाबाल शाखचें हें उपनिषत् असावें शंकराचार्यानी ज्या१४उपनि- षदांतली वचनें आधाराला घेतलीं आहेत त्यांपैकीं हें एक असल्यामुळें त्यांच्या प्रमाणेच हैं प्राचीन असावें अशी कल्पना साहजिक होते. पण यांत ऋभु, निदाघ, जडभरत, दत्तालेय वगरे पुराणांतील व्यकींचा उल्लेख असल्यामुळें हें उपनिषत् प्राचीन उपनिषदांपैकी नव्हे असें दिसतें. शंकराचार्यांना उपलब्ध असलेलें जा- बालोनिषत् या जाबालोपनिषदाहून निराळें असण्याचाहि संभव आहे.

१. अविमुत्र क्षेत्राचें माहात्म्य- ॐ भद्रं कर्गेमिरिति शान्ति:।। बृहस्पतिरुवाच याज्ञवल्क्यं, यदनु कुरुक्षेत्रं देवानां देवय- जनं सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनम्। अविमुक्त वै कुरुक्षेत्रं देवानां देवयजनं सर्वेषां भूवानां ब्रह्मसदनम्। तस्माद्यत्र कचन गच्छति तदेव मन्येतेतीदं वे करुक्षेत्रं देवानां देवयजनं सर्वेषां भूवानां

Page 80

६२ सार्थ उपनिषंत्संग्रह-भाग चवथा. [१

ब्रह्मसदनम्। अत्र हि जंतोः प्राणेपूत्क्ममाणेषु रुद्रस्तारकं ब्रह्म व्याचष्टे येनासावमृती भूत्वा मोक्षी भवति, तस्मादवि- मुक्तमेव निषेवेताविमुक्त न विमुंचेदेवमेवैतद्य।ज्ञवल्क्य ।।१।। याज्ञवरक्याला बृहस्पतीनें विचारलें- देवांच्या यजनाचें स्थान म्हणून देवांमध्यें प्रसिद्ध असलेलें व ब्रह्माचें स्थान म्हणून सर्व प्राण्यांमध्यें प्रसिद्ध असलेलें कुरुक्षेत्र तें कोणतें? याज्ञवल्क्य म्हणाला -- देवांचें देवयजनस्थान व सर्व प्राण्यांचें ब्रह्मसदन वाराणसी क्षेत्र हें होय. म्हणून मनुष्य ज्या कोणत्याहि ठिकाणी जातो तेथें हेंच देवांचें देवयजनस्थान व सर्व प्राण्यांचें ब्रह्मसदन असें कुरुक्षेत्र आहे असें मानावें. या कुरुक्षेत्रामध्यें मनुष्याचा प्राण जाऊं लागला असतां रुद्र त्याला संसारसमुद्र तरण्याचें साधन असें ब्रह्म शिकवितो. त्या ब्रह्माच्या ज्ञानानें हा मनुष्य मृत्यूच्या पार जाऊन मोक्ष मिळवितो. ह्मणून अविमुक्त क्षेत्रामध्यें वास करावा, अविमुक्त सोडून जाऊं नये. बृहस्पति हमणाला, याज्ञवल्क्या, बरोबर आहे. १. 'अविमुक्त' हें वाराणसी क्षेत्राचें एक नांव आहे. कैवल्योपनिषत् २.१वरील टीप पहा. २. योगदृष्टया कूर्च हें अविमुक्त व तेथें आत्म्याची उपासना- अथ हैनमत्रिः पप्रच्छ याज्ञवल्क्यं, य एषोऽनंतोऽव्यक्त आत्मा वं कथमहं विजानीयामिति। स होवाच याज्ञवल्क्यः। सोडविमुक्त उपास्यो य एषोऽनंतोऽव्यक्त आत्मा, सोऽनिसुक्ते प्रतिष्ठित इति। सोऽविमुक्त: कस्मिन्प्रतिष्ठित इति, वरणायां नास्पा न मध्ये प्रतिष्ठित इति। का वै वरणा का च नासीति,

Page 81

जाबालोपनिषव्. ६३

सर्वानिद्रियकतान्दोषान्वारयतीति तेन वरणा भवति, सर्वा- निंद्रियकृतान्पापान्नाशयति तेन नासी भवतीति। कतमच्चास्य स्थानं भवतीति, भ्ुवोर्घाणस्य च यः संधिः, स एष दयौर्लो- कस्य परस्य च संधिर्भवतीत्येतद्वै संधि संध्यां ब्रह्मविद उपा- सत इति। सोऽविमुक्त उपास्य इति सोडविमुक्तं ज्ञानमांचष्टे यो वै तदेतदेवं वेदंति ॥२।। नंतर त्या याज्ञवल्क्याला अत्रीनें विचारलें- जो हा अनंत व अव्यक्त आत्मा त्याला मी कसा जाणूं? तो याज्ञवल्क्य म्हणाला- जो हा अनंत व अव्यक्त आत्मा त्याची अविमुक्तामध्यें उपासना करावी. तो अविमुक्तामध्यें स्थित आहे. तें अविमुक्त कशामध्यें स्थित आहे? तर वरणा आणि नासी यांच्या मध्यें स्थित आहे. वरणा कोणती आणि नासी कोणती? इंद्रियांनीं केलल्या सर्व दोषांचें 'वारण' करते म्हणून 'वरणा' आणि इंद्रियांनीं केलेल्या सर्व पापांचा 'नाश' करते म्हणून 'नासी.' या अविमुक्ताचें स्थान कोणतें? भुया आणि घ्राण यांचा जो संधि तें याचें स्थान. हा स्वर्गलोक आणि परलोक यांचा संधि होय. ब्रह्मवेत्ते या संधीची संध्या म्हणून उपासना कर- तात. या अविमुक्ताची उपासना करावी. हें अविमुक्त क्षेत्र जो या प्रकारें जाणतो तो अविमुक्त ज्ञान (शिष्यांना) सांगतो. २.

लौकिकदष्टया अविमुक्त क्षेत्र सांगितल्यावर योगदृष्ट्या सांगितलें आहे. दोन भुवया आणि नासिकेचें मूल या तिघांवें जें संधिस्थान तें अविमुक्त क्षेत्र. याला योगश्नाख्त्रांत 'कूर्च' म्हणतात. अतल, वितल इत्यादि चवदा भुवनें मनुष्याध्या शर्रार्शांतच आहेत अशी कल्पना गरुडपुराणांत वर्णन केली आहे. नासिका हा स्वर्गलोक व कपाळ हा परलोक म्हणजे सत्मलोक असें या उप-

Page 82

६४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३

निषदांत म्हटलें आहे. दोन लोकांचा संधि तें अविमुक्त. या संधीची उपासना करणाराला नेहमींची लौकिक संध्या नको. 'वरणा' आणि 'असी' या दोन नदयांच्या समीप काशीक्षेत्र आहे म्हणून त्याला 'वाराणसी' म्हणतात. ३. शतरुद्रिय जप- अथ हैनं ब्रह्मचारिण ऊचुः किं जाप्येनामृतत्वं ब्रूहीति। स होवाच याजञवल्क्यः शतरुद्रियेणेति। एतानि ह वा अमृत- नामधेयान्येतैरह वा अमृतो भवतीत्येवमेवैतद्याज्ञवल्क्य ।।३।। नंतर त्याला ब्रह्मचारी ग्हणाले-जप करण्यास योग्य अश। कोणत्या जपानें मोक्षाची प्राप्ति होते तें सांग. तो याज्ञवल्क्य म्हणा- ला-शतरुद्रियानें. हीं (शतरुद्रियांत सांगितलेलीं) मोक्षाचीं नांवें आहेत. यांच्या योगानें मनुष्य मरणरहित होतो. याज्ञवल्क्या, बरोबर आहे. ३. शतरुद्रिय म्हणजे यजुर्वेदांतर्गत रुद्राध्याय. रुद्र, नीलसूक्त आणि त्यांतल्याच कांही ऋचांची पुनरावृत्ति मिळून शंभर ऋचांचें हें रुद्रजाप्य आहे नारायणकृत दीपिकेमध्यें 'द्रोणपर्व पठतां वा स्तोत्रं' असें लिहिले असून या उपनिषदांतील शतरुद्रिय म्हणजे महाभारतांत द्रोणपर्वाच्या अख्ेरीस जे शतरुद्रियस्तोत आहे तें घेतले तरी चालेल असें द्शविलें आहे. पण ही चूक असावी. उपनिषदांत रुद्राध्यायच अभिप्रेत असावा. ४-६. संन्यासप्रशंसा- अथ हैनं जनको ह वैदेहो याज्ञवल्क्यमुपसमेत्योवाच भगवन्संन्यासमनुन्रूहीति। स होवाच याज्ञवल्क्यो, ब्रह्मचर्य समाप्य गृही भवेद्गृही भूत्वा वनी भवेद्वनी भूत्वा प्रव्रजेद्यदि वेतरथा ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेद्गृहाद्वा वनाद्वा।" अथ पुनरव्रती वा व्रती वा स्नातको वाऽस्नातको वोत्सन्नाभिरनत्रिको बा

Page 83

जाबालोपनिषत्. ६५

यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत । तद्धके प्राजापत्यामेवेष्टिं कुर्वन्ति। तदु तथा न कुर्यादाग्रेयीमेव कुर्यादग्निर्ह वै प्राणः। प्राणमेवैतया करोति। पश्चात्व्ैधातवीयामेव कर्यादेतयैव त्रयो धातवो यदुत सच्वं रजस्तम इति। अयं ते योनिकत्वियो यतो जातो अरोचथाः। तं जानन्ग् आरोहाथानो वर्धया रयिमित्यनेन मंत्रेणाग्निमाजिघ्रेत्। एप वा अगेयोनिर्यः ग्राणः प्राणं गच्छ स्वाहेत्येवमेवैतदाह। ग्रामादत्निमाहृत्य पूर्ववदशि- माघापयेद्यद्यथिं न विंदेदप्सु जुहुयादाप वै सर्वा देवतः। ॐ सर्वाभ्यो देवताभ्यो जुहोमि स्वाहेति हुत्वा समदृत्य प्राश्नीया- त्सायं हविरनामयं मोक्षमंत्रस्त्य्येवं विंदेत्तद्रह्मतदुपासितव्य- मेवमेवैतद्दगवन्निति वै याज्ञवल्क्यः ।।४।।

नंतर विदेहराज जनक याज्ञवतक्याजवळ येउन म्हणाला-हे भगवन् ! सन्यासासंबंधानें सांगा. तो याज्ञाल्क्य म्हणाला -- ब्रह्मचर्याश्रम पुरा झाल्यावर गृहस्थाश्रम ध्यावा. गृहस्थाश्रम झाल्यावर वानप्रस्थाश्रम ध्यावा. वानप्रस्थाश्रम झाल्यावर संन्यास ध्यावा. किंवा इतर प्रकारें ब्रह्मचर्याश्रम झाल्याकरेबर संन्यास ध्यावा; किंवा गृहस्थाश्रम चालू अमतांनाहि ध्यावा; किंवा वानप्रस्थाश्रम चालू असतांनाहि ध्यावा. तसेंच व्रत घंतलेला असो वा अव्रती असो; विद्याध्यनसमाप्ताचें स्नान केलला असो वा नसो, भार्या मरण पावलेला असो वा अग्निहोत्र घेतलेला नसो, ज्या दिवशी वैराग्य होईल त्याच दिवशी संन्यास ध्यावा. सन्यास घेण्याच्या वेळीं कोणीं प्रजापति देवते- च्या उद्देशानें इष्टि करतात. तशी न करतां अग्रीच्याच उद्देशानें करावी. उ .... ४-५

Page 84

६६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४

कारण अग्नि हाच प्राण. म्हणजे या दृष्टीनें प्राणाचीच इष्टि होतो. नंतर त्रैधातवीया इष्टि करावी. या इष्टीनें सत्व, रज व तम असे तीन धातु वृद्धि पावतात. "अय ते योनिर्कत्वियो०" या मंत्रानें अग्निरूपी प्राणाचें आघ्राण करावें. हा जो प्राण तोच अग्नीचें आदि- कारण म्हणून "प्राणं गच्छ स्वाहा" असें म्हणून प्राणाला आहुति देतात. गांवांतून अग्नि आणून पूर्वाप्रमाणेंच अग्नीचें आघ्राण कर- वावें. अग्नि न मिळेल तर उदकामध्यें आहुति द्यावी. कारण उदक सर्व दंवता होत. "सर्वाभ्यो देवताभ्यो जुहोमि स्वाहा" असे म्हणून आहुति देऊन शेष राहील तो आज्ययुक्त हवि भक्षण करावा. दोषशून्य व मोक्षाचा साधक असा हा संन्यास त्रर्यीविदयेनें "हें ब्रह्मच केवळ उपासनेला योग्य आहे" अशा प्रकारें प्राप्त करून ध्यावा [=ब्रह्मज्ञान हेंच वेदत्रयाचें सार होय व त्याच्या प्राप्तीकरितां संन्यासच ध्यावा]. जनक म्हणाला, याज्ञवल्क्या, हें सर्व आपण सांगितलेलें असेंच ना? याज्ञवल्क्य म्हणाला, होय असेंच.४. प्रजापतिदेवतात्मक व अभनिदेवतात्मक इष्टीविषयीं याज्ञवल्क्यस्मृतीत पुढील वचन आहे- "वनाद्गृहाद्वा कृतवेष्टिं सर्वस्वं वेददक्षिणाम्। प्राजापत्यां तंदते तानग्नीनारोप्य चात्मनि।" त्रैधातवीया इष्टि इंद्रदेवतात्मक आददे. "अय ते योनिऋत्वियो• या मंत्राचा अर्थ- "हे अग्ने, हा प्राण तुझें उत्पत्तिस्थान आहे. याचे ठिकाणीं जन्म पावून तूं वर्धमान होतोस. या प्राणाला जाणून तूं माइया प्राणावर आरोहण कर (ह्म. माझ्या प्राणामध्यें प्रविष्ट हो). आमचें धन चाढव." अथ हैनमत्रिः पप्रच्छ याज्ञवल्क्यम्। पृच्छामि त्वा याज्ञ- वल्क्यायज्ञोपवीती कथं ब्राह्मण इति। स होवाच याज्ञवल्क्यः। इदमेवास्य तद्यज्ञोपवीतं य आत्मा। प्राश्याऽऽचम्यायं विधि:

Page 85

जाबालोपनिषत्. ६७

परिव्राजकानां, वीराध्वाने वाडनाशके वापां प्रवेशे वाऽयि- प्रवेशे वा महाप्रस्थाने वा। अथ परिव्राड्विवर्णवासा मुंडोऽप- रिप्रहः शुचिरद्रोही भैक्षाणो ब्रह्मभूयाय भवति। यद्यातुरः स्यान्मनसा वाचा वा संन्यसेत्। एष पंथा ब्रह्मणा हानुवि- चस्तेनैति संन्यासी ब्रह्मविदित्येवमेवैष भगवन्निति वै याज्ञवल्क्य: ।५।। नंतर त्या याज्ञवल्क्याला अत्रीनें विचारलें-याज्ञवल्क्या, मी विचारतों, (संन्यास घेऊन) तो यज्ञोपवीत टाकल्यावर त्याला ब्राह्मण कसें म्हणावें ? तो याज्ञतल्क्य म्हणाला-हा जो आत्मा तोच त्याचें यज्ञोपवीत. उदक प्राशन व आचमन करून संन्यास घेतेवेळीं वर सांगितलला विधि करावा. तसेंच वीरोचित मार्ग, अनाशक, उदकप्रवेश, अग्नि- प्रवेश आणि महाप्रस्थान या पांच प्रतंगी देखील हाच (प्राणाच्या आहुतीचा) विधि करावा. आतां (गेरू इत्यादीनें) ज्याचा वर्ण बद- लला आहे असें वस्त्र धारण करणारा, मुंडन केलेला, एकटा रहाणारा, कायेनें व मनाने शुचिर्भूत, कोणाचाहि द्रोह न करणारा आणि भिक्षा मागून खाणारा असा जो संन्यासी असतो तोच ब्रह्मरूप होतो. जर आजारी असेल (व वैराग्य होईल) तर मनानें आणि वाचेनें संन्यास ध्यावा. हा ब्रह्मदेवानें उपदेशलेला मार्ग आहे. ब्रह्मवेत्ता संन्यासी या मार्गानें ब्रह्मरूप होतो. भगवन् हें असेंच ना! याज्ञव- स्क्य म्हणाला, होय. ५. वीराध्वान :- [यांत 'अध्वान' असा शब्द आहे]= संभ्रामांत परत न फिरण्याचा निश्चय करून जाणें; किंवा स्त्री-बाल-अनाथ इत्यादिकांच्या संरक्ष-

Page 86

६८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [५

मार्थ उडी घालणें. अनाशकं=अन्नव उदक घेणे बंद करून जीव घालविणे.अपां- प्रवेश := गंगेमध्यें अथवा प्रयागादि क्षत्रांत पाण्यांत उडी घालून जांव देणे. महा- प्रस्थान=हिमालयावर किंवा इतरत्र रानावनांत मरण येईपर्यत संचार करीत रहाणें. जे असाध्य व्याधीनी ग्रस्त आहेत, किंवा अिघोर पापाचें ज्यांनीं आ- चरण केलें आहे अशांनी -मग ते कोणत्याहि वर्णाच असोत, पुरुष अथवा स्त्री-देहाचा नाश समीप दिसला म्हणजे अभ्निप्रवेश करादा, किंवा उपवासानें मरण आणावें किंवा मोठ्या पाण्यांत उडी ध्यावी, किंवा उंच पर्वतावरून उडी ध्यावी, किंवा हिमालयावर महाप्रस्थान करावें, किवा प्रयाग येथील वटवृक्षाच्या उंच फांदविरून उडी ध्यावी; म्हणजे लयांना उत्तम लोक प्राप्त होतो, असे आदित्यपुराणामध्यें सांगितलें आहे.

तत्र परमहंसा नाम संवर्तकारुणिश्वेतकेतु दुर्वासऋसुनिदाघ- जडभरतदत्तात्रेयरैवतकप्रभृतयोऽव्यक्तलिंगा अव्यक्ताचारा अनुन्मत्ता उन्मत्तवदाचरन्तस्त्रिदंडं कमंडलुं शिक्यं पात्रं जल- पवित्रं शिखां यज्ञोपवीतं चेत्येतत्सर्व भूः स्वाहेत्यप्सु परित्य- ज्याSडत्मानमन्विच्छेत्। यथा ज.तरूपधरो निर्द्वंद्वो निष्परि- ग्रहस्ततत्वब्रह्ममार्गे सम्यक्संपन्नः शुद्धमानसोऽविमुक्त: प्राणसं- धारणार्थ यथोक्तकाले भैक्षमाचरनुदरपात्रेण लाभालाभौ समौ भूत्वा। शून्यागारदेवगृहतृण कूटवल्भीकवृक्षमूलकुलाल- शालाग्निहोत्रगृहनदीपुलिनगिरिकुहरकंदरकोट रनिर्झर स्थंडिले- व्वनिकेतवासी अप्रयत्नो निर्ममः शुकध्यानपरायणोऽध्यात्म- निष्ठोऽशुभकर्मनिर्मूलनपरः संन्यासेन देहत्यागं करोति स परमहंसो नाम स परमहंसो नामेति॥६॥ इति शान्तिः ।। आतां (याज्ञवल्वय) परमहंसांचीं नांवें सांगतो. संवर्तक, आरुणि, श्वेतकेतु दुर्वास, ऋभु, निदाघ, जडभरत, दत्रात्रेय, रैवतक इत्यादि.

Page 87

जाबालोपनिषत. ६९

ब्रह्म हीच ज्यांची (यज्ञोपवीतासारखी) खूण, हाच ज्यांचा आचार, उन्मत्त नसून उन्मत्ताप्रमाणें आचरण करणारे, त्रिदंड, कमंडलु, पात्र ठेवण्याचा दभाचा आधार, भिक्षापात्र, ओलें वस्त्र, शोंडी, जानवें ही सर्व "भू:स्व्राहा" ह्मणून उदकांत टाकून आत्मसाक्षात्काराचीच त्यांनीं इच्छा करावी. निर्वस्र, शीतोष्णादिद्वंद्वरहित, कोणताहि पसारा बरोबर नसलेला, तत्त्वरूपी ब्रह्माच्या ज्ञानानें संपन्, शुद्धमानस, मी ईश्वर आहें अशी भावना अंतःकरणांत बाणलेला [अविमुत्त], प्राण जगवि- ण्याकरितांच उक्तकालीं उदर हेंच पात्र समजून मिक्षा मागणारे, आणि लाभ व अलाभ यांचे ठिकाणीं समबुद्धि होऊन,- शून्यगृह, शून्य देवा- लय, गवताचा पुंजका, वारूळ, वृक्षमूळ, मातीचीं भांडीं करण्याचें स्थान, अग्निहोत्रंगृह, नदीचा कांठ, पर्वताची गुहा, तेथील वेळूची बेटे, वृक्षाची ढोली, झरा, शुद्ध मोकळें एकान्तस्थळ, अशा ठिकाणीं रहा- णारा पण कायमचा एका ठिकाणीं न रहाणारा [अनिकेतः], कांही मिळविण्याचा उद्योग न करणारा, प्रकाशरूप आत्म्याचें ध्यान करण्यांत निमग्न, अध्यात्मनिष्ठ, अशुभ कर्मांचा,क्षय करण्याविषयीं तत्पर भसा जो (मनुष्य) संन्यासानें देहत्याग करतो तो परमहंस होय. ६. आरुणि व त्याचा पुत्र श्वेतकेतु हे छांदोग्य उपनिषदांत, ऋभु व निदाघ विष्णुपुराणांत, जडभरत भागवतांत, दत्तात्रेय मत्स्यपुराणांत व देवी- भागवतांत प्रसिद्ध आहेत. दुर्वास महाभारतांत व इतरत्र कोपयुक्त मुनि म्हणून प्रसिद्ध आहेत, पण परमहंस म्हणून प्रसिद्ध नाह्दींत. संबर्तक आणि रवैतक हे परमहंस ह्णून प्रिद्ध असलेले मला माहीत नाहींत. इति अथर्ववेदीया जाबालोपनिषत्समाप्ता।

Page 88

७० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.१

मैत्रायणीयोपनिषत्.

हें उपनिषत् कृष्णयजुर्वेदाच्या मैलायणीय शाखेचें आहे. मुख्य दहा उप- निषदांतलीं वचनें यांत आधाराला घेतल्याचा ठिकठिकाणों स्पष्ट उल्लेख अस- ल्यामुळें हें त्यांच्या नंतरचें आहे. विचारांचें महत्व आणि विस्तार हीं लक्षांत घऊन याचा आम्हीं या भागांत संग्रह केला आहे. छांदस रूपें व छांदस् संधि यामध्यें बरेच आढळतात. या उपनिषदावर रामतीर्थ स्वामाची टीका आहे. याला मैत्र्युपनिषत् किंवा मैत्रायण्युपनिषत् असेंहि म्हणतात.

प्रपाठक पहिला.

१-४ बृहद्रथ राजाची तपश्चर्या-संसाराचें नश्वरत्व- ब्ह्मयज्ञो वा एष यत्पूर्वेषां चयनं, तस्माद्यजमानाश्र्वित्वैतानग्री-

यज्: । कः नात्मानमभिध्यायत्। स पूर्णः खलु वा अद्धाऽविकलः संपद्यते सोऽभिध्येयोऽयं यः प्राणाख्यः। तस्योपव्या- ख्यानम् ।।१। पूर्वी (मैत्रायणि संहितेमध्थें) जे अग्नीचें चयन वर्णिलें आहे तो खरोखर ब्रह्माचा यज्ञ होय. म्हणून यजमानानें त्या अग्नीचें चयन केल्यानंतर आत्म्यानें ध्यान करावें. असा यज्ञ खरोखर पूर्ण आणि अविकल होतो. ज्याचें ध्यान करावयाचें तो हा कोण? ज्याला प्राण म्हणतात तोच हा. त्याचें सपष्टीकरण सांगतात १- बृहद्रथो वै नाम राजा विराज्ये पुत्रं निधापयित्वा इदमशा- शवतं मन्यमान शरीरं वैराग्यसुपेतोऽरण्यं निर्जगांम। स तत्र परमं तप आस्थायाSSदित्यमुदीक्षमाण ऊर्ध्वबाहुस्तिंष्ठति। अंते सहस्रा- हस्य मुनरंतिकमाजगामागनिरिवाधूमकस्तेजसा निर्दहन्निवाऽSत्मविन्द-

Page 89

१.२] मैत्रायणीयोपनिषत्. ७१

गवाञ्शाकायन्यः। उत्तिष्ठोत्तिष्ठ वरं वृणीष्वेति राजानमन्रवीत्। स तस्मै नमः कृत्वोवाच। भगवन्नाहमात्मवित्वं तत्त्वविच्छुश्रुमो वयं, स त्वं नो बूहीति। एतदृत्तं पुरस्ताद्दुःशक्यमेतत्प्रश्नमैक्ष्वाक, अन्या- न्कामान्वृणाष्वेति शाकायन्यः । शिरसाऽस्य चरणावभिमृशमानो राजेमां गाथां जगाद ।२।। बृहद्रथ नांवाचा राजा राज्याधिकाराचे ठिकाणी आपल्या पुत्राची स्थापना करून, हें शरीर अशाश्वत आहे असें जाणून, वैराग्ययुक्त होत्साता, अरण्यांत गेला. तो तेथें उग्र तप आचरण करीत, सूर्याकडे पहात व हात वर करून उभा राहिला. एक हजार दिवस (याप्रमाणें) गेल्यावर, धूमरहित अग्नीप्रमाणें तेजानें जणूंकाय ज्वलन पावत आहेत असे आत्मवेत्ते भगवान् शाकायन्य मुनि, त्या मुनीच्या म्हणजे बृहद्र- थाच्या जवळ आले. "ऊठ, ऊठ, वर माग" असें ते राजाला म्हणाले. तो त्यांना नमस्कार करून म्हणाला-हे भगवन् मला आत्म्याचें ज्ञान नाहीं. तुम्हांला त्याच्या तत्त्वाचें ज्ञान आहे असें अम्ही ऐकलें आहे. ते तुम्ही आम्हांला सांगा." शाकायन्य म्हणाले "याचा निर्णय पूर्वकाळीं (ऋषींनीं) केलेला आहे. हे इक्ष्वाकुकुलोदद्वा राजा, हाप्रश्न (ऐकण्यास व सांगण्यास) कठिण आह. तुझ्या दुसऱ्या कांहीं इच्छा असतील तर त्या माग. त्यांच्या चरणांना मस्तकानें स्पर्श करून राजा हे शब्द बोलला.२.

तपित्तकफसंघाते दुर्गधे नि.सारेSस्मिञ्शरीरे कि कामोपभोगैः। काम-

शोकाद्यैरभिहतेSस्मिञ्शरीरे कि कामोपभोगैः॥३॥

Page 90

७२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.३

"हे भगवन् ! अस्थि, चर्म, सनायु, मज्जा, मांस, शुक्र, शोणित, शेंबूड, अश्र, डोळ्यांतील घाण, विष्ठा, मूत्र, वात, पित्त, कफ यांचा संघात, दुर्गंध व निःसार अशा या शरीरामध्ये कामोपभोग भोग- ण्याचा काय उपयोग? काम, क्रोध, लोभ, मोह, भय, विषाद, मत्सर, इष्ट माणसांचा वियोग, अनिष्ट माणसांशी संयोग, भूक, तहान, जरा, मृत्यु, रोग, शोक इत्यादिकांनीं ग्रासलेल्या या शरीराम- ध्यें कामोपभोग भोगण्याचा काय उपयोग ? ३. सर्व चेदं क्षयिष्णु पश्यामो यथमे दंशमशकादयस्तृणवनस्पतयो- द्भनप्रध्वसिनः । अथ किमेतैर्वा परेऽन्ये महाधनुर्धरश्षक्रवर्तिनः कचित्

श्रवंद्वांघरीषननक्तुसर्यातिययात्यनरण्योक्षसेनादयः, अथ मरुत्तप्रभृतयो राजाना मिषतो बंधुवर्रय महर्ती श्रियं त्यक्त्वाSरमालाकादमुं लोकं प्रयाता इति। अथ किंमतर्वा परेऽन्ये गंधर्वासुरयक्षराक्षसभूत- गणपिशाचोरगग्रहादीनां निरोधं पश्यामः। अथ किमतैर्वाऽन्यानां शोषणं महार्णवानां, शिखरिणां प्रपतनं, भ्रवस्य प्रच्लन, व्रश्वनं वातरज्जूनां, निमज्जनं पृथिव्याः, स्थानादपसरणं सुराणामित्यंतद्विघे5- स्मिन्संसारे कि कामोपभोगैः। यैरेवाशितस्यासकदिहाSSवर्तनं दृश्यते। इत्युद्धर्तुमहसि। अंधोदपानस्थो भेक इवाहमरिमन्ससारे भगवंर वं नो गतिसत्वं नो गतिः ॥४।। इति प्रथमः प्रपाठकः॥ हें सर्व विश्व क्षय पावणारें आहे असें आह्मी पहातों. उदाहरणार्थ माशा, डांस, गवत, वनस्पति उत्पन्न होऊन नाश पावतात. हींच कशाला? आणखी दुसरे कोणी महानुर्धर चक्रवर्ती सुद्युम्न, भूरिद्युम्न, इंद्रद्युम्न, कुवलयाश्च, यौवनाश्, वध्न्यश्च, अश्वपति, शशबिंदु, हरिश्चंद्र, अंबरीष, नहुष, सर्याति, ययाति, अनरण्य, उक्षसेन इत्यादि;

Page 91

१/४] मैत्रायणीयोपनिषत्. ७३

तसेच मरुत्त, भरत, वगैरे राजे, (हे सर्व) बंधुवर्ग प्रत्यक्ष पह्दात असतां मोठें वैभव टाकून या लोकांतून दुसन्या लोकों गेले. एवढचां- नींच काय? आणखीहि दुसरे गंधर्व, असुर, यक्ष, राक्षस, भूतगण, पिशाच, सर्प, डाखिणी यांचे देखील नाश आह्मी पहातों. एवढयां- नींच काय? आणखी मोठया सागरांचें शोषण, पर्वतांचें कोळसणें, ध्रुवाचें चळणें, वातरज्जूचें (?) छेदन, पृथ्वीचें बुडणें आणि देवांची देखील स्थानभ्रष्टता (आह्मी पहातों). अशा प्रकारच्या या संसारामध्यें कामोपभोगांचा काय उपयोग? ज्यांनी भोग भोगले ते सुद्धां पुनः या लोकीं परत आलेले दिसतात. म्हणून आपण माझा उद्धार करावा. कोरड्या विहीरीमध्यें असलेल्या बेडकाप्रमाणें मी या संसारांत आहें. हे भगवन् ! तुम्हीच आमचें आश्रयस्थान आहात.४. वनस्पतयोद्भूतप्रध्वंसिन := वनस्पतयः उद्भूतप्रध्वंसिनः । असेच इतरहि छांदस संधि या उपनिषदांत बरेच आहेत.

प्रपाठक दुसरा-आत्म्याचें ज्ञान. १-५ शरीर आणि आत्मा- अथ भगवातशाकायन्यः सुप्रीतस्त्वरवीद्ाजानं महाराज वृहद्न- थेक्ष्वाकुदं शव्वज शाघ्रमात्मज्ञः कृतकृत्यर्वं मरुन्नाम्नति विश्रुतोऽ- सीति। अयं वाव खल्वात्मा ते। यः कतमो भगवा इति। तं होवाचेति।।।।। तेव्हां भगवान् शाकायन्य संतुष्ट होत्साते राजाला म्हणाले- "हे महाराजा इक्ष्वाकुवंशध्वजा बृहद्रथा, तूं शीघ्र आत्मज्ञ व कृत- कृत्य होशील. कारण (शीघ्रगति) वायूच्याच नावानें [=बृहद्रथ]

Page 92

७४ सार्थ उपनिषतसंग्रह-भाग चवथा. [२.१

तूं प्रसिद्ध आहेस. हाच तो खरोखर तुझा आत्मा." "भगवन्! कोणता?" शाकायन्य त्याला म्हणाले, हा (मी सांमतों ऐक) १. अथ य एष उच्छासाविष्टंभनेनोर्ध्वसुत्क्ांतो व्ययमानोऽव्ययमा- नस्तमः प्रणुदृत्यंष आत्मा। इत्याह भगवान्मैत्निः इति। एवं ह्याह-अथ य एष संप्रसादोऽस्माच्छरीरात्समुत्थाय परं ज्योतिरुपसंपद्य स्वेन रूपेणाभिनिष्पद्यत इत्येष आत्मेति होवाचैतदमृतमभयमेतद्रह्मेति ॥२।। हा जो श्वासोछासाचा निरोध न करता वर जाणारा, संचार करीत असून संचार करीत नाहीं असा, तमाचा नाश करतो तो आत्मा, असें भगवान् मैत्रीनी सांगितलें आहे. आणखी असेंहि म्हटलें आहे कीं, "हा जो प्रसन्नतारूपी, (मरणकालीं) या शरीरांतून वर निधून श्रेष्ठ ज्योतीला प्राप्त होत्साता स्वतःच्या रूपानें युक्त होतो तोच आत्मा असें गुरु म्हणाले; हा मरणरहित व भयरहित आहे; हाच ब्रह्म होय" [छां.८.३.४].२. अथ खल्वियं ब्रह्मविद्या सर्वोपनिषा्विद्या वा राजन्नस्माकं भगवता मैत्रिणा S5ख्याता5हं ते कथयेष्यामीति। अथापहतपाप्मानस्तिग्मतेजसा ऊर्ध्वरेतसो वालाखल्या इति अ्रयन्ते। अथ क्रतुं प्रजापतिमनुवन्। भगवञ्शकटमिवाचितन मिदं शर्रारं, कस्यैष खल्वीदृशो माहमाऽतींद्रिय- भूतस्य यनैतद्विधमेतञ्ञंतनवत्प्रतिष्ठापितं, प्रचोदयिता वाडस्य। यन्द्रग- वन्वत्सि तदस्माकं बूहीति। तान्होवाचेति ॥३ हे राजा, ही ब्रह्मविद्या-म्हणजेच सर्व उपनिषदांतली विद्या- आह्मांला भगवान् मैत्रि ऋषीनीं सांगितली; ती मी तुला सांगतों- ज्यांचें सर्व पाप नाश पावलें आहे, ज्यांचें तेज तीव्र आहे व जे ऊर्ध्वरेते आहेत असे वालखिल्य प्रसिद्ध आहेत. ते क्रतु नामक प्रजा- पतीला हणाले-"हे भगवन्! हें शरीर गाड्याप्रमाणें अचेतन आहे.

Page 93

२.४] मैत्रायणीयोपनिषत्· ७५

अशा प्रकारचें हें (शरीर) ज्या प्रभावानें चैतन्ययुक्त ठेवलें आहे तो प्रभाव इंद्रियातीत अशा कोणाचा बरें आहे? हमणजे याला चालविणारा कोण आहे? आपणांला जें ज्ञान असेल तें आह्मांस सांगा." त्या वाल- खिल्यांना क्रतु ह्मणाला. ₹- यो ह खलु वावोपरिस्थः श्रूयते, गुणेष्विवोर्ध्वरतसः, स वा एष शुद्धः पूतः शून्यः शान्तोऽमाणो निरात्माऽनंतोSक्षय्यः स्थिरः शाश्वतोऽजः स्वतंत्रः । स्वे महित्नि तिष्ठत्यनेनेदं शरीरं चेतनवत्प्रतिष्ठापितं प्रचोदयिता वैषोऽ्यस्यति। ते होचुर्भगवन्कथमनेनेदृशेनानिष्ठेनैताद्विधमिदं चेतनव- त्प्रतिष्ठापितं प्रचोदयिता वैषास्य कथमिति तान्होवाच।।४।। "ज्याप्रमाणें योगी विषयांचे ठिकाणीं त्याप्रमाणें जो (शरीरांत असून त्यापासून) अलिप्त आहे असें हणतात तोच हा (प्रेरक) - शुद्ध पवित्र, शून्य, शान्त, अप्राण [=इंद्रियांहून निराळा], निरात्मा [मनाहून निराळा], अनंत, अक्षय, स्थिर, शाश्वत, जन्मरहित आणि स्वतंत्र आहे. हा स्त्रतःच्या प्रभावामध्येंच स्थित आहे. यानें हें शरीर चैतन्ययुक्त ठेवलें आहे-म्हणजेच हाच याच प्रेरक किंवा चालविणारा आहे." ते (वालखिल्य) हणाले- "भगवन्! जो स्वतः निराधार अशा यानें अशा प्रकारचें (शरीर) चैतन्ययुक्त कसें ठेवलें आहे? याचा प्रेरक हा कसा?" त्यांना तो क्रतु म्हणाला.४. 'अनिष्टेन' याऐवजी 'अनिष्टेन' [=इच्छारहित] आणि 'अणि- ष्ठेन [= अति सूक्ष्म ] असे इतर पाठ आहेत. स वा एष सूक्ष्मोSग्रह्योSदृश्यः। पुरुषसंज्ञो ऽबुद्धिपूर्वाम हैवा S.Sवर्त- तैद्शेनेति सुप्तस्येवाबुद्धिपूर्व विबोध एवमिति। अथ यो ह खल वावै- तस्य सों5शो5यं यश्र्वेतामात्र: प्रतिपुरुष: क्षेत्रज्ञः संकल्पाध्यवसायाभि-

Page 94

७६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

मानालैंग: प्रजापतिर्विश्वाख्यः। चेतनेनेदं शरीरं चेतनवप्रतिष्ठापितं प्रचोदयिता वैषोऽप्यस्याते। ते होचुर्भगवन्यद्यनेनेदृशेनानिष्ट नैताद्विधामेदं चेतनवत्प्रतिष्ठापितं प्रचोदयिता वैषाऽस्य कथामिति तान्होवाचेति ।।५।। "ज्याला पुरुष म्हणतात तो सूक्ष्म, अग्राह्य व अदृश्य असा हाच. हा अबुद्धिपूर्वक या शरीरांत अंशानें येतो. निजलेल्या मनु- ष्याला जशी अबुद्धिपूर्वक जागृति येते तद्वत्. या पुरुषाचा जो हा अंश, चैतन्यस्वभाव प्रतिपुरुष, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराचा ज्ञाता, संकल्प- निश्चय-व-अभिमान-लक्षणी त्याला विश्वप्रजापति म्हणतात. या सचेतनानें हें शरीर चैतन्ययुक्त ठेवलें आहे, आणि याचा प्रेरकहि हाच आहे." ते म्हणाले- "भगवन् ! अशा प्रकारच्या निराधार असलेल्या यानें [प्रतिपुरुषानें] जरी अशा प्रकारचें हें शरीर चेतन- युक्त ठेवलें आहे तरी हा याचा प्रेरक कसा ? ५. क्षेत्र म्हणजे शरीर. "इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते। एतयो वेतति तं प्राहुःक्षेत्रज्ञ इति तद्विदः ii" गीता.१३.१. ६ शरीरांत चैतन्याची उत्पत्ति प्रजापतिर्वा एकोऽय्रतिष्ठत्स नारमतैकः, सोत्मानमभिध्यात्वा बह्ही: प्रजा असृजत। ता अश्मवाप्रबुद्धा अप्राणाः स्थाणु- रिव तिष्ठमाना अपश्यत्। स नारमत, सोऽमन्यततासां प्रातिबो- धनायाभ्यंतरं विविशामि। स वायुरिवाSऽत्मानं कृत्वाभ्यंतरं प्राविशत्। स एको नाशकत्स पंचधाSडत्मानं विभज्याच्यते यः प्राणोऽपानः समान उदानों व्यान इति। अथायं य ऊर्ध्वमुत्कामत्येष वायु: स प्राणोऽथ योऽयमवाड्संक्रामत्येष वाव सोSपानाSथ यन वैताव- नुगहीतेत्येष वाव स व्यानोऽथ योऽयं स्थविष्ठो धातुरन्नस्यापाने प्रापय- त्यणिष्ठो वांऽगेंडगे समानयत्येष वाव स समानसंज्ञा, उत्तरं व्यानस्य रूपं, चैतेषामंतरा प्रसूतिरेवोदानास्याथ योऽथं पीताशितमुद्गिरति

Page 95

२.६] मैत्रायणीयोपनिषत्. ७७.

निगिरतीति वैष वांव स उदानः । अथोपांशुरंतर्याममभिभवत्यंत- र्याम उपांशुं चैतयेरंतरा दैवोष्ण्यं प्रासुवद्यदाष्ण्यं स पुरुषोऽय यः पुरुषः सोऽननिर्वश्वानरः। अन्यत्राप्युक्तं "अयमन्निवेश्वानरो योSय- मंतःपुरुवे यनेदमन्नं पच्यते यदिदमद्यते तस्यैष घोषो भवति यमे- तत्कर्णावपिधाय शृणोति स यदोत्क्रमिष्यन्भवति नैनं घोषं शृणोति" "स वा एष पंचधाऽडत्मान विभज्य निहितो गहायाम् । मनोमयः प्राणशरीरो भारूप: सत्यसंकल्प आकाशात्मे"ि।

खानीमानि भित्वोदितः पंचभी रश्मििर्विषयानत्ति । इति बुद्धींद्रि- याि तानीमान्येतान्यस्य रक्ष्मयः, क्मद्रियाण्यस्य हया, रथः शरीरं मनो नियंता, प्रकृतिमयोऽस्य प्रतोदोऽनेन खल्वीरितः पारभ्रमतीदं शरीरं चक्रनत मृत्पचेनेद्ं शरीरं चेतनवत्प्रतिष्ठापितं प्रचाद्यिता वैषोऽप्यस्यति ॥६।। अ.रंभीं एकटा प्रजापति होता. एकटा असल्यानें त्याला बरें वाटेना. त्यानें स्वतः मनन करून बहुत प्रजा उत्पन्न केल्या. त्या प्रजा दग- डाप्रमाणें व खांत्ाप्रमणें बुद्धिहीन व प्राणहीन आहेत असें त्यानें पाहिलें व तें त्याला बरें वाटलें नाहीं. त्यानें विचार केला, यांना जागृत करण्याकरितां मी यांच्यामध्यें प्रवेश करतों. त्यानें स्वतःला वायूसा- रखा करून त्यांच्यामध्यें प्रवेश केला. हा प्रवेश तो एकटा करूं श- कला नाहीं हणून त्यानें स्व्रतःचे पांच विभाग करून प्रवेश केला. ते विभाग म्हणजे ज्यांना प्राण, अपान, समान, उदान व व्यान म्हण- तात ते. जो वर जातो तोच प्राण. जो खालीं जातो तोच अपान. ज्यानें या दोहोंना आधार दिला आहे तो व्यान. स्थूल भाग जो अपानाकडे नेतो आणि सूक्ष्म भाग जो सर्व अवयवांम्यें

Page 96

७८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२-६

समान करतो त्याला समान म्हणतात; हें व्यानाचें श्रेष्ठ रूप आहे. या सर्वाच्या मध्यें उदानाची उत्पत्ति आहे. प्यालेलें आणि खाल्लेलें जो वर आणतो आणि खालीं नेतो तोच उदान. उपांशु व अंतर्थाम पात्रांप्रमाणें हे प्राण व अपान एकमेक- प्राण अपानाला व अपान प्राणाला - याप्रमाणें व्यापतात. यांच्यामध्यें देवानें उष्गता उत्तन्न केली. जी ही उष्णता तोच पुरुष, तोच वैश्वा- नर अग्नि. इतरहि हटलें आहे -- "पुरुषाच्या अंतभीगी जो आहे, व जें हें अन्न खालें जातें तें जो पचवितो, तो हा वैश्वानर अग्नि. दोन्ही कान बंद केले असतां जो आवाज मनुष्य ऐकतो तो याचा आवाज. मनुष्य जेव्हां मरूं लागतो तेव्हां त्याला हा आवाज ऐकूं येत नाही" [बृ.५.९]. "तो हा मनोमय, प्राणशरीर, प्रका- शरू, सत्यसंकल्प, आकाशात्मा स्वतःचा पांच प्रकारांनी विभाग करून बुद्धाचे ठिकाणी राहिला आहे" [छां. ३.१४.२].

तो हा हृदयाच्या अंतर्भागीं राहून आपण अकृतार्थ आहों असें वाटून विषय भक्षण करावे असा त्यानें विचार केला. हणून हीं इंद्रियें फोडून तो वर येऊन पांच किरणांनीं विषय खातो (हणजे भोगतो). जे हे त्याचे किरण हटले ती बुद्धींद्रियें होत. कर्मेद्रियें हे याचे घोडे, शरीर हा रथ, मन हा सारि, स्वभाव हा चाबूक. या चाबकानें प्रेरित असा हा हें शरीर -- कुंभार जसा चक्र तद्वत् -- फिरवि- तो. असे हें शरीर चैतन्ययुक्त करून ठेवलें आहे, याचा प्रेरक देखील हाच आहे. ६.

'उपांशु' व 'अंतर्याम' ही सोमयज्ञांत लागणान्या पालांची नावें आहेत.

Page 97

२.७] मैत्रायणीयोपनिषत्. ७९

७. आत्मा स्वतः अलिप्त- स वा एष आत्मेहोशन्ति कवयः सितासितैः कर्मफलैरनभिभूत इव प्रतिशरीरेषु चरति। अव्यक्तत्वात्सौक्ष्म्याददृश्यत्वाद्ग्राह्यत्वान्नि- र्ममत्वाज्चानवस्थोSसति कर्ताऽकर्तैवावस्थः। स वा एष शुद्धः स्थिरोS- चलश्वालेप्योऽव्यग्रो निःस्पृहः प्रेक्षकवदवस्थितः स्वस्थश्र्। ऋतभु- ग्छणमयेन पटेनात्मानमंतर्धायावस्थिता इत्यवस्थिता इति॥७॥ इति द्वितीय: प्रपाठक: ॥ ज्ञाते सांगतात, तो हा आत्मा शुद्ध अथवा अशुद्ध कर्मानीं जिंकला न जातां [=बांधला न जाता] प्रत्येक शरीरामध्यें संचार करतो. हा अव्यक्त, सूक्ष्म, अदृश्य, अग्राह्य आणि ममत्वगहित असल्यामुळें या मिथ्या शरीरांत रहाणारा असून रहाणारा नाहीं, कर्ता असून कर्ता नाहीं. शुद्ध, स्थिर, अचल, अलिप्, निश्चल, निरिच्छ आणि स्व्रतःचे ठिकाणी स्थित असा हा प्रेक्षकाप्रमाणें राहिला आहे. हा सत्याचा भोक्ता गुणरूपी वस्त्रानें स्वतःला झांकून राहिला आहे."9.

अथ तृतीयः प्रपाठकः । प्रपाठक तिसरा-भृतात्मा.

१-३ कर्मफल भोगणारा भूतात्मा- ते होचु र्भगवन्यद्येवमस्याऽSत्मनो महिमानं सुचयसीत्यन्यो वा परः। को Sयमात्मारव्यो योऽयं सितासितैः कर्मफलैरभिभूयमान: सद्स- दयोनिमापद्यता इत्यवांचोर्ध्वा वा गती द्वंद्वैरभिभूयमान: परिभ्रमति॥१।। ते (वालखिल्य) म्हणाले-"(तर मग) शुद्ध अथवा अश्नुद्ध कमानी जिंकलेला, चांगला अथवा वाईट जम्म पावणास, (पापपु-

Page 98

८० साथे उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [३.१

ण्यादि) द्वंद्वानीं जिंकळा गेल्यामुलें खालच्या अथवा वरच्या गतीमध्यें परिभ्रमण करणारा आत्मा म्हणतात तो कोणता ? " १. अ्ति खल्वन्योऽपरो भूतात्माख्यो योऽयं सितासितैः कर्मफलैर- भिभूयमान: सदसद्योनिमापद्यता इत्यवांचोर्ध्वा वा गती द्वंद्वैरभभूय- मान: परिभ्रमतीत्यस्योपव्याव्याख्यानम्। पंचतन्मात्रा भतशब्दनोच्य- न्तेऽथ पंचमहाभूतानि भूतशद्देनोच्यन्तेऽ्थ तेषां यत्समुदयं तच्छरी- रमित्युक्तमथ यो ह खउ वाव शरीर इत्युक्तं स भतात्मेत्युक्तम्। अथामृतोऽर्याSडत्मा बिंदुरिवि पुुकरा इति स वा एषाडभिभतः प्रा- कृतैर्गणरिति। अथाभेभूतत्वात्संमूढत्वं प्रयातः संमूढत्वात् आत्मस्थं प्रभुं भगवंतं कारयितारं नापश्यद्गणीचैरुह्यमान: कलुषीकृतश्र्वास्थिर श्रवंचलो लुप्यनानः सस्पृहा व्यग्रश्र्ाभिनानित्वं प्रयाता इत्यहं सो ममेद- मित्येवं मन्यमानो निबध्नात्यात्मनत्मान जालेनेव खचरः। कृत- स्यानु फलैरभिभ्यमानः सदसद्योनिमापद्यता, इत्यवांचोर्ध्वा वा गती द्वंद्वै- भिभूयनान: परिभ्रमति कतम एष इति तान्होवाचति ॥२। "होय, याहून दुसरा जो शुद्ध अथवा अशुद्ध कर्मानी जिंकला जाणारा, चांगला अथवा वाईट जन्म पावणारा, (पापपुण्यादि) द्वंद्वांनीं व्याप्त झाल्यामुळें खालच्या अथवा वरच्या गतीत परिभ्रमण करणारा भूतात्मा नांवाचा (आत्मा) आहे. त्याचे स्पष्टीकरण 'भूत' शब्दानें पांच तन्मात्रा समजावयाच्या, तसेंच 'भूत' शब्दानें पांच महाभूतें सम- जावयाचीं; यांचा जो समुदाय त्याला शरीर म्हणतात. शरीरांत जो अततो असें सांगितलें तो भृतात्मा. त्याचा (म्हणजे त्या भूतात्म्याचा) आत्मा अमर आहे, कमलावर जसा बिंदु तसा आहे. हा प्रकृतीच्या गुणांच्या कह्यांत गेला म्हणजे याला भगवान् प्रभु करविणारा आत्मस्थ असून दिसत नाहीं. गुणांच्या ओघांनी वहात चालविलेला, गढूळ केलेला, अस्थिर, चंचल, लुप्तधर्म, इच्छायुक्त व म्हणून व्यग्र, अभि-

Page 99

३.२] मैत्रायणीयोपनिषत्. ८१

मानाप्रत जातो आणि 'हा मी' 'हे माझें' असें समजून स्वतःच स्वतःला -पक्षी जसा जाळयानें तसा -- बंधन करतो. नंतर कर्माध्या फलांच्या कह्यांत आलेला तो चांगला अथवा वाईट जन्म पावतो. याप्रमाणें (पापपुण्यादि) द्वंद्वांच्या कह्यांत गेल्यामुळछे खालच्या अथवा वरच्या गतींमध्यें परिभ्रमण करतो." "हा कोणता?" तें सांगतात. २ .- अथान्यत्राप्युक्तं "यः कर्ता साऽयं वै भूतात्मा, करणैः कारयिताS- न्तःपुरुषः।' अथ यथाऽ्ग्निनाऽयस्पिंडोऽन्यो वाऽभिभूतः कर्तृभि- र्हन्यमानो नानात्वमुपैत्येवं वाव खल्वसौ भृतात्माऽन्तःपुरुषेणाभि- भूतो छगैर्हन्यमनो नानात्वसुपैति। चतुर्जालं चतुर्दश्रविरधं चतुरशी- तिधा परिणतं भूतगणमेतद्वै नानात्वस्य रूगम्। तानि ह वा एतानि गुणानि पुरुषेणेरितानि चक्रमिव मृत्पचेनेति। अथ यथाऽ्यस्पिंडे हन्यमाने नागनिरभिभूयत्येवं नाभिभूयत्यसौ पुरुषोऽभिभूयत्ययं भूता- त्मोपसश्लिष्टतवादिति ॥३।। अन्यत्र दखील सांगितलें आहे की, "जो कर्ता तो हा भूतात्मा. इंद्रियांकइून करत्रिणारा तो अंतःपुरुष." [मनु. १२. १२]. ज्याप्रमाणें लोखडाचा किवा दुसन्या कशाचा गोळा अग्नीनें व्याप्त असा (लोहार इत्यादि) कारागिरांकडून ठोकला गेला म्हणजे नाना- त्व पावतो, त्याप्रमाणें हा भूतात्मा अंतःपुरुषानें व्याप्त होऊन गुणांकदून ठोकला गेला ह्मणजे नानात्व पावतो. चार प्रकारचें, जाळ्यांनी युक्त, चवदा प्रकारचें, ८४ प्रकारें परिणाम पावणारें, अनेक भूतसमुदायांनी युक्त, असें या नानात्वाचें रूप आहे. ते हे इतके प्रकार पुरुषानें प्रेरणा केलेले असतात. कुंभारानें प्रेरित चक्र असतें तद्वत्. आतां जरी लोखंडाचा गोळा ठोकला तरी जसा उ .... ४-६

Page 100

८२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवषा. [२.३

अग्रीचा पराजय नाहीं, तसा या पुरुषात्म्याचा पराजय नाहीं. जिंकला जातो भूतात्मा, कारण तो (गुणांना) चिकटतो. ३.

वर उल्लेख केलेला मनुस्मृतीतला श्लोक असा- योऽस्यात्मनः कारयिता तं क्षेत्रज्ञं प्रचक्षते। यः करांति तु कर्माणि स भूतात्मोच्यते बुधैः ॥ मनुस्मृति १९.१२. चतुर्जालं=जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा चार प्रकार- च्या जाळ्यांनीं युक्त. चतुर्दरविधं=१४ भुवनांतल जन्म. ८४ प्रकार कोणते तें समजत नाहीं. ४ शरीर कशाचें आहे ?- अथान्यत्राप्युक्तं शरीरमिदं मैथुनादेवोन्ूतं संवृद्धयुपेतं निरयेऽथ मूत्रद्वारण निष्क्रांतमस्थिभिश्वितं मांसनानुलिमं चर्मणाऽवनद्धं विष्मू-

वसुना ॥।४। आणखी अन्यत्र सांगितलें आहे- "हें शरीर मैथुनापासूनच उत्पन्न होणारें, नरकामध्यें वाढणारें, मूत्रद्वारानें बाहेर येणारें, अस्थींनीं तयार केललें, मांसानें थापलेलें, चर्मानें शिवलेलें, विष्ठा-मूत्र- पित्त-कफ-मज्जा-मेद-चरबी यांनी आणि इतर अनेक रोगांनी- द्रव्यानें भरलेल्या तिजोरीप्रमाणें-परिपूर्ण असे आहे." ४. ५ राजस व तामस गुण- अथान्यत्राप्युक्तं संमोहो भयं विषादो निद्वा तंद्री प्रमादो जय शोक: क्षुत्पिपासा कार्पण्य क्रोधो नास्तिक्यमज्ञानं मात्सर्य नैष्का- रुण्यं मूढत्वं निव्रींडत्वं निराकृतित्वमुद्धतत्वमसमत्वमिति तामसानि। अंतस्तृष्णा स्नेहो रागो लोभो हिंसा रतिर्विट्टिर्व्यावृतत्वमीर्ष्याSका- ममस्थिरत्वं चलत्वं व्यग्रत्वं जिगीषार्ऽर्थोपार्जनं मित्रानुग्रहणं परि-

Page 101

३.५] मैत्रायणीयोपनिषत्. ८३

स्त्विति राजसान्येतैः परिपूर्ण एतैरभिभूता इत्ययं भूतात्मा तस्मा- न्नानारूपाण्याप्नतीत्याप्नोतीति ॥५॥ इति तृतीयः प्रपाठकः ॥ आणखी अन्यत्न सांगितलें आहे- "संमोह, भय, विषाद, आळस, प्रमाद, जरा, शोक, भूक, तहान, दीनपणा, क्रोध, नास्तिक्य, अज्ञान, मत्सर, निर्दयता, मूर्खत्व, निर्लज्जता, चंचलत्व, उद्धटपणा, भेदबुद्धि इत्यादि तामस गुण; आणि अप्राप्य वस्तूच्या प्राप्तीची उत्कट इच्छा, प्रेम, आसक्ति, लोभ, हिंसा, रति, द्वेष, गुप्तपणा, स्पर्धा, निरर्थक प्रवृत्ति, अस्थिर, पणा, मनाची चलबिचल, व्यसन, जिंकण्याची इच्छा, द्रव्योपार्जन- मित्रांचा सत्कार, गृहस्थाश्रमाविषयीं उत्साह, अनिष्ट इंद्रियविषयांचा द्वेष, इष्ट इंद्रियविषयांची आसक्ति, संदिग्ध भाषण, अन्नदानेच्छा इत्यादि राजस गुण; यांनी परिपूर्ण आणि यांच्या सर्वस्त्रीं कह्यांत अस- णारा तो भूतात्मा." म्हणून हा नाना प्रकारचीं रूपें पात्रतो. ५. वर४ थ्या व ५ व्या मंत्रांत आणि यापुढेहि या उपनिषदांत ठिकठिकाणी अवतरणें घेतल्याचें म्हटलें आहे. ही अवतरणें कोठलीं तें नीट समजत नाहीं.

प्रपाठक चवर्था.

ते ह खलु वावोर्ध्बरेतसोऽतिविस्मिता अभिसमेत्योचुर्भगवन्नम- स्तेऽस्त्वनुशाधि त्वमस्माकं गतिरन्या न विद्यता इति। अस्य को विधिर्भूतात्मनो येनेदं हित्वाSSत्मन्येव सायुज्यमुपैति तान्हांवाचेति॥१॥ ते ऊर्ध्वरेते वालखिल्य अति विस्मित होत्साते एकत्र येऊन (पुनः कतूला) म्हणाले- "भगवन् ! तुला आल्मी वंदन करतों, आह्मांस

Page 102

८४ सार्थ उपभिषत्संग्रह-भाग चवथा. [४.२

उपदेश कर. तूंच आमचा आधार, दुसरा आह्मांस आधार नाहीं. असें कोणतें साधन आहे कीं ज्याने या भूतात्म्याच्ें भूतात्मत्व सोडू- न मनुष्य आत्म्याचें सायुज्य पावतो?" त्यांना क्रतु हणाला. १ .- अथान्यत्राप्युक्तं महानदीषूर्मय इवानिवर्तकमस्य यत्पुराकृतं, ससुद्रवेलेव दुर्निवार्यमस्य मृतयोरागमनं, सद्सल्फलमयैः पाशैः पंछु- रिव बद्धं, बंधनस्थस्यैवास्वातंत्र्यं, यमावषयस्थस्यव बहुभयावस्थं, मदिरोन्मत्त इव मोहमादेरान्मत्तं, पाप्मना गृहीत इव भ्राम्यमाणं, महोरगद्ष्ट इव विषयदष्टं, महांधकारामव रागांध, इंद्रजालमिव मायामयं, स्वप्न इव मिथ्यादर्शमं, कदलांगर्भ इवासारं, नट 'इव क्षणवषं, चित्राभत्तिरिव मिथ्यामनोरमं" इति। अथोक्तं- "शब्दस्पर्शादयो ह्यर्था मर्त्येऽनर्था इवाऽडस्थिताः ॥ येषां सक्तस्तु भूतात्मा न स्मरेत्परमं पद्म्" ॥२।। अन्यत्रहि असें सांगितलें आहे की, "जें अगोदर कर्म कलें तें महानदामधल्या लाटाप्रमाणें परत फिरवितां येत नाहीं. या भूतात्म्या- ला मत्यूचें आगमन समुद्राच्या लाटेप्रमाणे दुर्निवार्य आहे. (या भूता- त्म्याचें स्वरूप-पांगळ्या माणसाप्रमाणे सदसत्कर्मरूपी पाशंनी बद्ध, कारागृहांत असलेल्या माणसाप्रमाणें अस्वतंत्र, यमलोकांत गेलेल्या माणसाप्रमाणें पुष्कळ भययुक्त, दारू पिऊन झिंगलेल्या माणसाप्रम,णें मोहरूपी दारूनें झिंगल्यासारखें, पिशाचानें पछाडलेव्या माणसाप्रमाणें स्रमिष्ट, माठ्या सर्पाने चावल्याप्रमाणें विषयरूपी सर्पानें चावत्यासारखें, नोठ्या अंधकाराप्रमाणें कामरूपी अंधकारानें अंध, जादूप्रमाणें मायारूप, स्वप्ाप्रमाणें मिथ्यारूप, केळीच्या गाभ्याप्रमाणें फुसकें, नट्टाप्रमाणे क्षणिक वेष घेतलेलें, चितारलेल्या मितीप्रमाणें मिथ्या- ममोरम असें आहे." आणखी असें म्हटलें आहे की, "शब्द-

Page 103

४.३] मैत्र यण, योपनिषत् ८५

स्पर्शादि अर्थ हे मनुष्याच्या ठिकाणीं अनर्थाप्रमाणें स्थित आहेत; याच्या विषयीं भूतात्मा आसक्त झाला हणजे परम पदाची त्याला आठवण होत नाहीं." ३ तप अणि स्वधर्माचरण आत्मप्राप्तीचें साधन- अयं वाब खल्वस्य प्रतिविधिर्भृनात्मनो यद्वेदविद्याधिगमः, स्वधर्मस्यानुचरणम्। स्व्राश्रमेव्वेवानुक्रमणं स्वचर्नस्य वा एतंद्रतं, स्तंबशाखेवापराणि। अनेनोर्ध्वभाग्भवत्यन्यथाऽवाडित्येष स्वधर्मा5- मिहितो यो वेदेषु, न स्वधमीतिक्रमेणाSश्रमी भवति। आश्रमेष्वे- वानवस्थस्तपस्त्री वेत्युच्यत इत्येतदयुक्तं, नातपस्कस्याSSत्मज्ाने5- धिगमः कर्मसिद्धिरवेति। एवं ह्याह- "तपसा प्राप्यते सत्त्वं सत्वात्संप्राप्यते मनः ॥ मनसः प्राप्यते ह्यात्मा यमाप्त्वा न निवर्तत" इति ॥३॥ या भूतात्म्याचा प्रतिविधि ह्मणजे मोक्षाचा उपाय वेदविधेची प्राप्ति हा आहे. तसेंच स्वधर्माचें आचरण हा आहे. आपल्या आश्रमामध्यें राहून आपल्या धर्माचें आचरण करणें हाच याचा नियम होय. दुसरे नियम ह्मणजे गवताच्या पुंजक्याप्रमाणें (निरर्थक) होत. या नियमानें मनुष्य वर जातो; एरवीं खालीं जातो. अशा प्रकारचा हा स्वधर्म वेदांमध्यें सांगितला आहे. स्वधर्म मोडल्यानें कोणी आश्रमी होत नाहीं. "आश्रमांमध्यें न राहाणारा तो तपस्त्री असेल" असें ह्मटलें तर तें अयोग्य होय. पण हें खरें की जो तप आचरणारा नाहीं त्याला आत्मज्ञानाची प्राप्ति होत नाही, आणि कर्माचीहि सिद्धि होत नाहीं. याविषयी लटलें आहे की, "तपानें सात्विकपणा प्राप्त होतो, सात्विकपणानें (शुद्ध) मन प्राप्त होतें, मनानें आत्मा

Page 104

८६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [४४

प्राप्त होतो आणि आत्मप्राप्तीनंतर मनुष्य परत (जन्ममरणाला) येत नाहीं." ३. ४ ब्रह्मज्ञान, तप आणि ब्रह्मचितन- अस्ति ब्रह्मेति ब्रह्मविद्याविद्बवीत्, ब्रह्मद्वारमिदमित्येवैतदाह यस्तपसाऽपहतपाप्मा, ॐ ब्रह्मणो महिमेत्येवैतदाह यः सुयुक्त्तोS- जस्रं चिंतयति। तस्मादविद्यया तपसा चिंतया चोपलभ्यते बह्म। स ब्रह्मण: पर एता भवत्यधिदेवत्वं देवेभ्यश्र्वेत्यक्षय्यमपरिमितमनामयं सुखमश्रुते य एवं विद्वाननेन त्रिकेण ब्रह्मोपास्ते। अथ ैः परि- पूर्णोडभिभूतोऽयं राथेतश्र तैर्वेव मुक्तस्त्वात्मन्नेव सायुज्यमुपैति॥४॥ ब्रह्मविद्यावेत्ता 'ब्रह्म आहे' असें ह्मणतो. तपानें ज्याच्या पापाचा नाश झाला आहे तो 'हें तप ब्रह्माचें द्वार' अलें ह्मणतो. (अध्यात्मयो- गाचे ठिकाणी) उत्तम प्रकारें युक्त झालेला सतत ब्रह्माचें चिंतन कर- मारा "ॐ हा ब्रह्माचा महिमा" असें हणतो. हगून ब्रह्मविद्येनें, त- पानें आणि चिंतनानें ब्रह्म प्राप्त होतें. जो हें जाणून या तीन साध- नांनीं ब्रह्माची उपासना करतो तो ब्रह्मदेवाच्या पलीकडे जातो, देवांच्या वर देवत्व त्याला मिळतें. अक्षय, अपरिमित आणि दुःखरहित असें सुख त्याला मिळतें. ज्यांनी हा भरलेला आणि जिंकलेला आणि रथांत ठेवलेला असतो त्यांपासून हा मुक्त होऊन आत्म्याचे ठिकाणीं सायुज्य पावतो." ४.

५.६ ब्रह्माची ररूपें - ते हाचुर्भैगवन्नािवाद्यसीत्यभिवाद्यसीति। निहितमस्माभिरेतद्यथा- बदुक्तं मनसीत्यथात्तरं प्रश्नमनुब्रूहीति। अग्निर्वायुरादित्यः कालो यः प्राणोऽन्नं ब्रह्मा रुद्रो विष्णुरित्यकेऽन्यमभिध्यायन्त्येकेऽन्यं श्रेयः कतमो यः सोऽस्माकं ब्रूहीति तान्होवाचिति॥५॥

Page 105

8.५] मैत्रायणीयोपनिषत्. ८७

ते म्हणाले "भगवन् ! आपण उत्तम समजावून देणारे आहां. आपण जसें बोललांत तसें आम्हीं मनामध्यें ठेवलें. आतां आणखी या प्रश्नाचें उत्तर सांगा. अग्नि, वायु, आदित्य, ज्याला काल म्हणतात तो, प्राण, अन्न, ब्रह्मा, रुद्र, आणि विष्णु यांपैकीं एकाचें कोणी ध्यान करतात, कोणी दुसन्याचें ध्यान करतात. यांपैकीं श्रेयस्कर देव कोणता तो आम्हांला सांगा." त्यांना तो म्हणाला. ५ .- ब्रह्मणो वावैता अग्न्यास्तनवः परस्यामृतस्याशरीरस्य। तस्यैव लोके प्रतिमादतीह यो यस्यानुषक्तः। इत्येवं ह्याह- "बह्म खल्विदं वाव सर्वम्"। या वास्या अगन्यास्तनवस्ता अभध्यायेदर्चयेन्निह्नु- याञ्चातस्ताभि: सहैवोपर्युपरि लोकेषु चरत्यथ कृत्स्नक्षय एकत्व- मेति पुरुषस्य पुरुषस्य ॥।६।। इति चतुर्थः प्रपाठकः ॥ "हीं सर्वश्रेष्ठ, अमर व अशरीर अशा ब्रह्माचींच श्रेष्ठ स्वरूपें आहेत. जो ज्याच्या ठिकाणीं अनुषक्त असेल त्याच्या लोकामध्यें तो आनंद पावतो." आणखी असें म्हटलें आहे की, "खरोखर हें सर्व ब्रह्मच आहे" [छां]. जी (ब्रह्माचीं) श्रेष्ठ स्वरूपें (वर सांगितलीं) न्यांचें ध्यान करावें, पूजन करावें. पण अखेरीस त्यांचा त्याग करावा. व्यांच्यासहच मनुष्य वरवर लोकामध्यें चढतो आणि सर्व विश्वाचा क्षय होण्याचे वेळीं पुरुषाशीं एकत्व पावतो. ६.

प्रपाठर पांचवा.

अथ यथेयं कौत्स:यनी स्तुतिः- त्वं ब्रह्मा त्वं च वै विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं प्रजापतिः ।। त्वमन्निर्वरुणो वायुसत्वामिंद्रस्त्व निशाकरः ॥ त्वमन्नस्त्वं यमस्त्वं पृथिवी त्वं विश्वं खमथाच्युतः॥

Page 106

८८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [7.१

स्वार्थे स्वाभाविकेऽथे च बहुधा संस्थितिसत्वाय॥ विश्वश्वर नमस्तुभ्यं विश्वात्मा विश्वकर्मकृत्। विश्वभुग्विश्वमायुसत्वं विश्वक्रीडारतिप्रभुः ॥ नमः शांतात्मने तुभ्यं नमो गह्यतमाय च। अचत्यायाप्रमयाय अनादिनिधनाय चेति॥१।

आतां कुत्सायन ऋषींनीं केलेले स्तवन सांगतात- "तूं ब्रह्मा, तूं विष्णु, तूं रुद्र, तूं प्रजापति, तूं अग्नि, वरुण, वायु, तूं इंद्र, तूं चंद्र. तूं अन्न, तूं यम, तूं पृथिवी, तूं विश्व, तूं आकाश. तूं अदळ आहेस. स्त्रतःकरितां आणि प्रकृतीकरितां तुझ्या ठिकाणीं बहुत्वानें संस्थिति आहे. हे विश्वेश्वरा. तुला नमस्कार असो. विश्वाचा आत्मा, विश्वरूपी कर्म करणारा, विश्वाचा भोक्ता, विश्वाचा प्राण, विश्वाची काडा व रति यांचा स्वामी तूं आहस. शांतात्मा, गुह्यतम, अचिंत्य, अप्रमय [मोजण्यास अशक्य], अनादि व अनंत अशा तुला नमस्कार असो. १.

तमा वा इदमग्र आसीदेकं, नत्पर स्यात्तत्परणेरितं विषमत्वं प्रयात्यतद्रूप वे रजः, तद्रजः खल्वीरितं विषमत्वं प्रयात्येतद्व सत्त्व- स्य रूपं, तत्सत्वमवेरितं रसः संप्रास्त्रवत्, सोंऽशोऽयं यश्र्वतामात्र: प्रतिपुरुषः क्षेत्रज्ञः संकल्पाध्यवसायाभिमानलिंगः प्रजापतिविश्वत्यस्य प्राक्ता एतास्तनवः। अथ यो ह खलु वावास्य तामसोंऽशोऽसौ स ब्रह्मचारिणो योऽयं रुद्रोऽथ, यो ह खलु वावास्य राजसोंऽ- शोऽसौ स ब्रह्मचारिणो योऽयं ब्रह्माऽध, योह खलु वावास्य सात्त्विकोंS शोऽसौ स ब्रह्मचारिणो योऽयं विष्णुः। स वा एष एकास्त्रिधा भूतोऽष्टधैकादशधा द्वादशधाऽपरिमितधा वोद्भूतः। उद्भूतत्वाद्भूतं भूतषु चरति प्रविष्टः स भूतानामधिपतिर्बभूवेत्यसा आत्मांऽतर्बहि- श्रवांतर्बहिश्र् ॥२।। इति पंचमः प्रपाठकः॥

Page 107

५.२] मैत्रायणीयोपनिषत्. ८९

हें सर्व विश्व प्रारंभीं फक्त तम होतें. तें परब्रह्मामथ्यें होतें. पसब्र- ह्मानें प्रेरणा केल्यावर तें विषमत्व पावलें. तें रज झालें. ब्या रजाल प्रेरणा केल्यावर तें विषमत्व पावलें. तें सत्त्वाचें रूप. व्या सत्त्वाला प्रेरणा केल्यावर व्यांतून रस निधाला. प्रत्येक पुरुषाचे ठिकाणीं ज्ञानस्वरूपी जो क्षेत्रज्ञ अंश आहे तो हा रस. संकल्प, निश्चय आणि अभिमान हें ज्याचें लक्षण आहे असा प्रजापति. याला 'विश्व' [विश्वात्मा, व्यष्टिदेवता] असें नांव आहे. त्याचीं ही रूपें मागे सां- गितलीं आहतच. हे ब्रह्मचारी मुनिजनहो, त्याचा जो तामस अश तो हा रुद्र; त्याचा जो राजस अश तो ब्रह्मा; आणि त्याचा जो सात्विक अंश ता विष्णु. तो हा एकच तीन प्रकार पावला आह. आठ, अकरा, बारा आणि अपरिमित प्रकारांनी उद्भूत झाला आहे. उद्भूत झाल्या- मुळें त्याला भूत म्हणतात. भूतांमध्यें प्रविष्ट होऊन भूतांमध्यें संचार करता. हा भूतांचा अधिपति. सर्वाच्या आंत आणि बाहेर हाच आत्मा आहे. २. आठ प्रकार= पांच भूतें, प्राण, आदित्य व चंद्र. अकरा प्रकार=पांच कर्मे- दियें, पांच ज्ञानेंद्रियं व मन. वारा प्रकारतीच दहा इंद्रियें आणि मनाचे मन व बुद्धि असे दोन भाग. इंद्रियवृत्ति अनंत म्हणून अपरिमित प्रकार.

प्रपाठक सहावा

१ आत्मा म्हणजे प्राण आणिपि आदित्य- द्विधा वा एष आत्मानं बिभ्त्ययं यः प्राणो यश्ासा आदित्यः अथ दो वा पता अस्य पंथाना अंतर्बहिश्र्वाहोरात्रेणैतौ व्याबर्लेते। असौ वा आदित्यो बाहरात्माऽन्तरात्मा प्राणोऽतो बहिरात्मक्या

Page 108

९० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.१

गत्बाऽन्तरात्मनोSनुमयिने गनिरित्येवं ह्याह। अथ यः कश्विद्वि- द्वानपहतपाप्मा ऽक्षाध्यक्षोऽवदातमनास्तन्निष्ट आवृत्तचक्षु: सः। अंत- रात्मक्या गत्या बाहिरात्मनोऽनुमीयते गतिरित्येवं ह्याह "अथ य एषोंऽतरादित्ये हिरण्मयः पुरुषो यः पश्यतीमां हिरण्यवस्थाद, स एषोऽतरे हृत्युष्कर एवाSSश्रितोऽन्नमातति"।१।। हा आत्मा स्वतःला दोन प्रकारांनी धारण करतो-प्राण आणि आदित्य. त्याचे हे दोन मार्ग आहेत, एक आंतला व एक बाहेरचा. दोन्ही दिवस व रात्र अशा रूपानें फिरून येत असतात. आदित्य हा बाहेरचा आत्मा; प्राण हा अंतरात्मा. बाहेरच्या आत्म्याच्या गतीनें अंतरात्म्याच्या गतीचें अनुमान करतां येतें. कारण असें म्हटलें आहे कीं, "जो कोणी आत्मज्ञानी, ज्याच्या पापाचा नाश झाला आहे असा, इंद्रियांचा अध्यक्ष, शुद्ध मनाचा, त्या आत्म्याचे ठिकाणी निष्ठ, अंतर्दृष्टि असतो तो आत्माच होतो." अंतरात्म्याच्या गतीनें बाहेरच्या आत्म्याच्या गतीचें अनुमान करतां येतें. असें म्हटलें आहे कीं, "आदित्याचे मध्यें जो सुवर्णमय पुरुष आहे व जो आपल्या सुवर्णस्थानपासून या पृथिवीला पहातो तो हाच अंतर्भागीं हृदय- कमलांत राहिलेला अन्न खातो तो." [छां.१.६.६.पहा]. १.

२-४ आत्म्याची ॐकाररूपानें उपासना- अथ य एषोऽन्तरे हृत्पुत्क्र एवाSश्रितोSन्मात्ति स एषोऽ- ग्रिदिवि श्रितः सौरः कालाख्याSदृश्यः सर्वभूतान्यन्नमत्तीति। कः पुष्करः किंमयो वेति। इदं वाव तपुष्करं यो ऽयमाकाशाऽस्यमा- श्रवतस्त्रो दिशश्वतस्र उपाददेशो दलसंज्ञा आसम्। अर्वाग्विचरत एतौ प्राणादित्या, पता उपासीतोमित्येतदभरेण व्याहृतिभिः सावित्र्या चेति।।२।।

Page 109

६.३j मैत्रायणीयोपनिषत्. ९१

जो हा अंतर्भागीं हृदयकमलांत राहिलेला अन्न खातो तो हा अग्नि सूर्यरूपी, आकाशामध्यें राहिलेला, अदृश्य ज्याला काल म्हणतात तो होय. सर्व भूतें हेंच अन्न तो खातो." "त्याचें कमळ कोणतें? तो कसला आहे?" हें जें आकाश हेंच त्याचें कमळ. याच्या चार दिया आणि चार उपदिशा हीं त्याचीं पत्रें म्हणून स्थित आहेत. हे प्राण आणि आदित्य जवळ संचार करतात [=दूर जात नाहींत, एक हृद- यांत व दुसरा ठराविक मार्गात] या दोघांची ॐ अक्षरानें, (भू: भुवः स्व: या) व्याहतींनों आणि गायत्रीमंत्रानें उपासना करावी. २. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्त चामूर्त चाथ यन्मूर्त तदसत्यं यदमूर्त तत्सत्यं, तद्रह्म, तज्ज्योततियंज्ज्योतिःस आदित्यः। स वा एष ओमि- त्येतदात्माऽभवत्स त्रेवाऽडत्मानं व्यकुरुतोमिति तिस्रो मात्रा, एताभि: सर्वमिदमोतं प्रातं चैवास्मीत्येवं ह्याहैनद्वा आदित्य ओमित्येवं ध्यायता- SSत्मानं युंजीतति ।।३।। ब्रह्माचीं दोन रूपें आहेत, मूर्त आणि अमूर्त, जें मूर्त तें असत्य, जें अमूर्त तें सत्य; तें ब्रह्म, तें ज्योति. ज्योति म्हणजे तो आदित्य. तो ॐ अशा आत्म्याने युक्त झाला. त्याने खतःचे तीन विभाग केले-अ, उ आणि म् अशा तीन मात्रा. या तीन मात्रांनी हें सर्व विश्व ओत व प्रोत [आडवें आणि उभें विणलेलें] आहे. असें म्हटलें आहे की, "या आदित्याचें ॐ असें ध्यान करावें व त्याचे ठिकाणी एकात्म- तेची भावना करावी. ३. अथान्यत्राप्युक्तं "अथ खलु य उद्गीथः स प्रणवो यः प्रणवः स उद्ीथः" इति। "असौ वा आदित्य उद्गीथ एष प्रणवा" इति। एवं ह्याह-"उद्गीथं प्रणवाख्यं प्रणेतारं भारूपं विगतनिद्वं विजरं विमृत्युं त्रिपदं त्र्यक्षरं, पुनः पंचधा ज्ञेयं निहितं गुहायाम् इति। एवं

Page 110

९२ सार्थ उपनिषत्संग्रह्-भाम चवथा.

खाह-"ऊर्ध्बमूढं त्रिपाडहा शाखा आकाशवाय्वग्युद्कभूम्यादय एकोऽश्वत्थनामैतद्रह्मैतस्यैतत्तजो यदसा आदित्यः। ओमित्येतदक्षरस्य चैतत्। तस्मादामित्यनेनैतदुपासीताजस्रमिति। एकोऽस्य संबोधयिता" इति। एवं ह्याह- "पतदेवाक्षरं पुण्यमेतदेवाक्षरं परम्। पतदेवाक्षरं ज्ञात्बा यो यदिच्छति सस्य तत्"॥४।। अन्यत्रहि म्हटलें आहे की-"जो उद्गीथ तोच प्रणव [ॐ] जो प्रणव तोच उद्धीथ" [छां.१.५.१]. हा आदित्य ह्रणजेच उरद्गाथ, हाच प्रणव. असें म्हटलें आहे- "प्रणव नामक उद्गीथ, कर्मांचा प्रेरक, प्रभारूप, निद्रारहित, जरारहित, मृत्यु, त्रिपाद [जागृति, स्वम्, सुषुप्ति], (प्राण, अपान इत्यादि) पांच प्रकारांनीं जाणतां येणारा व बुद्धीचे ठिकाणीं ठेवलेला आहे." आणखी म्हटलें आहे- "त्रिपाद ब्रह्माचें मूळ वर आहे; आकाश, वायु, अग्नि उदक, भूमि इत्यादि त्याच्या शाखा आहेत; 'एक, अश्वत्थ नामक हें ब्रह्म आहे. हा जो आदित्य त्यानें तेज याचें च, आणि ॐ अक्षराचें तेज याचेंच." [ऋग्वेद १०.९.३,४]. हणून ॐ अशा स्वरूपानें याची सतत उपसना करावी. ॐ हेंच एक ब्रह्माचें ज्ञान करून देणारें साधन आहे. याविषयीं असें म्हटलें आहे- "हेंच अक्षर पुण्यकारक, हेंच अक्षर सर्वश्रेष्ठ हेंच अक्षर जाणलें असतां जाणणारा जें इच्छितो तें त्याचेंच होतें" [कठ.२.१६].४. ५ आत्म्याचीं ऊकाररूपें- अथान्यत्राध्युक्तं खवनवत्येषाऽस्य तनूः। योमिति, स्त्रीधुंनपुंसकेति लिंगवत्येषा, अथान्निर्वायुरादित्य इति भास्वत्येषा, अथ ब्रह्मा रुदो बिष्णुरित्यधिपतिवत्येषा, अथ गार्हपत्यो दक्षिणाप्िवाहबनीय इति सुख- वत्येषा, अथ ऋम्युजुःसम्मेति विज्ञानवत्येषा, भूर्भुवः स्वरिति लोकव-

Page 111

६.५]० ९३

त्येषा, अथ भूतं भव्यं भविष्यदित्ति मालवत्येषा, अथ माणोऽग्रि: सूर्य इत्ि प्रतापव्त्येषा, अथालमापश्रंद्मा इत्याप्यायनवत्येषा, अथ बुद्धि- मनोऽहंकार इति चेतनवत्येषा, अथ प्राणोSपानो व्यान इति प्राणवत्येषे- त्यत ओमित्युक्ेनैताः प्रस्तुता अचिता अर्पिता भवन्तीति। एवं ह्याह- "एतद्वै सत्यकाम परं चापरं च ब्रह्म यदोमित्येतदक्षर"मिति ॥५॥ अन्यत्र देखील म्हटलें आहे कीं "याची [=प्राणादित्यरूपी आत्म्याची] अ, उ आणि म् ही ॐकाररूपी तनु शब्दवती आहे. स्त्री, पुरुष आणि नपुंसक ही लिंगतनु; अग्नि, वायु, आदित्य ही प्रकाशरूपी तनु; ब्रह्मा, विष्णु, रुद्र ही अधिपतिरूपी; गार्हपत्य, दक्षिणाग्नि, आहवनीय ही मुखरूपी; ऋक्, यजु, साम ही विज्ञान- रूपी; भूः, भुतः, स्वः ही लोकरूपी; भूत, भव्य, भविष्य ह्ी काल- रूपी; प्राण, अग्नि, सूर्य ही प्रतापरूपी; अन्न, उदक, चंद्र ही वृद्धिरूपी; बुद्धि, मन, अहंकार ही चतनरूपी; प्राण, अपान, व्यान ही प्राणरूपा. म्हणून ॐ म्हटल्यानें या सर्वांचें स्तवन, पूजन आणि अर्पण होतें. आणखी असें म्हटलें आहे कीं, "सत्यकामा, जें ॐ अक्षर तेंच पर आणि अपर ब्रह्म" [पश्न.५.२].५. ६ व्याहतींची उपासना- अथाव्याहृतं वा इदमासीत्स सत्यं प्रआपातिरतपरतप्त्वाऽनव्याह- रद्भूर्भुवः स्वरित्येषैवास्य प्रजापतेः स्थविष्ठा तनूर्या लोकवतीति। स्वरित्यस्याः शिरो, नाभिर्भुवो, भूः पादा, आदित्यश्र्क्षुः, चक्षु- रायत्ता हि पुरुषस्य महती मात्रा चक्षुषा ह्ययं मात्राश्वरति, सत्यं वै चक्षुरक्षिण्यवस्थितो हि पुरुष: सर्वार्थेषु चरति। एतस्माद्भुर्भवः स्वरत्युपासीतानेम हि प्रजापतिर्विश्वात्मा विश्वचक्षुरिवोपासितो भवसीति। एवं ह्याह "पषा वै प्रजापतेविश्वभृत्तनूः। एतस्यामिवं सर्वमंतर्हितमास्मिश्र्व सर्वस्मिश्नेषाSन्तर्हितेति" । सस्ष्माददेषोपासीत ॥६॥।

Page 112

९४ सार्थ उपनिषतसंग्रह-भाग चवथा.

प्रारंभीं हें विश्व अव्याहृत [=नबोललेलें, शब्दरहित] होतें. त्या स- त्यरूपी व प्रजापतिरूपी आत्म्यानें तप आचरण करून भूः, भुवः आणि स्वः यांचा उच्चार करून ही निर्माण केलीं. ही लोकरूपी तनु या प्रजापतीचें सर्वात स्थुल रूप होय. स्वः म्हणजे स्वर्गलोक हें या तनूचें मस्तक, भुवः म्हणजे अंतरिक्ष लोक ही नाभि, भ: म्हणजे पृथिवी हे पाय, आणि आदित्य हा चक्ष. कारण मनुष्याची मात्रा [सांसारिकसिद्धि] चक्षूच्याच स्वाधीन असते व चक्षूनेंच या मात्रांमध्यें संचार करतो. सत्य हाच चक्षु. चक्षूमध्यें स्थित असाच पुरुष सर्व अर्थामध्यें संचार करतो. म्हणून भू: भुवः स््रः या व्याहतीनीं आत्म्या- ची उपासना करावी. या उपासनेनें प्रजापति, विश्वात्मा, विश्वचक्षु अशा आत्म्याची उपासना केल्यासारखें होतें. असे म्हटलें आहे की, "ही प्रजापतीची विश्व धारण करणारी तनु आहे. हिच्यामध्यें हें सर्व विश्व अंतर्हित [आंत ठेवलेलें] आहे; आणि या सर्व विश्वामध्यें ही अंतर्ित आहे." म्हणून हिची उपासना करावी. ६. 'तत्सवितुर्वरेण्यं' इत्यसौ वा आदित्यः सविता, स वा एवं प्रवरणीय आत्मकामेनेत्याहुर्बह्मवादिनः । अथ 'भर्गो देवस्य धीमहि' इति सविता वै देवस्ततो योऽस्य भर्गाख्यस्तं चिंतयामीत्याहुर्बह्म- वादिनः । अथ 'धियो यो नः प्रचोद्यात्' इति बुद्धयो वै धिय- स्ता योऽस्माकं प्रचोदयादित्याहुर्बह्मवादिनः । अथ भर्ग इति। यो ह वा अमुष्मिन्नादित्ये निहितस्तारकोS- क्षिणि वैष भर्गाख्यः । भाभिर्गतिरस्य हीति भर्गः। भर्जयतीति वैष अर्म इति रुद्रो ब्रह्मवादिन: । अथ भ इति भासयतीमॉलोकान्र इति रंजयतीमानि भूतानि ग इति गच्छन्त्यस्मिल्ागच्छन्त्यस्मा- दिमाः प्रजास्तस्मान्दरगत्वान्र्गः। शश्वत्सयमानात्सूर्यः सवनात्स-

Page 113

६.७] मैत्रायणियोपनिषत्. ९५

विता SSदानादादित्यः पवनात्पावनोSथाSSपोऽ्यायनादिति। एवं

यिता कर्ता वक्ता रसयिता घ्राता द्रष्टा श्रोता स्पृशति च विभु- र्विग्रहे संनिविष्ट इति। एवं ह्याह -- अथ यत्र द्वैधीभूतं विज्ञानं तत्र हि अणोति पश्यति जिघ्रति रसयति चैव स्परशयति सर्वमात्मा जानीतेति। यत्राद्वैधीभूतं विज्ञानं कार्यकारणकर्मनिर्मुक्तं निर्वचनमनौपम्यं निरुपाख्यं, किंतदवाच्यन्।।७।। 'तत्सवितुर्वरण्यं' [=सवित्याच्या त्या इष्ट (तेजाचें)] यथें हा आ- दिव्य म्हणजेच सविता. आत्मप्राप्तीची इच्छा करणारानें त्याचीच प्रार्थना करावी असें ब्रह्मवादी म्हणतात. भर्गो देवस्य धीमहि [=देवा- च्या तेजाचें आह्मी ध्यान करतों] येथें सविता हाच देव. म्हणून याचे जें तेज त्याचें मीं चिंतन करतों असें ब्रह्मवादी म्हणतात. 'धियो यो नः प्रचोदयात' [=जो आमच्या बिचारांना प्रेरणा करो] येथें धियः म्हणजे विचार आमच्या विचारांना तो प्रेरणा करो असें ब्रह्मवादी म्हणतात. आतां भर्ग म्हणजे काय तें सांगतात- जें त्या आदित्यामध्यें ठेवलेलें तेज, किंवा डोळ्यामधलें तारक [अंतर्बुबुळ], त्याला भर्ग म्हणतात. 'भाभि: गतिः अस्य' [ज्याची किरणांनी गति असते] म्हणून भर्ग; किंवा 'भर्जयति' [संहार करतो] म्हणून रुद्र हा भर्ग असें ब्रह्मवादी म्हणतात. किंवा भ=भासयति, हे लोक भासमान करतो; र=रंजयति, या प्राण्थाचें रंजन करतो; ग=गच्छन्ति-आगच्छन्ति, याच्यापासून या सर्व प्रजा जातात आणि येतात; अशा प्रकारचें भ-र-ग म्हणून भर्ग. सूयमान म्हणजे ज्याच्या करितां यज्ञांत सोमाचें सवन केलें जातें, म्हणून सविता. आदान=

Page 114

९६ सार्थ उपनिषरसंगह-भाग चवथा. [.८

धेणें, म्हणून 'आदित्य' पवन=पावम करणें, म्हणून 'पावन' आष्या- यन-वाढणें, म्हणून 'आपः'। असें म्हटलें आहे कीं, "(मर्त्थ) आत्म्याच्ता (म्हणजे अनुष्याच।) अमर आत्मा नेता आहे. तो जाणणारा, विचार करणारा, जाणारा, उत्पन्न करणारा, आनंद देणारा, करणारा, बोलणारा, स्वाद देणारा, वास घेणास, पहाणारा, ऐकणारा आणि स्पर्श करणारा असून सर्व- व्यापी व (प्रत्येक) शरीरामध्यें स्थित आहे असें म्हटलें आहे कीं, "(ज्ञानाचा कर्ता व कर्म असें) दोन प्रकारचें जेथें ज्ञान असतें तेथें (मनुष्य) ऐकतो, पहातो, वास घेतो, स्वाद घेतो, स्पर्श करण्यास लावतो, तें सर्व आत्मा जाणतो. जथें ज्ञान एकच, कार्य-कारण- व-कर्म-रहित, सांगतां न येण्यासारखें, उपभा न देतां यण्यासारखें, दाखवितां न येण्यासारखें असतें ते काय? तर तेंच अवाच्य ब्रह्म.७. ८ आत्म्याची रूपें- एष हि खल्वात्मेशानः शंभुर्भवी रुद्रः प्रजापतिर्विश्वसृग्विरण्य- गर्भ: सत्यं प्राणो हंसः शास्ता विष्णुर्नारायणोऽर्कः सविता धाता विधाता सम्राडिंद्र इंदुरिति। य एष तपत्यग्निरिवाग्निना पिहितः सहस्राक्षेण हिरण्मयेनांडेन एष बाव जिज्ञासितव्याऽन्वेष्टव्यः। सर्वभूसभ्योऽभयं दत्वाऽरण्यं गत्वाऽ्य बहिः कृत्बेद्रियार्थोन्स्वाच्छ- रीरादु पल भतैनमिति। "विश्वरूपं हरिणं जातवेदसं परायणं ज्यातिरेकं तपंतम्।। सहस्रराश्मिः शतधा वर्तमान: प्राणः प्रजामामुक्यत्येव सूर्य:"॥८ ॥ हाच आत्मा ईशान [विश्वाचा स्वामी], शंभु [कल्याणकर], भश्

Page 115

६.९] मैत्रायणीयोपनिषत्. ९७

[अस्तित्वरूपी], रुद्र [संहारक], प्रजापति, विश्वाचा उत्पन्नकर्ता, हिरण्यगर्भे [ब्ह्मदेव], सत्य, प्राण, हंस, राज्यकर्ता, विष्णु, नारायण, प्रकाशमान सूर्य, उत्पन्नकर्ता, नियमनकर्ता, सम्राट्, इंद्र, चंद्र होय. अग्नीनें झांकल्यासारखा, सहस्र नेत्रांनीं व सुवर्णरूप अंडानें अग्नीसारखा जो हा (आदित्य) तपन पावतो व्याचेंच (आत्मरूपानें) ज्ञान करून ध्यावें. त्याचा शोध करावा. सर्व भूतांना अभय देऊन, अरण्यांत जाऊन इंद्रियाचे विषय बाहेर लोटून स्वतः- च्या शरीरामधूनच याची प्राप्ति करून ध्यावी." "विश्वरूप, किर- णयुक्त, सर्व वस्तुजात जाणणारा, सर्व प्राणाचा आश्रय, प्रकाशरूप, एक, तपन पावणारा, असंख्यरश्मि, अनेकधा वर्तमान व प्रजांचा प्राण अता हा सूर्य" आदित्यरूपी प्राण होय" [प्रश्न. १.८].८. ९ प्राणरूपी आत्म्याला आहुति- तस्माद्वा एष उभयात्मैवंवित्। आत्मन्नैवाभिध्यायत्यात्मन्नेव यज. तीति ध्यानं प्रयोगस्थं मनो विद्ृष्िः धुतं, मनःपूर्ति "उच्छिष्टोपहतं' इत्यनेन तत्ावर्यत्। मंत्रं पठति -- "उच्छिरोच्छिष्टोपहतं यञ्च पापेन दत्तं मृनसूनकाद्वा वतोः पवित्रमतिः सववितुध्र रश्मयः पुनन्त्वनं मम दुष्कृतं च यदन्यत्"। अभ्भिः पुरस्तात्परिदधाति। प्राणाय स्वाहाS पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहोदानाय स्वाहेति पंचभि रभिनुहोति। अथावशिष्टं यतवागश्नात्यतोऽन्िर्भय एवोपरिष्टात्परदिधा त्याचान्तो भत्वाउडत्ेज्यान: 'प्राणोऽग्रि' 'विश्वोऽसी'ननिच द्वाभ्यामा त्मानमभिध्यायेत्। "प्राणोऽन्निः परमात्मा वै पंचवायुः समाश्रितः । रु प्रीतः प्रीणातु विश्वं विश्वभुक्"। "विश्वोऽसि वैश्वानरोऽसि विश्वं विश्वं त्वया धार्यते जायमानम्।। विशन्तु त्वामाहुतयश्र्व सर्वाः उ .... ४-७

Page 116

९८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.९

प्रजास्तत्र यत्र विश्वामृतोSसी"ति॥ एवं न विधिना खल्वनेनात्ताऽन्नत्वं पुनरुपैति ।।९।। म्हणून हें जो जाणतो त्याला (प्राण व आदित्य) हे दोन्ही प्राप्त होतात. आत्म्यामध्येंच ध्यान करतें आणि आत्म्यामध्येंच यजन करतें असें ध्यान व यजन करणारें मन चांगले अशी विद्वानांनीं त्याची स्तुति केली आहे. मनाचा अशुद्धपणा "उच्छिष्टोपहतं०" या मंत्रानें पावन करावा-"उष्टे, उष्टयाचा स्पर्श झालेलें, पापी मनुष्यानें जे दिलें आहे, मृतसूतकाच्या [=सुतक आलेल्या माणसाच्या] स्पर्शामुळें अशद्ध झालेलें माझें अन्न,-वसुनामक देवाचें पावित्र्य, अग्नि आणि सूर्याचे किरण, पावन करोत. दुसरें जें कांही माझे पापाचरण असेल तेंहि पावन करोत." असें म्हणून उदकानें अन्न सभोंवार सिंचन करावें. 'प्राणाय स्वाहा' इत्यादि कमानें प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान अशा पांच आह्दुति द्याव्या. राहिलेलें अन्न वाचेचें नियमन करून खावें. नतर पुनः उदकानें वर सिंचन करावें. नंतर आचमन केल्यावर आत्मोपासकानें 'प्राणोऽग्रि:०' आणि 'विश्वो- डसि०' या दोन मंत्रांनीं आत्म्याचें ध्यान करावें-"परमात्मा प्राण आणि अग्नि या दोन रूपांनी पांच वायूंमध्यें राहिला आहे. सर्व भक्षणकर्ता तो संतुष्ट होत्साता विश्वाला संतुष्ट करो." "तूं विश्व आहेस, वैश्वानर आहेस. उत्पन्न झालेले विश्व तूंच धारण केलें आहेस. सर्व आहुति तुझ्यामध्यें प्रवेश करोत. विश्वरूपी व अमर असा तूं जेथें आहेस तेथें सर्व प्रजा असतात." अशा प्रकारें या विधीनें जो अन भक्षण करतो तो पुनः अन होत नाहीं, म्हणजे त्याला कोणी भक्षण करीत नाहीं. ९.

Page 117

६.१०] मैत्रायणीयोपनिषत्. ९९

१० भोक्ता आणि भोज्य- अथापरं वेदितव्यं, "उत्तरो विकारोऽस्याऽत्मयझ्ञस्य यथाऽन्रम- न्नादश्र्वेत्यस्योपव्याख्यानम्। पुरुषश्र्वेता प्रधानांतःस्थः, स एव भोक्ता प्राकृतमन्नं भुंक्त इति। तस्यायं भूतात्मा ह्यन्नमस्य कर्ता प्रधानः । तस्मा- त्त्रिगणं भोज्यं भोक्ता पुरुषोऽतःस्थः । अत्र दषट नाम प्रत्ययम्। यस्मा- द्वीजसंभवा हि पशवस्तस्माद्वीजं भोज्यमनेनैव प्रधानस्य भोज्यत्वं व्या- ख्यातम्। तस्माभोक्ता पुरुषो भोज्या प्रकृतिस्ततस्थो भुंक्त इति। प्राकक- तमन्नं त्रिुणभेदपरिणामत्वान्महदाद्यं विशेषांतं लिंगम्। अनेनैव चतु- र्दशविधस्य मार्गस्य व्याख्या कृता भवति। "सुखद्गुःखमोहसंजञं ह्यन्नभूत- मिद जगत्"। न हि बीजस्य स्वादुपरिग्रहोऽस्तीति यावन्न प्रसूतिः । तस्याप्यवं तिसृष्ववस्थास्वन्नत्वं भवति, कौमारं यौवनं जरा, पारणाम- त्वात्तद्न्नत्वम्। एवं प्रधानस्य व्यक्ततां गतस्योपलब्धिर्भवति, तत्र बुद्धयादीनि स्वादुनि भवन्ति अध्यवसायसंकल्पाभिमाना इति। अथे- द्रियार्थान्पंच स्वादुनि भवन्ति। एवं सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि। एवं व्यक्तमन्नमव्यक्तमन्नं अस्य निर्णो भोक्ता, भोक्तृत्वाच्चैतन्यं प्रसिद्धं तस्य। यथाऽग्निवै देवानामन्नाद: सोमोSन्नमग्निनैवान्नमित्येवंवित्। सोमसं- ज्ञोडयं भूतात्माग्निसंज्ञोऽप्यव्यक्तमुखा इति। वचनात् "पुरुषो ह्यव्यक- मुखेन :त्रिगुणं भुंक्ता" इति। यो हैवं वेद संन्यासी योगी चाऽSत्मयाजी चेति। अथ यद्दन्न कश्र्विच्छून्यागारे कामिन्यः प्रविष्टाः स्पृशतीद्वियार्थी- स्तद्वद्यो न स्पृशति प्रविष्टान्संन्यासी योगी चाऽऽत्मयाजी चेति ॥१०॥ आतां याहून अविक ज्ञान आहे-या आत्मयज्ञाचा अन्न आणि अन्न खाणारा असा आणखी विकार आहे. त्याचें स्पष्टीकरण- प्रकृतीमध्यें रहाणारा पुरुष हा ज्ञाता; तोच भोक्ता, तो प्रकृतिरूर्प अन्न खातो. हा भूतात्मा व्याचेंच अन्न; आणि भूतात्म्याचा कर्ता प्रकृति. म्हणून भोज्य त्रिगुणात्मक आहे, आणि भोक्ता पुरुष मध्यें आहे. याविषयीं प्रत्यक्ष दर्शन हेंच प्रमाण. ज्या अर्थी बीजापासून

Page 118

१०० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६·१०

प्राणी उत्पन्न होतात त्याअर्थी बीज हें भोज्य. या नियमानें प्रकृतीचें. भोज्यत्व सांगितलें आहे. म्हणून पुरुष भोक्ता आणि प्रकृति भोज्य .. तिच्या ठिकाणीं स्थित होत्साता तो भोगतो. प्रकृतीपासून उत्पन्न झालेलें अन्न त्रिगुणांच्या भेदानें परिणाम (हणजे विकार) पावून 'महत्'पासून 'विशेषा'पर्यंत लिंगशरार होतें. या नियमानेंच चवदा प्रकारच्या मार्गाची व्याख्या करतात. "सुख, दुःख आणि मोह नामक हे सर्व जगत् अन्न आहे. जोंपर्यत उत्पत्ति नाहीं तोंपर्यंत बीजाच्या गोडपणाचा अनुभव नाहीं. प्रकृति देखील तीन अवस्थांमध्यें अन्नत्व पावते. कौमार, यौवन आणि जरा या त्या तीन अवस्था. विकार झाल्यामुळें हें अन्नत्व येतें. याप्रकारें प्रकृति व्यक्त अवस्थेला गेली म्हणजे तिची उपलब्धि [=दर्शन, अनुभव] होते. त्या स्वादुपणामध्यें निश्चय, संकल्प, अभिमान इत्यादि प्रकारें बुद्धि व इतर उत्पन्न होतात. इंद्रियांच्या विषयांकरितां पांच इंद्रियें या स्वादुप- णामध्येंच होतात. या प्रकारेंच सर्व इंद्रियांचीं कर्में व प्राणांची कर्में होतात. या प्रकारें व्यक्त तेंहि अन्न आणि अव्यक्त तेंहि अन्न. यांचा भोक्ता गुणार्तीत आहे. भोक्तृत्वामुळें त्याचें ज्ञातृत्व प्रसिद्ध आहे. जसा अग्नि हा देवांचा अन्न खाणारा आणि सोम हें अन्. हे जो जाणतो तो अग्रीसह अन्न भक्षण करतो. या भूतात्म्याला सोम म्हणतात. अव्यक्त ज्याचें मुख तो अगनि कारण "पुरुष अव्यक्त मुखानें तीन गुण भोगतो" असें वचन आहे. जो हें अशा प्रकारें जाणतो तो संन्यासी, तो योगी आणि तो आत्मयाजी. ज्या प्रमाणें पुरुषशून्य गृहा- मथ्यें प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना कोणी स्पर्श करीत नाहीं, त्याप्रमाणें

Page 119

६.११] मैत्रायणीयोपनिषत् १०१

जो (शरीरांत) प्रवेश करणाऱ्या विषयांना स्पर्श करीत नाहीं तोच संन्यासी, तोच योगी, तोच आत्मयाजी. १०.

'महदायं विशेषांतं'=महत् किया वुद्धि, वुद्धीपासून अहंकार, अहंकारापासून रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या पांच तन्माता; आणि या पांच तन्मातां- पासून पांच ज्ञानेंद्रियें आणि पांच कमेंद्रियें हे विकार. विशेष=विकार, चतुर्दरविध मार्ग=पांच कर्मेद्रियें, पांच ज्ञानेंद्रियें, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार. परं वा रतदात्मनो रूपं यदन्नं, अन्नमयो ह्यय प्राणः।"अथ न य द्यश्नात्यमंता S्श्रोताऽस्प्रष्टाSद्रष्Sत्क्ताव्राताSरसयिता भव्रति प्राणां- ख्वोत्सृजतीति"। एवं ह्याह-"अथ यदि खल्व्श्नाति प्राणसमृद्धो भूत्वा मंता भवति श्रोता भवति स्प्रष्टा भवति वक्ता भवति रस. यिता भवति घाता भवति द्रष्टा भदतीति। एवं हयाह-अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते या: काश्वित्पृथिवीश्रिताः । अतोऽन्नेनैव जीवन्त्य- थैतद्पियन्त्यंततः" ॥११।। अन्न हे आत्म्याचें श्रेष्ठ रूप आहे. कारण हा प्राण अन्नमय आहे. "जर (मनुष्य) खाणार नाहीं तर तो अमंता, अश्रोता, अस्प्रष्टा, अद्रष्टा, अवक्ता, अघ्राता, आणि अरसयिता होईल; प्राण देखील सोडील" [छां.७.९.१]. असें झटलें आहे कीं, "जर अन्न खाईल तर प्राणानें समृद्ध होऊन मनन करणारा होईल, ऐकणारा, स्पर्श करणारा, बोल- णारा, चाखणारा, वास घेणारा आणि पहाणारा होईल."असे हटलें आहे कीं, "ज्या कोणी पृथिवीचा आश्रय करणाऱ्या आहेत त्या सर्व प्रजा अन्नापासून उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर अन्नानेंच जगतात आणि अखेरीस त्यामध्यें ह्मणजे अन्नात्मक पृथिवीमध्येंच लय पावतात" [तैत्ति.२.२.]. ११.

Page 120

१०२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवया. [६·१२

अथान्यत्राप्युक्तं "सर्वाणि ह वा इमानि भूतान्यहरहः प्रपतन्त्यन्नम- मिजिघृक्षमाणानि। सूर्यो रश्मिभिराददात्यन्नं तनासौ तपत्यन्नेनाभिषि- काः पतन्तीमे प्राणा अग्निर्वा अन्नेनाभिज्वलत्यन्नकामेनेदं प्रकल्पितं ब्रह्मणा"। अतोऽन्मात्मेत्युपासीतेति। एवं ह्याह- "अन्नाद्भूतानि जायन्ते जातान्यल्नेन वर्धन्ते। अद्यतेऽत्ति च भूतानि तस्मादन्नं तदुच्यते"॥१२॥ अन्यत्रहि म्हटलें आहे-"हे सर्व प्राणी दररोज अन्न खाण्याच्या' इच्छेनें सर्वत्र भ्रमण करतात. सूर्य (आपल्या) किरणांनीं अन्न घेतो, त्यानें तो तपन पावतो. अन्नानें अभिषिक्त झालेलीं इंद्रियें आपापले व्यापार करतात. अग्नि अन्नाने ज्वलन पावतो. अन्नाच्या इच्छा करून ब्रह्मदेवानें ही सृष्टि निर्माण केली. म्हणून अन्न हा आत्मा असें समजून त्याची उपासना करावी. असें म्हटलें आहे कीं, "अन्नापासून प्राणी उप्तन्न होतात, उत्पन्न झालेले अन्नानें वाढतात. (प्राण्यांकडून) अद्ते म्हणजे खाल्लें जातें व प्राण्यांना अत्ति म्हणजे खातें म्हणून याला अन्न म्हणतात" [तैत्ति.२.२]. १२. अथान्यत्राप्युक्तं "विश्वभृद्दै नामैषा तनूर्भगवतो विष्णोर्यदिदम- चम्"। प्राणो वा अन्नस्य रसो, मनः प्राणस्य विज्ञानं मनस

यो हैवं वद। यावन्ताह वै भूतान्यन्नमदन्ति तावत्स्वंतःस्थोSनमत्ति यो हैवं वेद। "अन्नमेव विजरनमननं संवननं स्मृतम् ॥ अन्नं पशूनां प्राणोऽनं ज्येष्टमन्न भिषक्स्मृतम् ॥१३।। अन्यत्रहि म्हटलें आहे- "जे हें अन्न ती भगवान् विष्णूची विश्वभृत् नामक तनु होय." प्राण हा अन्नाचा रस, मन प्राणाचा रस, विज्ञान मनाचा रस आणि आनंद विज्ञानाचा रस. जो याप्रमाणें

Page 121

६·१३] मैत्रायणीयोपनिषत. १०३

जाणतो तो अन्नवान्, प्राणवान्, मनस्वान्, विज्ञानवान् आणि आनंदवान् होतो; जेवढे म्हणून प्राणी अन्न खातात त्यांच्यामध्यें बसणारा (म्ह०त्यांचा स्व्रामी) होत्साता अन्न खातो, "जरेचा नाश करणारें अन्नच आहे, संग्रह करण्याला योग्य अन्नच आहे, अन्न हा पशूंचा प्राण आहे, अन्न प्रथमोत्पन्न आहे. अन्न हें औषध आहे.१३.

अथान्यत्राप्युक्तं "अनं वा अस्य सर्वस्य योनिः, कालश्वा- स्नस्य, सूर्यो यानि: कालस्य। तस्यैतद्रूपं यन्निमेषाद्िकालात्संभृतं द्वादशात्मकं वत्सरमतस्याSSग्रेयमर्धमर्व वारुणम्। मघाद्यं श्रविष्ठा- र्धमाग्नेयं क्रमेणोस्क्रमेण सार्पाद्यं श्रविष्ठार्धीतं सौम्यम्। तत्रैकैकमा- त्मनो नवांशकं सचारकविधं सौक्ष्म्यत्वादेतत्प्रमाणमनेनैव प्रमीयते हि कालः। न बिना प्रमाणेन प्रमेयस्योपलब्धिः। प्रमेयोऽपि प्रमा- णतां प्रथक्त्वादुपैत्यात्मसंबोधनार्थमिति। एवं ह्याह- "यावत्यो वै कालस्य कलास्तावतीषु चरत्यसौ"। यः कालं ब्रह्मेत्युपासीत काल- स्तस्यातिदूरमपसरतीति। एवं ह्याह- "कालात्स्न्वन्ति भूतानि कालाद्वृद्धिं प्रयान्ति च। काल चास्तं नियच्छन्ति कालो मूर्तिरमूर्तिमान्"॥१४। आणखी म्हटलें आहे की, या सर्वाचें उत्पत्तिकारण अन्न आहे, अन्नाचें उत्पत्तिकारण काल, आणि कालाचें उत्पत्तिकारण सूर्य. नि- मेषापासून वाढत बारा महिन्यांचें वर्ष होतें तें या कालाचें रूप. यांतलें अर्चे अग्नीचें म्हणजे उष्णतेचें आणि अरधें वरुणाचें म्हणजे उदकाचें. मघा नक्षत्राच्या आरंभापासून धनिष्ठा नक्षत्राच्या अर्धापर्यंत सूर्य खालीं जात असतो (किंवा दाक्षिणेकडे जात असतो) तें अग्नीचें अर्ध; आणि आश्लेषा नक्षत्राच्या आरंभापासून श्रविष्ठेच्या अर्धापर्यंत सूर्य वर जात असतो तेव्हां तें सौम्य किंवा चंद्राचें अर्ध. सूर्याच्या

Page 122

१०४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६:१४

संचाराप्रमाणें नक्षत्रच नऊ पाद म्हणजे (सूर्यरूपी) आत्म्याचा एकेक मिना झाला. काळाच्या सूक्ष्मपणामुळें हें प्रमाण घेतात. या प्रमा- णानें काळ मोजतात. प्रमाणावांचून प्रमेयाची उपलब्धि नाहीं. प्रमेय [येथें काळ] देखील विभागांमुळें स्व्रतःचें ज्ञान करून देण्याकरितां (दीपाप्रमाणें) प्रमाणत्व पावेल. असें म्हटलें आहे की, "जितक्या काळाच्या कला आहत तितक्या सर्वांमधून हा (सूर्य) संचार करतो. जो काळाची ब्रह्म म्हणून उपासना करतो त्याचा काळ दूर दूर जातो [=महणजे तो पुष्कळ काळ जगतो] आणखी गहटलें आहे- काळापासून भूतें उत्पन्न होतात, काळामुळेंच वृद्धि पावतात; आणि काळामध्यें लय पावतात. काळ (आदित्यरूपानें) मूर्त आणि (संव- नसरादिरूपानें) अमूर्न आहे." १४.

"मघायं श्रविष्ठार्ध अमियं, सापाद्यं श्रविष्ठार्धांतं सौम्यं" याचें भाषांतर मूळाला अनुसरून वर दिले आहे. पण मूळांतले हे शब्द उघड चुकीचे आहेत. "मघादं श्रविष्टार्ध" म्हटल्यावर "ध्रविष्ठधी्दं सापांतं" असेच शब्द पुढें यावयास पाहिजेन. असे बब्द असले म्हणजे "मघा नक्षत्राच्या आरंभापासून श्रविष्ठा नक्षत्नाच्या अधापर्यत, आणि श्रविष्ठा नक्षत्राच्या अर्धापासून आश्लेषा [सर्प] संोेपर्यत" असा अर्थ होईल, व तो नक्षत्रांच्या क्रमाप्रमाणें युक्त होईल. जरी असा बदल केला, तरी दुसरी अडचण अहेच. यांतल्या पहिल्या भागाला आभ्रेय अर्ध=उन्हाळा, व दुसऱ्याला सौम्य=हिंवाळा, असे म्हटलं अहे. पण लगेच, पहिल्या अर्धात सूर्य दक्षिणकडे व दुसऱ्या अर्धांत उत्तरेकडे जातो, असेंहि म्हटलें आहे! हा दुसरा घोटाळा. म्हणून अधाचीं नांवेंहि उलट केलीं पाहिजेत, आश्लेषांच्या अर्धापासून दक्षिणायन, आणि श्रविष्ठांच्या आरंभापासून उदगयन, सुरू होतात. अर्श, ऋग्वेदकालची कालस्थिति 'भारतीय ज्योतिः- शास्त्र' पृ.८७ मध्यें सांगितली आहे. परीलप्रमाणें फेरबदल केला तर या स्थितीशी वरील स्थिति जुळेल.

Page 123

६.१५] मैत्रायणियोपनिषत्. १०५

द्वे वाव ब्रह्मणो रूपे कालश्वाकालश्र्वाथ यः प्रागादित्यात्सोS- कालोऽकलोऽथ य आदित्याद्यः स काल: सकलः । सकलस्य वा एतद्रूपं यत्संवत्सरः । संवत्सरात्खल्वेवेमाः प्रजाः प्रजायन्ते, संवत्स- रेणेह वे जाता विवर्धन्ते, संवत्सरे प्रत्यस्तं यन्ति। तस्मात्संवत्सरो वै प्रजापतिः कालोऽन्नं ब्रह्मनीडमात्मा चेति। एवं ह्याह- "कालः पचति भूतानि सर्वाण्येव महात्मनि॥ यस्मिस्तु पच्यते कालो यस्तं वेद स वेदवित्"॥१५॥ ब्रह्माचीं दोन रूपें आहेत, काल आणि अकाल. सूर्याच्या उत्पत्ती- च्या पूर्वीचा जो तो अकाल आणि अ-कल [निरवयत्र]. सूर्याच्या उत्पत्तीपासूनचा जो तो काल आणि तो स-कल आहे. हें जें संवत्सर तें स-कल कालाचें रूप. खरोखर हे सर्व प्राणी संवत्सरापासून उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर संवत्सरानें वाढतात, आणि संवत्स- रामध्येच अस्त पावतात. म्हणून संवत्सर हाच प्रजापति, काल, अन्न, ब्रह्माचें स्थान आणि आत्मा. असें म्हटलें आहे कीं, "महान् आत्म्यामध्यें सर्व प्राण्यांचें पचन हा काल करतो. पण हा काल ज्याच्यामध्यें पचनो त्या आत्म्याला जो जाणतो तोच ज्ञानी." १५. विग्रहवानेष कालः सिंधुराजः प्रजानाम्। एष तत्स्थः सविताख्यो यस्मादेवेमे चंद्रर्क्षग्रहसंवत्सरादयः सूयन्ते अथैभ्यः सर्वमिद्मत्र वा यत्किंचिच्छुभाशुभं दृश्यतेह लोके तदेतेभ्यः । तस्मादादित्यात्मा ब्रह्माथ कालसंज्मादित्यमुपासीत "आदित्यो ब्रह्म" इत्येके। अथैवं ह्याह- "हाता भोक्ता हविमेत्रो यज्ञो विष्णुः प्रजापतिः। सर्वः काश्व्वित्प्रभुः साक्षी योऽमुष्मिन्भाति मंडले"॥१६।। काल हा प्राण्यांचा मूर्तिमंत सागर [=आपल्या पोटांत सर्वांचा

Page 124

१०६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चत्रथा. [६.१६.

समावेश करणारा अथवा सर्वाना गडप करणारा] होय. ज्याला सविता म्हणतात आणि ज्याच्यापासूनच हे चंद्र, नक्षत्र, ग्रह, संवत्सर इत्यादि उत्पन्न होतात तो हा त्याच्या ठिकाणी स्थित आहे. हें सर्व किंवा जें जें म्हणून शुभाशुभ या लोकीं दिसतें तें सर्व यांच्यापासून उत्पन्न झालें. म्हणून ब्रह्म आदित्याचा आत्मा होय. काल नामक आदित्याची उपासना करावी. "आदित्य ह्रणजेच ब्रह्म" [छां.३.१९.१] असें कोणी ग्हणतात. असेंहि म्हटलें आहे- "जो या मंडलामध्यें प्रकाश पावतो तोच होता, भोक्ता, हवि, मंत्र, यज्ञ, विष्णु, प्रजापति जें म्हणून कांहीं आहे तें सर्व, प्रभु आणि साक्षो आहे." १६. १७ ब्रह्म अनंत व एक- ब्रह्म ह वा इदमग्र आसीदेकोऽनंतः प्रागनंतो दक्षिणतोSनंतः प्रतीच्यनंत ऊर्ध्व चावाङ्च सर्वतोऽनंतः। न ह्यस्य प्राच्यादिदिशः कल्पन्तेSथ तिर्यग्वाSवाङवोध्व वा। अनूह्य एष परमात्माऽपरिमि- तोऽजोऽत्क्योSचित्यः। एष आकाशात्मैव। एष कृत्स्नक्षय एको जागतींति। एतस्मादाकाशादेष खल्विदं चेतामात्रं बोधयत्यनेनैव चेदं ध्यायतेऽस्मिश्रव प्रत्यस्तं याति। अस्यैतन्रास्वरं रूपं यद्सुष्मिन्नादित्ये तपत्यग्नौ चाधुमके यज्ज्योतिश्वित्रतरमुदरस्थोऽथ वा यः पचत्यन्न- मिति। एवं ह्याह-यश्र्वैषांSग्रौ यश्वायं हृदये यश्वासावादित्ये स एष एका" इत्यकस्य हैकत्वमति य एवं वेद ।।१७।। (सष्टीच्या) आरंभीं फक्त ब्रह्म होतें. तें एक व अनंत होतें पूर्वे- कड अनंत, दक्षिणेकडे अनंत, पश्चिमकडे अनंत, उत्तरेकंडे अनंत, वर अनंत, खालीं अनंत, सर्व बाजूंनी अनंत, असें होतें. त्याला पूर्व इ त्यादि दिशा नाहीत. वांकडें, खालचें, वरचें त्याला नाहीं. ज्याचें

Page 125

६.१७] मैत्रायणीयोपनिषत्. १०७

वर्णन करतां येत नाहीं असा हा परमात्मा अपरिमित, अज, अतर्क्य [तर्कानें जाणण्यास अशक्य], अचिंत्य आहे. हा आकाशासारखा आहे. सर्व विश्वाच्या लयकाली (देखील) हा एकटा जागृत असतो. अशा या (ब्रह्मरूपी) आकाशापासून हा हें सर्व विचाररूप विश्व जागृत करतो. हा हें ध्यानानें उत्पन्न करतो व याच्यामध्येंच हें लय पावतें. जें या आदित्यामध्यें तपन पावतें, धूमरहित अग्नीमध्यें जी ज्योति आहे, किंत्रा याहून आर्श्वयकारक म्हणजे उदरस्थ अग्न जो अन्न पचवितो तें सर्व याचेंच प्रकाशणारें रूप होय. असें म्हटलें आहे -- "जो हा अग्नीमध्यें आहे, जो हा हृदयांत आहे, आणि जो आदित्यामध्यें आहे तो हा एक (परमात्मा) होय." या जो प्रकारें जाणतो तो या एकाशी एकरूप पावतो.१७. तथा तत्प्रयोगकल्पः। प्राणायामः प्रत्याहारो ध्यानं धारणा तर्कः समाधि: षडंग इत्युच्यते योगः। अनेन "यदा पश्यन्पश्यति रुक्मवर्ण कर्तारमीशं पुरुषं ब्रह्म योनिम्। तदा विद्वान्पुण्यपापे विहाय परेऽव्यये सर्वमेकीकरोति"। एवं ह्याह- "यथा पर्वतमादीपं नाऽऽश्रयन्ति मृगाद्विजाः ॥ तद्वद्वह्वविदो दांषा नाऽऽश्रयान्ति कदाचन"॥१८। हें (एकरूप) जाणण्याचा विधि किंवा साधन -- प्राणायाम [णणांचे नियमन], प्रत्याहार [इंद्रियवृत्तिनिरोध], ध्यान, धारणा [चित्तैकाग्रता], तर्क [बुद्धिद्वारा एकाग्रता] आणि समाधि असा सहा प्रकारचा योग (हेंच साधन होय). यानें "सुवर्णवर्ण, कर्ता, ईश, पुरुष, ब्रह्म, जगताचें आदिकारण जेव्हां ज्ञानी प्रत्यक्ष पहातो तेव्हां तो पुण्य व पाप झाडून टाकून अव्यय परब्रह्मामध्यें हें सर्व विश्व

Page 126

१०८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. ६६.१८

एक आहे असें जाणतो" [मुंडक.३.१.३ पहिले तीन चरण]. असें म्हटलें आहे-ज्याप्रमाणें पेटलेल्या पर्वताचा पशु आणि पक्षी आश्रय करीत नाहींत, त्याप्रमाणें दोष केव्हांहि ब्रह्मवेत्त्यांचा आश्रय करीत नाहींत." १८. अथान्यत्राप्युक्तं "यदा वै बहिर्विद्वान्मनो नियम्येंद्वियार्थाश्र् प्राणो निवेशयत्वा निःसंकल्पस्तस्तिष्ठत्। अप्राणादिह यस्मात्संभूतः प्राण- संज्ञको जीवस्तस्मात्म्राणो वै तुर्याख्ये धारयेत्प्राणमिति"। एवं ह्याह -- "अचितं चित्तमध्यस्थमचित्यं गह्यमुत्तमम् । तत्र चिनं निधायेत तञ्ञ लिंगं निराश्रयम्" ॥१९॥ अन्यत्रहि सांगितलें आहे कीं, "जव्हां ज्ञानी बाह्य विषयांपासून मनाचें नियमन करतो, आणि त्याचा प्राण इंद्रियार्थाना बसवितो, तेव्हां त्यानें निःसंकल्प रहावें. ज्या अर्थी प्राण नामक जीव अप्राणा- पासून उत्पन्न झाला आहे, त्या अर्थी तुर्यावस्थेत प्राणानें प्राण धारण करावा." आणखी हमटलें आहे की, "जें चित्ताहून वेगळें, जें चित्ताच्या मव्यभागी स्थित आह, अचित्य, गुह्य व उत्तम, त्याच्या ठिकाणी चित्त ठेवावें. तेव्हां तें सूक्ष्म, जीवरूप व निराश्रय होत (म्हणजे वेगळें भासत नाही)." १९. अथान्यत्राप्युक्तं "अतः पराऽस्य धारणा तालुरसनाग्रनिपाडना- द्वाखान:प्राणनिरोधनाद्ह्ल तर्केण पश्यति। यदाSऽत्मनाऽत्मानमणो- रणीयांसं द्योतमानं मनःक्षयात्पश्यति, तदाSऽत्मनाSSत्मानं ददवा निरात्मा भवति, निरात्मकत्वादसंख्योऽयोनिश्वित्यो मोक्षलक्षणमि- त्येतत्परं रहस्यमिति। एवं ह्याह- "चित्तस्य हि प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम् ॥ प्रसन्नात्माSSत्मनि स्थित्वा सुखमव्ययमश्तुता" इति ॥२०॥

Page 127

मैत्रायणीयोपनिषत्. १०९

अन्यत्र लिहिलें आहे- "याहून अधिक धारणा आहे. जिभेचें अग्र तालूमध्ये म्हणजे जिभेच्या उगमस्थानी लावून वाणी-मन-व प्राण यांचा निरोध केल्यानें निश्चयपूर्वक ज्ञानानें (योगी) ब्रह्म पहातो. जेव्हां अणूपेक्षां अणु, प्रकाशमान अशा आत्म्याला मनाच्या नाशा- मुळें पहातो, तेव्हां आत्म्यानें आत्मा पाहिल्यामुळें तो निरात्मा होतो. निरात्मकत्वामुळें तो (योगी) असंख्य, अयोनि व मोक्षाचें लक्षण असा समजावा. हें परम रहस्य होय. असें म्हटलें आहे-"चित्ताच्या प्रसन्नतेनें शुभाशुभ कर्म नष्ट करतो; आणि प्रसन्नचित्त झाल्यावर आत्म्याचे ठिकाणीं स्थित होऊन अक्षय सुख पावतो."२०. अथान्यत्राप्युक्तं ऊर्ध्वगा नाडी सुषुम्नाख्या प्राणसंचारिणी ताल्वं- तर्विच्छिना तया प्राणोंकारमनोयुक्तया ऊर्ध्वमुत्कमेत्। ताल्वध्यग्रं परिवर्त्य चेंद्रियाण्यसंयोज्य महिमा महिमानं निरीक्षेत। ततो निरा- त्मकत्वमेति निरात्मकवान्न सुखदुःखभाग्भवति केवलत्वं लभता इति"। एवं ह्याह -- "परः पूर्व प्रततिष्ठाप्य निगृहीतानिलं ततः । ती्त्वा पारमपरण पश्चादुंजीत मूर्धनि" ॥२१।। अन्यत्र म्हटलें आहे-प्राणामध्यें संचार करणारी, वर जाणारी सुषुम्ना नामक नाडी तालू फोडून गेलेली आहे. प्राण, ॐ आणि मन एकत्र करून तिनें वर जावें. तालच्या वर जिभेचें अग्र ठेवून इंद्रियें निवृत्त करून जो महिमा प्राप्त होतो त्यानें (ब्रह्माचा) महिमा पहावा. तेव्हां निरात्मकत्व पावतो. निरात्मकत्वामुळें सुखी वा दुःखी होत नाहीं. एकत्व पावतो. असें म्हटलें आहे-"आरंभीं वशीकृत अशा प्राणाला तालुस्थानी टेवून नंतर अपार ब्रह्मानें जीवभाव तरून अखेरीस मस्तकामध्यें ब्रह्माशी योग साधावा."२१.

Page 128

११० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. ६६.२२

२२ शब्द ब्रह्म आणि अशब्द ब्रह्म- अथान्यत्राप्युक्त "द्वे वाव ब्रह्मणी अभिध्येये शब्दश्चाशब्दश््व।

शब्दे निधनमत्यथ हैषा गतिरेतद्मृतमेतत्स।युज्यत्वं निर्वृतत्वं तथा चेति"। अथ यथोर्णनांभिस्तंतुनोर्ध्वसुत्कांतोऽवकाशं लभतीत्येवं वाव खल्वसावभिध्यातोमित्यनेनोर्ध्वमुत्कांतः स्वातंत्र्यं लभते। अन्यथा परे शब्दवादिनः। श्रवणांछष्ठयोगेनांतहृदयाकाशशब्द- माकर्णयन्ति सप्तविधेयं तस्योपमा। यथा नद्यः किंकिणी कांस्यं क्रकं भेकविःकृंधिका वृष्टिनिवाते वदतीति। तं पृथग्लक्षणमतीत्य परेऽशब्देऽव्यक्त ब्रह्मण्यस्तं गतास्तत्र ते Sपृथग्धरमेणोSपृथग्विवेक्या यथा संपन्ना मधुत्वं नाना रसा इति। एवं ह्याह- "द्े ब्रह्मणी वेदितव्ये शब्दब्ह्म परं च यत्। शब्दब्ह्मणि निष्णातः परं ब्रह्माषिगच्छति"॥२२॥ अन्यत्र म्हटलें आहे-"ध्यान करण्याला योग्य अशी दोन ब्रें आहेत; शब्द ब्रह्म आणि अशब्द ब्रह्म. ॐशब्द ब्रह्म शब्द ब्रह्मानेंच प्रकट होतें. येथें ॐ हें शब्द ब्रह्म, यानें वर जणारा अशब्दामध्यें निधन पावतो. हीच गति, हें अमृतत्व, हें सायुज्यत्व, हें निर्वृतत्व. ज्याप्रमाणें कोळी तंतूनें वर जाऊन जागा प्राप्त करून घेतो, त्या- प्रमाणेंच हा ॐ असें ध्यान करणारा वर जाऊन स्वातंत्र्य मिळवितो. दुसरे कोणी शब्द ब्रह्म निराळ्या प्रकारानें सांगतात. कानावर अंगठे ठेवून हृदयामध्यें आकाशासारखा शब्द ऐकतात. ब्याला सात प्रका- रच्या उपमा आहेत त्या अशा-नद्ा, घंटा, कांस्यपात्र, चाक, बेद- कांचें ओरखणें, वृष्टि आणि निवातस्थळी शब्द. या निरनिराळय प्रकारच्या म्रह्माच्या पलीकडे जाऊन श्रेष्ठ, भक्ष्द, अव्यक्त, बझ्मामध्ये

Page 129

६.२२] मैत्रायणीयोपनिषत्. १११

मिळून जातात. तेथें ते पृथग्धर्मानें ह्मणजे वेगळेपणानें रहित, वेगळे न समजण्यासारखे होतात. नाना प्रकारचे रस जसे मधाचें रूप पावल्यावर वेगळेपणांनें रहित होतात तद्वत्, असें म्हटलें आहे "शब्द ब्रह्म आणि जें पर (ह्०त्याहून श्रेष्ठ) ब्रह्म अशी दोन ब्रह्में जाणण्याला योग्य आहेत. शब्द ब्रह्मामध्यें निष्णात झालेला पर ब्रह्म प्राप्त करून घेतो."२२. अथान्यत्राप्युक्त- "यः शब्दस्तदोमित्येतदक्षरं, यदस्याग्रं तच्छा- न्तमशब्दमभयमशोकमानंदं तृप्त स्थिरमचलममृतमच्युतं ध्रवं विष्णु- संितम्। सर्वापरत्वाय तदेता उपासीत" इति। एवं ह्याह- "योऽसौ परापरो देव ओंकारो नाम नामतः। नि.शब्द: शून्यभूतस्तु मूर्ध्नि स्थाने ततोऽभयसेत् ॥२३॥ अन्यत्र म्हटलें आहे-जे शब्द ब्रह्म तेंच ॐ हें अक्षर. त्याचें जें अग्र तेंच ब्रह्म. तें शांत, अशब्द, अभय, अशोक, आनंद, तृप्त, स्थिर, अचल, अमृत, अढळ, शाश्त आहे. त्याला विष्णु [=व्यापनशील] अर्शी संज्ञा आहे. सर्वश्रष्ठत्वाकरितां या दोन्ही ब्रह्मांची उपासना करावी. असें म्हटलें आहे-जो पर आणि अपर देव त्यालाच ऊकार असे नांव आहे. तो निःशब्द व शून्यभूत आहे. मस्तकाचे ठिकाणी त्याचें ध्यान करावें."२३. अथान्यत्राप्युक्तं धनुः शरीरमोमित्येतच्छरः शिखाऽस्य मनस्तमो लक्षणं, भित्वा तमोऽतमाविष्टमागच्छति, अथाSडविष्ट भित्वा अलात- चक्रमिव स्फुरंतमादित्यवर्णमूर्जस्वंतं ब्रह्म तमसः पर्यमपश्यत् । यद्मुष्मिव्वादित्येऽथ सोमेऽमौ विद्युति विभाति। अथ खल्बेनं दृाडमृतत्वं मच्छतीति। एवं ह्राह --

Page 130

११२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.२४

"ध्यानमंतः परे तत्वे लक्ष्येषु च निधीयते। अतो Sविशषविज्ञानं विशेषमुपगच्छति॥। मानसे च विलीने तु यत्सुखं चाऽत्मसाक्षिकम्। तद्रह्म चामृतं शुक्रं सा गतिर्लोक एव सः" ॥२४।। अन्यत्र म्हटलें आहे-शरीर हें धनुष्य आहे, ॐ हा याचा बाण, मन हें बाणाचें अग्र, आणि तम हें त्याचें लक्ष्य. तमाला छेदून मनुष्य तमोरहिताप्रत येतो. याप्रमाणें तमाचें आच्छादन छेदल्यावर फिरत्या अग्निचक्राप्रमाणें स्फुरणारें, आदित्यवर्ण, तेजस्त्री, तमाच्या पलीकडचें ब्रह्म पहातो. जें या आदित्यामध्यें, चंद्रामध्यें, अग्रीमध्यें, विजेमध्यें प्रकाशमान होतें तें हें ब्रह्म. हें पाहून अमृतत्वाला पोंचतो. असें म्हटलें आहे-"अंतरांतल्या श्रेष्ठ तत्त्वाचें ध्यान बाह्य लक्ष्याचे ठिकाणी ठेवलें असतां अघिशेषाचें ज्ञान विशिष्टत्व पावतें. पण जेव्हां मनाचा लय होऊन आत्मसाक्षिक सुख मिळतें, तेंच अमृत व शुद्ध ब्रह्म होय. तीच गति आणि तेंच प्राप्तव्य" २४. अथान्यत्राप्युक्त, निद्वेवांतर्हित्रियः शुद्धितमया धिया स्वप्न इव यः पश्यतान्रियबिलेऽविवशः प्रणवाख्यं प्रणतारं भारूपं विगतनिद्वं विजर विमृत्युं विशोकं च, सोऽि प्रणवाख्यः प्रणेता भारूपो विगतनिद्रा विजरो विमृत्यविशाको भवरतीति। एवं ह्याह- "एवं प्राणमथोकार यस्मात्सर्वमनेकधा। युनाक्ति युंजते वाऽपि तस्माद्योग इति स्मृतः ॥ एकत्वं प्राणमनसोरिंद्रियाणां तथैव च। सर्वभावपरित्यागो योग इत्यभिधीयते" ॥२५॥ अन्यत्र म्हटलें आहे-निद्रेम ्यें असल्याप्रमाणें इंद्रियें ज्यानें आंत ठेवलीं आहेत आणि स्वप्नांतल्याप्रमाणें अत्यंत शुद्ध बुद्धीनें जो इंद्रि-

Page 131

६.२५] मैत्रायणीयोपनिषत्. ११३

यांच्या आंत राहून पण अवश होत्साता,-ओंकारसंज्ञक, नेता, प्रका- शरूप, अनिद्र, अजर व अशोक असें ब्रह्म पहातो, तो स्वतः देखील ऊकारसंज्ञक, नेता, प्रकाशरूप, अनिद्र, अजर, अमर आणि अशोक होतो. असें म्हटलें आहे-"याप्रमाणें प्राण, ऊकार आणि विविध विश्व यांचा ज्या अर्थी योग करतो किंवा होतो त्या अर्थी त्याला योग म्हणतात. तर्सेंच प्राण, मन आणि इंद्रियें यांचें एकत्व आणि सर्व विकारांचा त्याग याला योग व्हणतात." २५. अथान्यत्राप्युक्तं यथा वाऽप्सुचारिणः शाकनिकः सूत्रयंत्रेणो- द्धत्योदरेऽऔौ जुहोत्यवरं वाव ख.ल्विमान्प्राणानोमित्यनेनोद्धत्यानामयेऽ- ग्रौ जुहोति। अतस्तप्तोर्वीव सः। अथ यथा तप्तोविसपिस्तृणकाष्ठ- संस्पशेनोज्ज्वलतीत्यंवं वाव खल्वसावप्राणाख्यः प्राणसंस्पशनेनोज्ज्व- लति। अथ यदुज्ज्वलत्येतद्रह्मणो रूपं चैतद्विष्णोः परमं पदं चैत- दुद्स्य रुद्रवमेतत्तद्परिमितधा चाउडत्मानं विभज्य पूरयतीमाँलोका- निति। एवं ह्याह- "वह्वेश्व यद्वत्खलु विस्फुलिंगा: सूर्यान्मयूखाश्व तथैव तस्य।। प्राणादयो वै पुनरेव तस्मा- दभ्युच्चरन्तोह यथाक्रकमेण" ॥२६।। अन्यत्न म्हटलें आहे-ज्याप्रमाणें कोळी दोरीच्या जाळ्यानें मासे वर काढून उदराग्रामध्यें त्यांचें हवन करतो, त्याप्रमाणें खरोखर मनुष्य हे प्राण ऊकारानें वर काढून त्यांचें निर्दोष अग्रीमध्यें हवन करतो. तो (आत्मरूप अगनि) तापलेल्या कढईप्रमाणें आहे. उयाप्रमाणें तापलेल्या कढईतलें तूप गवताव्या (पेटलेल्या) काडीच्या स्पर्शानें पेट घेतें त्या- प्रमाणें हा अ-प्राण नामक आत्मा प्राणाच्या स्पर्शानें ज्वलन पावतो. उ .... ४-6

Page 132

११४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.२६

न्याचें ज्वलन तेंच ब्रह्माचें रूप. हें विष्णूचें परम पद. हें रुद्राचें रुद्रत्व. हें अपरिमित प्रकारें स्त्तःला विभागून या सर्व लोकांमध्यें भरून रहातें. असें म्हटलें आहे-"अग्नीपासून जशा ठिणग्या, किंवा सूर्यापासून जसे किरण, तसे प्राणादि त्याच्यापासूनच कमानें बाहेर पडतात." २६. अथान्यत्राप्युक्तं ब्रह्मणो वावैतत्तेजः परस्यामृतस्याशरीस्याष्ण्य- मस्यैतद्घृतम्। अथाSSवि: सन्नभसि निहितं वैतदेकाग्रेणैवमंतर्हृद- याकाशं विनुदन्ति यत्तस्य ज्योतिरिव संपद्यतीत्यतस्तन्द्वावमचिरेणैति, भूमावयस्पडं निहितं यथाSचिरेणैति भूमित्वम्। मृद्दत्संस्थमयास्पिंड यथा ऽग्न्ययस्कारादयो नाभिभवन्ति। प्रणश्यति चित्तं तथाऽSश्रयेण सहैवमिति। एवं ह्याह- "हृद्याकाशमयं कोशमानंदंपरमालयम्। स्वं योगश्र्व ततोऽस्माकं तेजश्र्वैवाग्निसुर्ययोः"॥२७॥ अन्यत्र म्हटलें आहे-शरीरांतली जी उष्णता तें पर, अमृत व अशरीर ब्रह्माचेंच तेज होय. त्या उष्णतेचें शरीर हें तूप होय. कारण तें प्रकट आहे तरी (हृदयांतल्या) आकाशांत ठेवलेलें आहे. हें अंतर्हृदयाकाश एकाग्रतेनें असें पसरवितातकीं, त्याची ज्योति होते व तो ज्योतिःस्वरूप होतो. भूमीवर ठेवलेला तप्त लोखंडाचा गोळा जसा लवकरच भूमित्व पावतो [=त्यांतली उष्णता निघून जाते] आणि मातीप्रमाणें असलेल्या लोखडाच्या गोळयाला जसे लोहार वगैरे ठोकीत नाहात, तसें (आयोतिःस्वरूप) चित्त (जीवाच्या) आश्रयानें युक्त झालें म्हणजे (त्याचे ज्योतिःस्वरूप) नाश पावतें. असे म्हटलें आहे- "हृदयाकाशरूपी कोश आनंद आणि सर्वश्रेष्ठ स्थान आहे. हाच आमचा योग म्हणजे पुरुषार्थ. अम्रीचें व सूर्याचें तेज हेंच." २७.

Page 133

६२८] मैत्रायणीयोपनिषत्. ११५

अथान्यत्राप्युक्तं भूर्तेंद्रियार्थानतिक्रम्य ततः प्रव्रज्याज्यं धृतिदंड धतुर्गृहीत्वाSनभिमानमयेन चैवेषुणा तं ब्रह्मद्वारपार निहन्यात्। अर्य संमोहमौली तृष्णेर्ष्याकुंडली तंद्रीराघवेत्र्यभिमानाध्यक्षः क्रोषज्यं मलोभदंड धनुर्गृहीत्वेच्छामयेन चैवेषुणेमानि खलु भूतानि हन्ति। तं

अवटैवावटकृद्धातुकामः संविशत्येवं ब्रह्मशालां विशेत्। ततश्वतुर्जालं ब्रह्मकोशं प्रणुदेद्गुर्वागमेनेति । अतः शुद्धः पूतः शून्यः शान्तोऽप्राणो निरात्माSनंतोऽक्षय्यः स्थिरः शाश्वतोऽजः स्व्रतंत्रः स्व्रे महिग्नि तिष्ठति। अतः स्वे महिम्मि तिष्टमानं दृष्टाSऽवृत्तचक्रमिव संसारचक्रमालोक- यतीति। एवं ह्याह- "षड्भिर्मासैस्तु युक्तस्य नित्यमुक्तस्य देहिनः । अनंतः परमो गह्यः सम्यग्योगः प्रवर्तते ॥ रजस्तमोभ्यां विद्धस्य सुसामेद्धस्य देहिनः । पुत्रदारकुदुंबेषु सक्तस्य न कदाचन"॥ २८ ।। अन्यत्र म्हटलें आहे-भूतें, इंद्रियें आणि त्यांचे अर्थ यांच्या पलीकडे जाऊन नंतर संन्यासरूपी दोरी व वैर्यरूपी काठी अतलेलें धनुष्य घेऊन अनभिमानरूपी बाणानें, ब्रह्माच्या त्या द्वारापाळाला ठार मारावें. हा संमोहरूपी मुकुट, तृष्णा व ईर्ष्या हीं कुंडलें, आळस-निद्रा-पाप-रूपी काठ्या, अभिमान हें आसन धारण कर- णारा असून लोभरूपी काठीच्या धनुष्यानें व इच्छारूपी बाणानें या प्राण्यांना मारीत असतो. त्याला मारून ॐकाररूपी नौकने हृदयाच्या आंतल्या आकाशाच्या पैलतीरीं जाऊन अंतराकाशामध्यें हकू हळू ब्रह्माच्या वाड्यांत-सुवर्णाची इच्छा धरणारा खाण खणून जसा तीमष्यें प्रवेश करतो तसा-प्रवेश करावा. नंतर चार जाळयानी

Page 134

११६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६०२८

युक्त असा ब्रह्मकोश गुरुज्ञानानें फाडावा. म्हणजे मग शुद्ध, पवित्र, शून्य, शांत, अप्राण, निर्देह, अनंत, अक्षय, स्थिर, शाश्वत, अज आणि स्वतंत्र होत्साता स्वतःच्या महिम्यामध्यें रहातो. स्वतःच्या माहम्यामध्यें राहिला आहे असें पाहिल्यावर तो या संसाराच्या चक्रा- कडे फिरत्या चक्राप्रमाणें पहातो. असें म्हटलें आहे- "नित्य मुक्त असलेल्या व सहा महिन योगाभ्यास केलल्या मनुष्याला अनंत, श्रेष्ठ व गुह्य असा योग उत्तम प्रकारें साधतो. ज्ञानाग्नीनें पेटलेला असून जर रज आणि तम यांनी टोचलेला आणि पुत्र-दारा-कुटुंब यांच्यामध्यें आसक्त असेल तर त्या मनुष्याला केव्हांहि योग साधत नाहीं".२८. एवमुक्त्वांऽतर्हृदयः शाकायन्यः तस्मै नमर्कृत्वाऽनया ब्रह्मविद्यया राजन्ब्रह्मण: पंथानमारूढाः पुत्राः प्रजपतेरिति संताषं द्वंद्वतितिक्षां शांतत्वं योगाभ्यासादवान्नोतीत्येतद्सह्यतमं नापुत्राय नाशिष्याय ना- शांताय कीर्तयेदित्यनन्यभक्ताय सर्वछणसंपन्नाय दद्याद् ।।२९।। असे बोलन त्या अंतर्बुद्धि शाकायन्यानें (ब्रह्माला किंवा मैत्रिनामक- गुरूला) नमस्कार केला आणि तो त्या बृहद्रथाला म्हणाला-राजा, या ब्रह्मविद्येनें ब्रह्माच्या मार्गावर प्रजापतीचे पुत्र (वालखिल्य) चढले; योगाभ्यासानें संतोष, द्वंद्वें सहन करण्याची शक्ति आणि शान्तपणा, मिळवितां येतात. हें अत्यंत गुह्यज्ञान, जो सत्पुत्र नाहीं, सच्छिष्य नाहीं, शांतियुक्त नाहीं, त्याला सांगूं नये. जो सर्व गुणांनीं संपन्न क अनन्यभक्त असेल त्यालाच द्यावें. २९. ॐ शुचौ देशे शुचिः सत्वस्थः सद्धीयानः सद्वादी सद्धयायी सद्याजी स्यात्। इत्यतः सद्रह्मण सत्यभिलाषिणि निर्वृत्तोऽन्यः, तत्फलच्छिनपाशो निराशः परेष्वात्मवाद्विगतभयो निष्कामोSक्षय्यमप- रिमितं सुखमाक्रम्य तिष्ठति। परमं वै शेवघेरिव परस्योद्धरणं यध्ति-

Page 135

६-३०] मैत्रायणीयोपनिषंत. ११७

षकामत्वन्। स हि सर्वकामनयः पुरुषोऽध्यत्रसाथसंकल्पाभिमानालंगो बद्धोऽतस्ताद्विपरीतो मुक्त: । अत्रैक आहुर्गुणः प्रकृनिभेदवशाद्ध्यवसायात्मबंधमुपागतोऽधयवसा- यस्य दोषक्षयाद्विमोक्षः। मनसा ह्येव पश्यति मनसा शृणोति कामः संकल्पो विचिकित्सा श्रद्धाऽश्रद्धा धृतिरधृतिरहीधीर्भीरित्येतत्सर्वे मन एव। गुणौधैरुह्यमानः, कलुषीकृतश्र्व अस्थिरश्र्ंचलो लुप्यमानः सस्पृहो व्यग्रश्वाभिमानित्वं प्रयात इत्यहं सो ममेदमित्येवं मन्यमानो निबध्नात्यान्मनाSऽत्मानं जालेनेव खचरोऽतः पुरुषो ध्यवसायसं- कल्पाभिमानालंगो बद्धोऽतस्तद्विपरीतो मुक्त: । तस्मान्निरध्यवसायो निःसंकल्पो निरभिमानास्तिष्ठत्। एतन्मोक्षल- क्षणमेषाSत्र ब्रह्मपदव्येषोSत्र द्वारविवरोऽनेनास्य तमसः पारं गमि- ष्यति। अत्र हि सर्वे कामाः समाहिता इति। अत्रादाहरन्ति- "यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह। बुद्धिश्र्व न विचेष्टते तामाहुः परमां गतिम्।" एतदुक्त्वांतर्हृदयः शाकायन्यः। तस्मै नमस्कृत्वा यथावदुपचारी कृतकृत्यो मरुदुत्तरायणं गतो न ह्यत्रोद्वर्त्मना गतिरेषोSत्र। ब्रह्मपथः सौरं द्वारं भित्वोर्ध्वेन विनिर्गत इति। अत्रोदाहरन्ति- "अनंता रश्मयस्तस्य दीपवद्यः स्थितो हृदि। सितासिता: कद्ुनीला: कपिला मृदुलोहिताः॥ ऊर्ध्वमेकः स्थितस्तेषां यो भित्वा सुर्यमंडलम्। ब्रह्मलोकमतिक्रम्य तेन यान्ति परां गतिम् ॥ यदस्यान्यदश्मिशतमूर्ध्वमेव व्यवस्थितम्। तेन देवािकायानां स्वधामानि प्रपद्यते।। ये नैकरूपाश्वाघस्ताद्रश्मयोऽस्य मृदुप्रभाः। इह कर्मोपभोगाय तैः संसरति सोऽवशः॥

Page 136

११८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवपा. [६३०

पवित्र ठिकाणीं शुचिर्भूत, सत्त्वस्थ, 'सत्' म्हणजे ब्रह्मशासाचा अम्यास करणारा, सत् म्हणजे ब्रह्म बोलणारा, ब्रह्माचें ध्यान करणारा, असा व्हावें. म्हणजे तो सताची इच्छा करणाऱ्या सद्रूपी ब्रह्मामध्यें एकत्व पावलेला असा होत्साता (पूर्वीपेक्षां किंवा जीवापेक्षां) निराळा होतो त्या (ब्रह्मप्राप्तिरूपी) फळानें पाश तुटलेला, आशारहित, आ- पल्याप्रमाणें इतरांच ठिकाणी भयरहित, निष्काम असा होऊन अक्षय व अपरिमित सुख मिळवून रहातो. ज्याला निष्कामत्व म्हणतात तें मोठ्या निधींतलें परम सार होय. सर्व कामांनीं युक्त, निश्चय, संकल्प आणि अभिमान हैं ज्याचें लक्षण आहे असा पुरुष बद्ध होय. त्याहून विपरीत असतो तो मुक्त. याविषयीं कोणी म्हणतात-गुण म्हणजे बुद्धि स्वभावभिन्नत्वा- च्या अधीन झाल्यामुळें बंधाप्रत जाते. या दोषाचा क्षय झाला म्हणजे मोक्ष मिळ्तो. (परंतु असें नव्हे; कारण,) मनानें मनुष्य पहातो, मनानें ऐकतो; काम, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, बुद्धि, भीति इत्यादि हें सर्व मनच होय. गुणांच्या ओघांनी वहात नेलला आणि गढूळ केलेला असा, अस्थिर, चंचल, गोंधळले- ला, इच्छेनें युक्त, व्यग्र असा अभिमानी होतो आणि 'हा मी' 'हें माझें' असें मानून-जाळ्यानें जसा पक्षी तसा-स्वतःच स्वतःला बांधून घेतो. म्हणृन निश्चय, संकल्प व अभिमान हें ज्याचें लक्षण आहे तो बद्ध आणि याहून उलट तो मुक्त. म्हणून निश्चयरहित, संकल्परदित आणि अभिमानरहित होऊन रहावें. हें मोक्षाचें लक्षण आहे. हा या लोकीं ब्रह्मप्ततीचा मार्ग

Page 137

६.३०] मैत्रायणीयोपनिषत्. ११९

आहे. हा या लोकीं मोक्षाचा दरवाजा आहे. यानेंच या संसाररूपी अंधकाराच्या पार जाईल. सर्व काम यामध्यें एकघटून ठेवले आहेत. याविषयीं आधार सांगतात-"(विषयांपासून निवृत्त होऊन) जेव्हां मनासहित पांच ज्ञानेंद्रियें निश्चल होतात, आणि बुद्धि गप्प बसते, तेव्हां त्या स्थितीला सर्वश्रेष्ठ गति म्हणतात" [कठ.६.१०]. याप्रमाणें बोलल्यावर शाकायन्य ध्यानमग्न झाला. त्याला योग्य आदरानें नमस्कार करून तो वायूचें नांव धारण करणारा बृहद्रथ राजा उत्तरायण मार्गानें गेला. कारण येथें [इहलोकीं] वांकड्या मार्गानें गति नाहीं. हाच इहलोकीं ब्रह्माचा मार्ग आहे. सूर्यरूपी द्वार भेदून ऊर्ध्व मार्गानें तो गेला. याविषयीं म्हटलें आहे "हृदया- मध्यें जो (आत्मा) दीपाप्रमाणें स्थित आहे त्याचे किरण अनंत आहेत. ते पांढरे, काळे, तपकीरी, निळे, कपिल आणि तांबूस आहेत. त्यांच्यापैकीं एक ऊर्ध्व मार्गी सूर्यमंडलाचा भेद करून ब्रह्मलोकाचें अतिकरमण करून स्थित आहे. त्यानें मनुष्य परा गतीला जातात. त्याचे आणखी शंभर किरण ऊर्ध्वमागीच आहेत; यांनी मनुष्य देव- समूहांच्या त्या त्या स्थानी जातो. जे याचे कमी प्रभा असलेले अनेकरूप अधोमार्गी किरण आहेत त्यानीं तो मनुष्य अवश होत्साता कमें भोगण्याकरितां संसारामध्यें येतो." म्हणून जन्म, स्वर्ग आणि मोक्ष यांचा कारण भगवान् आदित्य आहे.३०. किमात्मकानि वा एतानींद्रियाणि प्रचरन्त्युद्गंता चैतेषामिह को नियंता बेत्याह। मरत्याहाSऽत्यात्मकानीत्यात्मा ह्येषामुद्गंता नियंता वाऽप्सरसो भानवीयाश्र्व मरीचयो नामाथ पंचमी रश्मिभिर्विषयानात्ति। कतम आत्मेति। योऽयं शुद्ध: पूतः गून्यः शांतादिलक्षणोक्तः स्वकै-

Page 138

१२० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६·३१

लिंगैरुपगृह्यः । तस्यैतल्लिंगमलिंगस्यान्नेः यदौष्ण्यमाविष्टं चापां यः शिवतमो रस इत्येके, अथ वाक्श्रोत्रं चक्षुर्मनः प्राण इत्येके, अथ बुद्धिर्धृतिः स्मृतिः प्रज्ञानमित्येके। अथ ते वा एतस्यैवं यथैवेह बीजस्यांकुरा वाथ धूमाचिर्विस्फुलिंगा इवान्नेश्र्वेति। अत्रोदाहरन्ति- "वह्वेश्व यद्दत्खलु विस्फुलिंगा: सूर्यान्मयूखाश्र्व तथैव तस्य। प्राणादयां वै पुनरेव तस्मा- दभ्युच्चरन्तीह यथाक्रमेण"॥३१। हीं जीं इंद्रियें संचार करतात त्यांचा आत्मा कोण?यांना चालवि- पारा आणि यांचें नियमन करणारा कोण? असा प्रश्न आहे. याला उत्तर सांगतात आत्मा हाच यांचा आत्मा आहे. यांना चालविणारा आणि यांचें नियमन करणारा आत्माच. देवांचीं म्हणजे इंद्रियंदवता- त्मक जी इंद्रियें [किरण] त्या अप्सरा. पांच किरणांनीं (आत्मा) विषय भोगतो. आत्मा कोणता? हा जो शुद्ध, पवित्र, शून्य, शान्त, इत्यादिलक्षणयुक्त सांगितलेला व स्वकीय खुणांनीं समजण्यासारखा तो आत्मा. ज्याला खूण नाहीं अशा त्या आत्म्याची खूण हीच कीं, अग्रीची आंत प्रविष्ट झालेली जी उष्णता किंवा उदकाचा जो कल्याणकारक रस. याप्रमाणें कोणी सगतात. वाचा, श्रोत्र, चक्षु, मन, प्राण, असें कोणी सांगतात. बुद्धि, धृति, स्मृति, प्रज्ञा असें कोणी सांगतात. आतां या खुणा म्हणजे बीजाचे अंकुर किंवा धूम, ज्वाळा व ठिणग्या हे जस अग्नीचे तशा होत. याविषयीं आधार सांगतात-"अग्नीपासून जशा ठिणग्या, किंवा सूर्यापासून जसे किरण तसे प्राणादि त्याच्यापासूनच क्रमानें बाहेर पडतात." [६.२६पहा]. ३१.

Page 139

६.३२] मैत्रायणीयोपनिषत् १२१

तस्माद्वा एतस्मादात्मनि सर्वे प्राणाः सर्वे लोकाः सर्वे वेदाः सर्वे देवाः सर्वाणि च भूतान्युञ्चरन्ति तस्योपनिषत्सत्यस्य सत्य- मिति। अथ यथाSSद्रैधाग्नेरभ्याहितस्य पृथग्धूमा विनिश्चरन्त्येवं वा एतस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद्यद्टग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽ- थर्वागिरस इतिहासः पुराणं विद्योपनिषदः श्लोकाः सूत्राण्यनुव्या- ख्यानानि व्याख्यानान्यस्यैवैतानि विश्वा भूतानि ॥३२॥ त्या या आत्म्यापासून सर्व प्राण, सर्व लोक, सर्व वेद, सर्व देव, आणि सर्व प्राणी उत्पन्न होतात. "सत्याचा सत्य" हें त्याचें गूढ ज्ञान होय. "ज्याप्रमाणें ओल्या इंधनानें पेटविलेल्या अग्नीपासून निर- निराळे धूम निघतात, त्याप्रमाणें या महान् भूतापासून निघालेले हे उछ्वासच होत- हे जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथवांगिरस, इतिहास, पुराण, विद्या, उपनिषदें, श्लोक, सूत्रें, सूत्रांचीं स्पष्टीकरणें सूत्रांचे अर्थ आणि सर्व प्राणिजात."[बृ. २.४.१०]. ३२. पंचेष्टको वा एषोन्िः संवत्सरस्तस्येमा इष्टका यो वसंतो श्रीष्मो वर्षाः शरद्धेमंतः । स शिरःपक्षसीपृष्ठपुच्छवानेषोऽ्निः। पुरुषविदः सेयं प्रजापतेः प्रथमा चितिः। करैर्यजमानमंतरिक्षमुत्क्षिप्त्वा वायवे प्रायच्छत्। प्रणो वै वायुः। प्राणोऽग्निस्तस्येमा इष्टका यः प्राणो व्यानोऽपान: समान उदानः स शिरःपक्षसीपृष्ठपुच्छवानेषोऽि: । पुरुषविदस्तादिद्मंतारक्षं प्रजापतेर्द्वितीया चितिः। करैर्यजमानं दिव- सुन्क्षिप्त्वद्राय प्रायच्छदसौ वा आदित्य इंद्रः सैषोऽग्रिस्तस्येमा इष्टका यदग्यजुःसामाथर्वीगिरसा इतिहासः पुराणं स शिरःपक्ष- सीपुच्छपृष्ठवानेषोऽग्निः। पुरुषविदः सैषा द्यौः प्रजापतेस्तृ तीया

.ब्ह्मणे प्रायच्छतत्राSSनंदी मोदी भवति॥३३।

Page 140

१२२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवपा.

हा पांच इष्टकांचा (गारईपव्य) अभि संवत्सर होय. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरत् आणि हेमंत या त्याच्या पांच इष्टका. या अग्नीला शिर, दोन पक्ष, पाठ आणि पुच्छ आहेत. ही (पृथ्वी) या पुरुषवेत्या प्रजापतीची पहिला चिति. ही आपल्या हातानीं यजमानाला उचलून वायूच्या स्वाधीन करते. प्राण हाच वायु. प्राण हाच (दक्षिण) अग्नि. त्याच्या प्राण, व्यान, अपान, समान, उदान या इष्टका. या अग्नीला शिर, दोन पक्ष, पाठ आणि पुच्छ आहेत. अतरिक्ष ही या पुरुषवत्या प्रजापतीची दुसरी चिति. ही आपल्या हातांनीं यजमानाला उचलून इंद्राच्या साधीन करते. हा आदित्य म्हणजेच इंद्र. तो हा (आहवनीय) अग्नि. त्याच्या ऋग्वेद, यजुर्वेद, अथवांगिरस आणि इतिहास पुराण या इष्टका. या अग्नीला शिर, दोन पक्ष, पाठ आणि पुच्छ आहेत. स्वर्गलोक ही या पुरुषवेत्या प्रजापतीची तिसरी चिति. ही आपल्या हातांनी यजमानाला आत्मवेत्याच्या स्वाधीन करते. नंतर आत्मवेत्ता उचलून ब्रह्माच्या स्वाधीन करतो. तेथें तो आनंदयुक्त व मोदयुक्त होतो. ३३. ३४ अग्नीची उपासना आणि मनाची एकाग्रता- पृथिवी गार्हपत्योऽतारक्षं दक्षिणाग्निरदयौराहवनीयस्तत एव पवमा- नपावकशुचयः । आविष्कृतमनेनास्य यज्ञम् : यतः पवमानपावकशु- चिसंघातो हि जाठरस्तस्मादग्निर्य ष्टव्यश्र्वेतव्यः स्तोतव्योSभिधातव्यः। यजमानो हविर्गृहीत्वा देवताभिध्यानमिच्छति। हिरण्यवर्णः शकुनो हृद्यादित्ये प्रतिष्ठितः । मद्ठुहसस्तेजोवृष: सोऽस्मिनऔौ यजामहे।। इति चापि मंत्रार्थ विचिनोति-तत्सवितुर्वरेण्यं भर्गोऽस्याभिध्येयं.

Page 141

६.₹४] मैत्रायणीयोपनिषद्. १२२:

यो बुद्धयंतस्थो ध्यायीह मनःशांतिपद्मनुसरत्यात्मन्येव धत्ते।: अत्रेमे शोका भवन्ति- यथा निरिधनो वहिः स्व्योनावुपशाम्यते। तथा वृत्तिक्षयाञ्चित्तं स्वयोनावुपशाभ्यते॥। स्वयोनावुपशान्तस्य मनसः सत्यकामतः । इंद्रियार्थविभूढस्यानृताः कर्मवशानुगाः ॥ चित्तमेव हि संसारं तत्पयत्नेन शोधयेद। यजित्तस्तन्मयो भवति उह्यमेतत्सनातनम्॥ चितस्य हि प्रसादेन हन्ति कम शुभाशुभम्। प्रसन्नाSत्मात्मनि स्थित्वा सुखमव्ययमश्षुते ।। समासकं यथा चित्तं जंतोर्विषयगीचरे। यद्येवं ब्रह्मणि स्यानत्को न सुच्येत बंधनात्।। मनो हि द्विविधं प्रोक्त शुद्धं चाशुद्धमेव थ। अशुद्धं कामसंपर्काच्छुद्धं कामिव्र्ितम् ।। लयविक्षेपरहितं मनः कृत्वा सुनिश्र्वलम्। यदा यात्यमनीभावं तदा तत्परमं पदस्।। तावन्मनो निरोद्धव्यं हृदि यावद्रतक्षयम् । पतज्ज्ञानं च मोक्षं च शेषान्ये ग्रंथविस्तराः॥ समाधिनिर्धौतमलस्य चेतसो निवेशितस्याSSत्मनि यत्सुखं भवेत्।। न शक्यते वर्णायतुं मिरा तदा स्वयं तदंतःकरणेन गृह्यते।। अपामापोSन्निरग्रौ वा व्योम्नि व्योम न लक्षयेत्। एवमंतर्गतं यस्य मनः स परिमुच्यते। मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः। बंधाय विषयासंगि मोक्षे निर्विषयं स्मृतं, इति ।। अतो Sनग्निहोत्र्यनग्निचिदज्ञानाभेध्यायिनां ब्रह्मण: पदव्योमानुस्मरणं विरुद्धं, तस्मादन्निर्यष्टव्यश्र्वेतव्यः स्तोतव्योSभिध्यातव्यः।।२४॥

Page 142

१२४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६३४

(यांपैकीं) पृथिवो हा गार्हपत्य अभि, अंतरिक्ष हा दक्षिण अग्नि आणि द्युलोक हा आहवनीय अग्नि. म्हणून यांना पवमान [शुद्ध होणारा], पावक [शुद्ध करणारा] आणि शुचि [शुद्ध] म्हणतात. या पुरुषाचा यज्ञ यांनीं [=पृथिवी, अंतरिक्ष, द्ुलोक] आविष्कृत केला आहे. ज्या अर्थी पवमान, पावक व शुचि यांचा हा समुदाय जठरा- ग्नीमध्यें आहे त्या अर्थी जठराग्नीचें देखील यजन, चेतन, स्तवन आणि ध्यान केलें पाहिजे. यजमानानें हातांत हवि घेऊन देवतेचें असें ध्यान करावें-"हृदयरूपी आदित्यामध्यें सुवर्णवर्ण पक्षी स्थित आहे. तेजःपुंज असा मद्गु किंवा हंस (हा तो पक्षी). त्याचें आम्ही या अग्नीमध्यें पूजन करतों." असें म्हणून आतां मंत्राच्या अर्थाचा विचार करतात- "त्या या सवित्याच्या इष्ट तेजाचें ध्यान करावें." बुद्धीमध्यें जो स्थित तो ध्यान करणारा. तो (या ध्यानानें) या लोकींच मनाच्या शांतीचें स्थान पावतो. तो आत्म्यामध्येंच (हें रूप) धारण करतो. याविषयीं पुढील श्लोक आहेत-ज्याप्रमाणें इंधनरहित अग्नि स्वत.च्या उत्पत्तिकारणामध्येंच नष्ट होतो, त्याप्रमाणें चित्त, त्याच्या वृत्तीचा नाश झाल्याबरोबर स्वतःच्या उत्पत्तिकारणामध्येंच लय पावतें. ज्याच्या संबधानें, इंद्रियांच्या अर्थापासून दूर झालेल्या मनाच्या, कर्मवशानें चालणान्या मिथ्या प्रवृत्ति, सत्याच्या इच्छेच्या योगानें, स्वतःच्या उत्प- त्तिकारणांत लय पावल्या त्या पुनः उत्पन्न होत नाहींत. चित्त हाच संसार आहे; म्हणून तें प्रयत्नानें शुद्ध करावें. ज्याचें ज्याचे ठिकाणीं चित्त, तो तन्मय होतो. हें सनातन म्हणजे प्राचीन काळापासून अबाधित असलेलें गुह्य आहे. चित्ताच्या प्रसन्नतेनें शुभाशुभ कर्म

Page 143

६·३४] मैत्रायणीयोपनिषत्. १२५.

नष्ट करतो; आणि प्रसन्नचित्त झाल्यावर आत्म्याचे ठिकाणीं स्थित होऊन अक्षय सुख पावतो. विषयांच्या पदार्थाच्या ठिकाणी जसें प्राण्याचें चित्त आसक्त होतें, तसें जर ब्रह्माच्या ठिकाणीं होईल, तर बंधनापासून कोण मुक्त होणार नाहीं? मन दोन प्रकारचें सांगि- तलें आहे, शुद्ध आणि अशुद्ध. कामाच्या संपर्कामुळें अशुद्ध आणि कामरहित तें शुद्ध. मन आसक्तिरहित, व्यग्रतारहित आणि न चळ- णारें असें करून जेव्हां तें अ-मन होईल, तेव्हां तें परमपद प्राप्त होतें. हृदयाचा साक्षी जो आत्मा त्याच्या ठिकाणी मनाचा क्षय होई- पर्यत मनाचा रोध करावा. हेंच ज्ञान आणि हाच मोक्ष. याहून इतर ग्रंथ- विस्तार होय. समाधीनें ज्याचा मल धुवून टाकला आहे, आि आत्म्याचे ठिकाणी जें ठंवलें आहे, अशा मनाला जे सुख प्राप्त होतें तें वाणीनें वर्णन करणें शक्य नाहीं; तें स्वतः अंतःकरणानेंच समजतें. उदका- मध्यें उदक (टाकलें असतां), अग्नीमध्यें अग्नि, किंवा आकाशामध्यें आकाश जशीं (पृथक) समजून येत नाहींत, त्याप्रमाणें ज्याचें मन आंत (म्हणजे आत्म्यांत) मिळालें तो मुक्त झाला. मनुष्यांच्या बंधाचें आणि मोक्षाचें दोहोचेंहि कारण मनच आहे. विषयाला चिकटणारें मन बंध करतें, आणि निर्विषय झालेलें मन मोक्ष प्राप्त करून देतें, असें सांगितलें आहे. म्हणून अग्रीला हवन व अग्नीचें चयन न करणारा, अज्ञ, आणि ध्यान न करणारा यांना ब्रह्माच्या निराकार पदाचें स्मरण होणें विरुद्ध आहे; याकरितां अग्नीचें यजन, चयन, स्तवन आणि ध्यान करावें. ३४.

Page 144

१२६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६१३५

३५ अग्रीची ब्रह्मरूपानें उपासना- "नमोऽग्रये पृथिवीक्षिते लोकस्मृते लोकमस्मै यजमानाय बेहि, नमो वायवेSतारक्षक्षिते लोकस्मृते लोकमस्मै यजमानाय धेहि, नम आदित्याय दिविक्षिते लोकस्मृते लोकमस्मै यजमानाय धेहि, नमो ब्रह्मणे सर्वक्षिते सर्वस्मृते सर्वमस्मै यजमानाय धेहि। हिरण्मयेन पात्रेण सत्यस्थाभिहितं सुखम्। तत्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय विष्णवे। योऽसा आदित्ये पुरुष: सोऽसा अहमिति। एष इ वै सत्यधर्मो यदादित्यस्थाSSदित्यत्वं, तच्छुक्कं पुरुषमलिंगम्। नभसोंडतर्गतस्य तेजसोंSशमात्रमेतद्यदादित्यस्य मध्य इवेत्यक्षिण्यग्रौ वैतद्रहतद्मृतमेतन्दर्ग पतत्सत्यधर्मः। नभसों ऽतर्गतस्य तेजसोंSशमात्र- मतत् यदादित्यस्य मध्येऽमृतं यस्य हि सोमः प्राणा वाऽप्यंकुरा रतद्गह्वैतद्मृतमेतन्दर्ग एतत्सत्यधर्मः । नभसोऽतर्गतस्य तेजसोंऽशमात्र- मेतद्यदादित्यस्य मध्ये यजुर्दीव्यति। ओमापे ज्योती रसोSमृतं ब्रह्म नूर्भुव: स्वरोम्। अष्टपादं शुार्वि हंसं त्रिसूत्रमणुमव्ययम्। द्विधर्मोडयं तेजसेध सर्वे पश्यन्पश्यति॥ नभसों ऽतर्गतस्य तेजसों Sशमात्रमेतद्यदादित्यस्य मध्ये उदित्वा मयूखे भवतः। एतत्सवित्सत्यधर्म पतदजुरेतत्तप एतदननिरेतद्वायुरेतत्प्राण एतदाप रतचंद्रमा एतच्छुक्रमेतद्मृतं, एतद्वह्मविषयं एतद्भानुरर्णवः तास्मिल्नेव पजमाना: सैंधव इव लीयन्ते। एषा वै ब्ह्मैकताऽत्र हि सर्वे कामाः समाहिता इति। अत्रोदाहरन्ति- "अंशुधारय इवाशुवातेरितः संस्कुरत्यसावंतर्गः सुराणाम्। यो हैवंित्स सवित्स द्वैतवि- त्सकधामेतः स्यास्तदात्मकश् ।

Page 145

६.३५] मैत्रायणीयोपनिषत्. १२७

ये बिंद्व इवाम्युञ्चरन्त्यजसरं विद्युदिवाभ्राचिष: परमे व्योमन्। तेऽर्चिषो वै यशस आश्रयवशा- ज्जटाभिरूपा इव कृष्णवर्त्मनः" ॥३५।।

(ध्यानाचे मंत्र)- "पृथिवीवर रहाणाऱ्या आणि पृथिवीलोकाचें स्मरण ठेवणाऱ्या अग्नीला नमस्कार असो; या यजमानासाठीं [यज्ञ करणाऱ्या मजसाठीं] लोक धारण कर. अंतरिक्षांत रहाणान्या आणि अंतरिक्ष लोकाचें स्मरण ठेवणाऱ्या वायूला नमस्कार असो; या यजमाना- साठी लोक धारण कर. स्वर्गलोकांत रहाणान्या आणि स्वर्गलोकाचें स्मरण ठेवणाऱ्या आदित्याला नमस्कार असो; या यजमानासाठी लोक धारण कर. सर्वत्र रहाणाऱ्या आणि सर्व लोकांचें स्मरण ठेवणाऱ्या ब्र- हमाला नमस्कार असो; या यजमानासाठी सर्व धारण कर. हिरण्मय पात्रानें सत्याचें मुख झांकलेलें आहे. हे आदित्या, तें तूं सर्वव्यापी [विष्णवे ] सत्यधर्माकरितां उघड. हा जो आदित्याचे ठिकाणी पुरुष आहे तो मी आहें."

आदित्याचें जें आदित्यत्व तोच हा सत्यधर्म. तें शुद्ध, पुरुष आणि लक्षणरहित आहे. आदित्याच्या मध्यें, डोळ्यांत आणि अम्री- मध्यें जें तेज आहे ते आकाशव्यापी तेजाचा केवळ अंश होय. हेंच ब्रह्म, हेंच अमृत, हेंच तेज आणि हाच सत्यधर्म. आदित्याच्या मध्यें जें अमृत आहे, आणि चंद्र व प्राण ज्याचे अंकुर होत, तें आकाश- व्यापी तेजाचा केवळ अंश होय. हेंच ब्रह्म, हेंच अमृत, हेंच तेज आणि हाच सत्यधर्म. आदित्याच्या म्यें जो यजुर्वेद प्रकाश पाक्त

Page 146

१२८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.३५

आहे तो आकाशव्यापी तेजाचा केवळ अंश होय. हाच ॐ, उदक, तेज, रस, अमृत, ब्रह्म, भूः, भुवः आणि स्वः. आठ (दिशारूपी) पायांनी युक्त, शुद्ध, हंस [=संचार करणारा], (ऋक्, यजु व साम या तीन सूत्रांनीं बद्ध ह्मणून) त्रिसूत्र, सूक्ष्म, क्षयरहित, पुण्य- पापधर्मांनीं रहित, तेजोरूपी इंधनानें प्रकाशमान अशा आदित्याला जो पहातो तो सर्व पहातो. आदित्यामध्यें उदय पावून जे किरण होतात ते आकाशव्यापी तेजाचा केवळ अंश होत. हाच सविता, हाच सत्यधर्म, हाच यजु, हेंच तप, हाच अग्नि, हाच वायु, हाच प्राण, हेंच उदक, हाच चंद्र, हाच शुद्ध, हाच अमृत, हेंच व्रह्माचें स्थान, हाच प्रकशाचा सागर. यज्ञ करणार याच्यामध्येच मिठाप्रमाणे लय पावतात. हें ब्रह्माशी एकत्व होय, कारण यामध्यें सर्व काम ठेवलेले आहेत. याविषयी आधार सांगतात-"थोड्याशा वाऱ्यानें प्रेरित अशा दीपाप्रमाणें देवांच्या अंतभीगी प्रविष्ट झालेला हा यजमान रहातो, म्हणजे सर्व- देवतात्मक होतो. जो याप्रकारें जाणतो तो ज्ञानी, तो द्वैत [=परापर ब्रह्मभेद] जाणणारा. तो एकरूप पावलेळा आणि तदात्मक होतो. जी आकाशांतलंं तेजें बिंदूंप्रमाणें आणि विजेप्रमाणें सतत वर येत असतात, तीं (आपल्या) प्रकाशमान तेजाच्या आश्रयसामर्थ्यानें अग्रीच्या जटाच होत." ३५. "नमोऽमये पृथि्वीस्िते•" हे मंत्र किंचित् फरकाने तैत्तिरीयसंहिते- मधून [७.५.२४.१], आणि "हिरण्मयेन पात्रेण" हा मंत्र ईदावास्यो- पनिषदांतून [१३] घेतला आहे. 'मयूखे' हैं द्विवचन समजण्यापेक्षां बहु- वचन समजून अर्थ केला आहे.

Page 147

६•३६] मैत्रायणीयोपनिषत्. १२९

दवे वाव खल्वेते ब्रह्मज्योतिषो रूपके शांतमेकं समृद्धं चैकम्। अथ यच्छांतं तस्याSSधारं खमथ यत्समृद्धमिंद तस्यान्नस्। तस्मा- न्मंत्रौषधा ज्यामिषपुरोडाशस्थालीपाकादिभिर्यट्टव्यमंतर्वेद्याम् । आस्न्य- वशिष्टैरन्षपानैश्चाSSस्यमाहवनीयमिति मत्वा, तेजसः समृद्धयै पुण्य- लोकविजित्यर्थाय, अमृतत्वाय च। अत्रोदाहरन्ति-"अभनिक्षोत्र जुद्ट- यात्स्वर्गकामो, यमराज्यमग्निष्टोमेनाभियजति, सोमराज्यमुक्थेन, सूर्य- राज्यं षोडाशना, स्वाराज्यमतिरात्रेण, पाजापत्यमासइस्रसंवत्सरीतक्- तुनेति"। "वर्त्याधारस्नेहयोगाद्यथा दीपस्य संस्थितिः। अंतर्योडोपयोगादिमौ स्थित्ावात्मशुची तथा"॥३६।।

तेजोरुपी ब्रह्माचीं दोन रूपें आहेत, एक शान्त व एक समृद्ध जें शांत रूप त्याचा आधार आकाश, जें समृद्ध त्याचा आधार अन्न. म्हणून मंत्र, औषधी, तूप, मांस, पुरोडाश, भात इत्यादिकांनी वेदीच्या आंत यजन करावें. अवशिष्ट राहील त्यानें व अन्नपानानें मुखाचें यजन-मुख आहवनीय अग्नि समजून-तेजाच्या समृद्धी- करितां, पुण्यलोक मिळविण्याकरितां, संपत्तीकरितां आणि मोक्षाकरिता -करावें. यात्रिषयीं आधार सांगतात- " स्वर्गेच्छूनें अभिष्टोम यज्ञ करावा, अग्निष्टोमानें यमलोक मिळतो, उक्यानें सोमलोक, षोड- शीनें सूर्यलोक, अतिरात्रानें अप्रतिहत साम्राज्य, आणि एक हजार वर्षानीं समाप्ति पावणाऱ्या कतूनें प्रजापतिलोक." वात, आधार आणि तेल यांच्या संयोगानें जसे दीपाचे अस्तित्व तसें अंड आणि ब्रह्मांड यांच्या संयोगानें हे आत्मा आणि (शुद्ध) आदित्य स्थित आहेत." ३६.

Page 148

१३० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६७

तस्मादोमित्यनेनैतदुपासीतापरिमितं तेजस्तत्त्रेधा Sभिहितमग्नावादित्ये माणे। अथैषा नाडयनबहुलमित्येषाSऔ हुतमादित्यं गमयत्यतो यो रसोऽस्रवत्स उद्गीथं वर्षति, तेनेमे प्राणाः, प्राणेभ्यः प्रजा इति। अत्रोदाहरन्ति-यद्धविरग्नौ हूयते तदादित्यं गमयति तत्सूर्यो रश्मि- भिर्वर्षति तेनानं भवत्यन्नात् भूतानासुत्पत्तिरिति। एवं ह्याह- "अग्नौ प्रास्ताSऽह्ुतिः सम्यगादित्यमुपतिष्ठते। आदित्याज्जायते वृष्टिर्वृष्टेरनं ततः प्रजाः"॥३७॥ म्हणून या अपरिमित तेजाची ॐकारानें उपासना करावी. हें तेज तीन प्रकारांनी सांगितलें आहे-अभनि, आदित्य व प्राण. अग्रीमध्यें केलेलें हवन अन्न वाढविणारी नाडी आदित्याप्रत नते. तेथून जो रस निघतो तो उद्रााप्रमाणें पर्जन्यरूपानें पडतो. त्यानें हे प्राण होतात आणि प्राणांपासून संतति होते. याविषयीं आधार सांतात- "जो हवि अग्नीमध्यें हवन केला जातो तो आदित्याप्रत जातो, सूर्य आपल्या किरणांनीं त्याचा वर्षाव करतो, त्यानें अन्न होतें आणि अन्नापासून भूतांची उत्पत्ति होते." असे म्हटलें आहे की, "अग्नी- मध्यें योग्य प्रकारें दिलेली आदुति आदित्याप्रत जाते. आदित्यापासून वृष्टि होते, वृष्टीपासून अन्न आणि त्यापासून प्रजा"[मनु.३.७६]३७. ३८. ब्रह्मदर्शन- अग्निहोत्रं जुह्वानो लोभजालं भिनाति, अतः संमोहं छित्वा न कोधा- न्स्तुन्वान:। काममभिध्यायमानस्ततश्र्वतुर्जालं ब्रह्मकाशं भिंदव। अतः परमाकाशम। अत्र हि सौरसौम्यान्नेयसात्विकानि मंडलानि भिन्वा ततः शुद्ध: सत्त्वांतरस्थमचलममृतमच्युतें ध्रुवं विष्णुसंज्ञितं सर्वापरं धांम सत्यकामसर्वज्ञत्वसंयुक्तं स्वतंत्रं चैतन्यं स्वे महिम्नि तिष्ठमानं पश्यति। अत्रोदाहरन्ति-

Page 149

६.३८] मैत्रायणीयोपनिषत्. १३१

"रविमध्ये स्थितः सोमः सोममध्ये हुताशनः। तेजोमध्ये स्थितं सत्वं सत्त्वमध्ये स्थितोऽच्युतः ।। शरीरप्रादेशांयष्ठमात्रमणोरप्यणुं ध्यात्वाऽतः परमतां मच्छश्वत्र हि सर्वे कामाः समाहिता इति। अत्रोदाहरन्ति- "अंगष्टप्रादेशशरीरमात्रं

महो देवो भुवनान्याविवेश" ॥३८।। ॐ नमो ब्रह्मणे नमः॥ इति षष्ठः प्रपाठक: ॥ अग्निहोत्राचें हवन करणारा लोभाचें जाळें तोडून टाकसो. नंतर संमोहाला छेदून क्रोधाची प्रशंसा करीत नाहीं [=क्रोध टाकून देतो]. (मोक्षरूपी)कामान्नें सतत ध्यान करीत तो (अन्न, प्राण, मन आणि विज्ञानरूपी) चार प्रकारच्या जाळ्यांचा ब्रह्मकोश तो छेदतो. तेयें श्रेष्ठ आकाशाप्रत जातो. तेथें सूर्य, चंद्र, अग्नि आणि सत्त्व याचीं मंडलें भेदून नंतर शद्ध होत्सता सत्त्वाच्या अंतर्भागी असणारें, अचल, अमृत, अढळ, स्थिर, ज्याला विष्णु [=व्यापनशील] अशी संज्ञा आहे, सर्वश्रेष्ठ स्थान, सत्यकाम व सर्वज्ञत्व यानी युक्क, स्वतंत्र असें चैतन्य स्वतःच्या महिम्यामध्यें स्थित असें पहातो. याविषयीं आधार सांगतात- 'रवीमध्यें चंद्र स्थित आहे, चंद्रामध्यें अभि स्थित आहे, तेजामध्यें [=अग्रीमध्यें] सत्त्व स्थित आहे, आणि सत्त्वामध्यें अच्युत स्थित आहे. शरीरामध्यें वीतभर किंवा अगठ्याएवढा किंवा अणडून अणु अशा रूपानें त्याचें ध्यान करून नंतर परमत्वाप्रत जातो. यामध्यें सर्व काम समाविष्ट

Page 150

१३२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६३८

आहेत. याविषयीं आधार सांगतात "अगुष्ठ किंवा वीत या परिमाणाचें ज्याचें शरीर, दिव्याच्या ज्योतीप्रमाणें असलेलें, दोन किंवा तीन प्रकारांनी विभागलेलें, असें जें ब्रह्म-ज्याची आही स्तुति करीत आहोत, तोच महान देव. तो या सर्व भूतांमध्यें प्रवेश करून राहिला आहे." ३८.

प्रपाठक सातवा.

१-७ आत्म्याचें विश्वरूप- अधनिर्गायत्रं त्रिवृद्रथंतरं वसंतः प्राणो नक्षत्राणि बसवः पुरस्ता- दुद्यन्ति तपन्ति वर्षन्ति स्तुवन्ति पुनार्वेशन्त्यंतर्विवरेणेक्षन्ति । आर्चित्योऽमूर्तो गभीरो छप्तोऽनवद्यो घनो गहनो निर्दणः शुद्धो भास्वरो गुणभुग्भयोऽनिर्वृत्तिर्योगीश्वरः सर्वज्ञो माघेSप्रमेयोऽनाद्यंतः श्रीमानजो धीमाननिदुर्शेय: सर्वसृक्कर्सर्वस्याSSत्मा सर्वभुक्सर्वस्पेशान: सर्वस्यां Sतरांतरः॥।१।। अगनि, गायत्री छंद, त्रिवृत् ऋचा, रथंतर साम, वसंत, प्राण, नक्षत्रें आणि वसु पूर्वेकडे उदय पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (सुर्यमंडलाच्या) आंत प्रवेश करतात, आणि त्या मंडलरूपी द्वारांतून पहातात. तो (सवितृरूपी आत्मा) अचित्य, अमूर्त, खोल, गुप्त, पुण्यपापरहित, घन, गहन, निर्गुण, शुद्ध, तेजस्वी, गुणांचा भोक्ता, भयंकर, अकार्य, योगीश्वर, सवैज्ञ, पूज्य, अप्रमेय, अमादि, अनंत, श्रीमान्, अज, धीमान्, अनिर्देश्य, सर्व- स्रष्टा, सर्वामा, सर्वभोक्ता, सर्वाचा स्वामी, आणि सर्वांच्या अंतर्रांत- रांत असणांरा असा आहे. १.

Page 151

७.२] मैत्रायणीयोपनिषद. १३२

इं्रस्त्रिषुप्पंचदशो बृहङ्गीष्मो व्यान: सोमो रुव्रा दक्षिणत उद्य- न्ति तपन्ति वर्षन्ति स्तुवन्ति पुनर्विशन्त्यंतर्विवरेणेक्षान्ति। अनाद्यंतोऽ परिमितो Sपरिच्छिनोSपरप्रयोज्यः स्वतंत्रोSलिंगोSमूर्तो Sनंतशकक्तिर्धाता भास्करः ॥२। इंद्र, त्रिष्टुप छंद, पंचदश ऋचा, बृहत्साम, ग्रीष्म, व्यान, सोम, आणि रुद्र दक्षिणेकडे उदय पावतात, तपन पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (चंद्रमंडलाच्या) आंत प्रवेश करतात, आणि स्या मंडलरूपी द्वारांतून पहातात. तो (चंद्ररूपी) आत्मा अनादि, अनंत अपरिमित, अपरिच्छिन्न, दुसन्या कोणीं न केलेला, स्वतंत्र, अलक्षण, अमूर्त, अनंतशक्ति, उत्पन्नकर्ता, तेज देणारा असा आहे. २. मरुतो जगती सप्तदशो वैरूपं वर्षा अपानः शुक्र आदित्याः पश्चादुद्य्ति तपन्ति वर्षन्ति स्तुवन्ति पुनर्वविशन्त्यंतर्विवरेणेक्षन्ति। तच्छांतमशब्द्मभयमशोकमानंदं तृम्ं स्थिरमचलममृतमच्युतं धुवं विष्छुसंझितं सर्वापर धाम ।।३।। मरुत्, जगती छंद, सप्तदश ऋचा, वैरूप साम, वर्षा, अपान, शुक्र आणि आदित्य देव पश्चिमेकडे उदय पावतात, तपन पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (शुकमंडलाच्या) आंत प्रवेश करतात आणि ब्या मंडलरूपी द्वारांतून पहातात. तें (ब्रह्म) शान्त, अशब्द, अभय, अशोक, आनंद, तृप्त, स्थिर, अचल, अमृत, अढळ, स्थिर, विष्णुनामक सर्वश्रेष्ठ धाम आहे. ३. विश्वे देवा अनुषुबेकविंशो बैराजः शरत्समानो वरुणः साध्या उत्तरत उद्यन्ति तपन्ति वर्षत्ति स्तुवन्ति पुनर्ववेशन्त्यंतविवरेणेक्षन्ति। अंतःशुद्ध: पूतः शून्यः शांतोऽमाणो निरात्माऽनंतः ॥४॥

Page 152

१३१ सार्थ उपनिषतसंग्रह-भाग चवथा. [19.8

विश्वदेव, अनुष्टुभ् छंद, एकविंश ऋचा, वैराज साम, शरत्, समान, वरुण आणि साध्यदेव उत्तरेकडे उदय पावतात, तपन पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (आपल्या मंडलांत) प्रवेश करतात आणि त्या द्वारांतून पहातात. तो (आत्मा) बंतःशुद्ध, पवित्र, शून्य, शांत, अप्राण, निरात्मा आणि अनंत आहे. ४.

मित्रावरुणौ पंक्तिस्त्रिणवत्रयास्त्रिंशौ शाक्कररैवते हेमंतशिशिरा उदानों Sगिरसश्वंद्रमा ऊ्ध्चा उद्यन्ति तपन्ति वर्षन्ति स्तुवन्ति पुनार्वेश- न्त्यंतारववरेणेक्षन्ति। प्रणवाख्यं प्रणेतारं भारूपं विगतानेद्रं विजरं विमृत्युं विशोकम् ॥५। मित्रावरुण, पंक्ति छंद, त्रिणवत्रयविंश ऋचा, शाक्कररैवत साम, हेमंतशिशिर ऋतु, उदान, अंगिरस आणि चंद्रमा वर उदय पाव्रतात, तपन पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (आपल्या मंडलांत) प्रवेश करतात, आणि त्या द्वारांतून पहातात. तें (ब्रह्म) ऊँ कारनामक, नेता, प्रभारूप, निद्रारहित, जरारहित, मृत्युरहित आणि शोकरहित आहे. ५.

वर्गन्ति स्तुवन्ति पुनविशन्त्यंतार्वेवरणेक्षन्ति। यः पराजो विधरणः सर्वातरोऽक्षरः शुद्ध: पूतो भान्तः क्षान्तः शान्तः ॥६। शनि, राहु, केतु, नाग, राक्षस, यक्ष, मनुष्य, पक्षी, पिल्लें, हत्ती वगैरे खालीं उदय पावतात, तपन पावतात, वर्षाव करतात, स्तवन करतात, पुनः (आपल्या मंडलांत) प्रवेश करतात, आणि

Page 153

७·६] में त्रायणीयोपनिषंत. १३५

त्या द्वारांतून पहातात. तो आत्मा प्राज्ञ, धारणकर्ता, सर्वांतर, अवि- नाशी, शुद्ध, पवित्र, तेजस्वी, क्षमायुक्त आणि शान्त आहे. ६. एष हि खल्वा मांऽतर्हृदेय 5णीयानिद्धोऽननिरिव विश्वरूपोSस्यैवान्नमिदं सर्वमस्मित्नोता इमाः प्रजाः । एष आत्माऽपहतपाप्मा विजरो विमृत्यु- र्विशोकोSविचिकित्सोSविपाशः सत्यसंकल्पः सत्यकामः । ए परमेश्वर एष भृताधिपतिरष भूतपाल एव सेतुर्विधरण एष हि खल्वामेशानः शंभुर्भवो रुद्र: प्रजापतिर्विश्वसृग्विरण्यगर्भः सत्यं प्राणो हंसः शास्ताS- च्युतो विष्णुर्नारायणः। यश्वैषोऽयौ यश्वायं हृदये यश्वासावादित्ये स एषं एकः। तस्मै ते विश्वरूपाय सत्ये नभास हिताय नमः॥७H खरोखर हा आत्मा हृदयाच्या अंतर्भागीं स्थित, अणूरेक्षां लहान, पेटलेल्या अग्नीप्रमाणें आणि विश्वरूप आहे. हें सर्व याचें अन्न आहे. या सर्व प्रजा यामध्यें विणलेल्या आहेत. हा आत्मा निष्पाप, अजर, अमर, अशोक, क्षुधारहित, पाशरहित, सत्यसंकल्प, सत्यकाम असा आहे. हाच परमेश्वर, भूताधिपति, भूतांचा पालनकर्ता, धारण कर- णारा सेतु, आत्मा स्वामी, शंभु, भव, रुद्र, प्रजापति, विश्वस्रष्टा, हिरण्यगर्भ, सत्य, प्राण, हंस, नियमनकर्ता, अढळ, विष्णु आणि नारायण आहे. जो हा अग्रीमध्यें आहे, जो हा हृदयामध्यें आणि जो हा आदित्यामध्यें तो हाच एक आहे. अशा त्या विश्वरूप आि सत्य आकाशामध्यें (स्बतःला) ठेवलेल्या तुला नमस्कार असो. ७. अथेदानीं ज्ञानोपसर्गा राजन्। मोहजालस्यैष वै योनिर्यदृस्वरग्यैः सह स्वर्ग्स्यैषः। वाटये पुरस्तादुक्त्तेSप्यध:स्तंबेनाSSशलिष्यन्ति। अथ ये चान्ये ह नित्यप्रसुादेता नित्यप्रवससिता नित्ययाचनका नित्यं शिल्पोप्जांविनः, अथ ये चान्ये ह पुरयाचका अयाज्ययाचकाः

Page 154

१३६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [७.८

शूद्रांशिष्या: शूदराश्च शाखविद्वांस:, अथ ये चान्ये ह चाटजटनट- भटप्रवजितरंगावतारिणो राजकर्मणि पतितादयः, अथ ये चान्ये यक्षराक्षसभूतगणपिशाचोरगग्रहादीनामर्थ पुरस्कृत्य शमयाम इत्येवं त्ुवाणा, अथ ये चान्ये ह वृथा कषायकुंडलिन: कापालिनः, अथ थे चान्ये ह वृथातर्कटृष्टांतकुहकेंद्रजालैवैद्िकेषु परिस्थातुमि- च्छन्ति। तैः सह न संवसेत्प्रकाशभूता वै ते तस्करा अस्वर्ग्या इति। एवं श्ाह- "नैरात्म्यवादकुहकैर्मिथ्यादृष्टान्तहेतुभिः। भ्राम्यल्लोको न जानाति वेदविद्यांतरं तु यत्" ।।८।।

हे राजा, आतां आत्मज्ञानाचीं विन्नें तुटा सांगतों. स्वर्गाला अयोग्य आाणि स्वर्गाला योग्य अशा माणसांचा जो हा (इहलोकीं)संबंध येतो तोच मोहरूपी जाळ्याचें कारण होय. समोर मोठाल्या वृक्षांची बाग आहे असें सांगितलें असतांहि हे लहान झुडपालाच चिकटतात. कोणी निव्य हसणारे, निव्य भटकणारे, निव्य मागणारे, नित्य कारागिरींत गुंतलेले असतात. दुसरे कोणी शहरांतून भीक माग- णारे, यज्ञ करण्याला अयोग्य अशा माणसांकरितां यज्ञ करणारे, शूद्रांचे शिष्य बनलेले, आणि शास्त्र जाणणारे असून शूद्र असे असतात. दुसरे कोणी दुष्टबुद्धि, जटाधारी, नट, भांडखोर, संन्यासाचें सोंग घेतलले, बहुरूपी, राजांचे नोकर आणि पापी असतात. दुसरे कोणी यक्ष, राक्षस, भूतगण, पिशाच, नाग इत्यादिकांनी केलेली बाधा आम्ही वैसे घेऊन घालवितों असें म्हणणारे असतात. दुसरे कोणी वृथा काळीं वस्नरें धारण करणारे, कापालिक [= मृत, माणसाच्या कपाळा- थ्या कवरटीत भिक्षा घेणारे] असतात. दुसरे कोणी खोटें तर्कशाखत्र,

Page 155

मैत्रायणीयोपनिषत्. १३७

खोटे दृष्टान्त, हातचलाखी, जादूगिरी इत्यादि प्रकार करून वेदानुया- यी लोकांमध्यें विन्नें आणण्याची इच्छा करीत असतात. अशा लोकांच्या सहवासामध्यें राहूं नये. हे प्रत्यक्ष चोर होत. हे खर्गाला जाण्याला अयोग्य होत. असें म्हटलें आहे- "नैरात्म्यवादाच्या [=आत्मा नाहीं अशा मताध्या] हातचलाखीनें आणि खोटया दृष्टांतांनी व अनुमानांनीं भ्रम पावणारे मनुष्य विद्या आणि अ-विद्या यांमधील भेद जाणीत नाहींत." ८.

सदाचारी आणि दुराचारी यांचा सहवास या लोकीं होतो व तोच मोहार्ने कारण होय असें जें वर सांगि तलें तें जगाच्या अनुभवानें समजण्यामारखें आहे. वृह्चस्पतिर्वैं धुक्रो. भृत्वेद्रस्याभयासुरेभ्यः क्षयायेमामविद्यामसृजत' तया शिवमाशवमित्युद्दिशन्त्यशिवं शिवमिति। वेदादिशास्रहिंसकध- र्माभिध्यानमसस्त्विति वदन्ति, अतो नैनामभिधीयत, अन्यथैषा, बंध्ये- वैषा, रतिमात्रं फलमस्याः, वृत्तच्युतस्येव, नारंभणीयेति। एवं घ्ाह- "दूरमेते विपरीते विषूची अविद्या या च विद्येति जञाता। विद्याभीप्सितं नचिकेतसं मन्ये न त्वा कामा बहवो लोलुपन्ते"॥ "विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाSमृतमस्तुते"॥ "आवेद्यायामंतरे वेष्टयमानाः स्वयंधीरा: पंडितमन्यमाना: । दंव््म्यमाणा: परियन्ति मूढा अंधेनैव नीयमाना यर्थांधाः"।।९।।

Page 156

१३८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [७.९

बृहस्पतीनें इंद्राच्या कल्याणाकरितां आणि असुरांच्या नाशाकरितां शुक होऊन ही अविद्या निर्माण केली. हिच्या योगानें शुभाला अशुभ आणि अशुभाला शुभ म्हणतात. वेदादिकांचा आणि शास्त्रांचा नाश करणाऱ्या धर्माचे ठिकाणी ध्यान असावें असें हे म्हणतात. म्हणून या अविद्येकडे लक्ष देऊं नये. ही खोटी आहे. वंध्येप्रमाणें आहे. तात्पुरतें सुख हें च हिचें फळ.आचार सोडलेल्या माणसासारखेंच. हिचा प्रयत्न करूं नये. असें म्हटलें आहे-"ज्यांना विद्या व अविद्या म्हणतात त्या (एकमेकांपासून फार) दूर, विरुद्ध आणि भिन्न फल देणान्या [विषूची=भिन्न गति देणाऱ्या] आहेत. हे नचिकेता, (ज्या अर्थी] नाना प्रकारचे काम तुला लुब्ध करूं शकले नाहींत (त्या- अर्थी) तूं विधेची इच्छा करणारा आहेस हैं मी जाणतों"[कठ २.४]. "विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे कर्म या दोहोंचा समुच्चय पाहिजे असें जो जाणतो तो कर्मानें संसार तरून ज्ञानानें अमृतत्वाची प्राप्ति करून धेतो" [ईश.११]. "अविद्येच्या मध्यें गुरफटून गेलेले, स्वतःला बुद्धिमान् आणि शास्त्रकुशल समजणारे, नाना प्रकारच्या मार्गानी जाणारे मूढ लोक (जन्ममरणादि अनेक दुःखांभोंवतीं) घिरठ्या घालतात. जसे आंधळ्यानें नेलेले अंिळे लोक तद्वत्"[कठ.२.५; मुं. १.२.८].९.

देवासुरा ह वै य आत्मकामा ब्रह्मणोऽतिकं प्रयातास्तस्मै नमस्कृत्वाचुः। भगवन्वयमात्मकामाः, स त्वंनो ब्रूहीति। अताश्वरं ध्यात्वाऽमन्यतान्यता मानो वै तेऽसुरा, अतोऽन्यतममेतेषामुक्तम्।

सत्यमिवानृतं पश्यन्ति इंद्रजालवत्। इत्यतो यद्ेदेष्वभिहितं तत्सत्यं,

Page 157

७.१०] मैत्रायणीयोपनिषत्. १३९

यदेदेषूक्तं ताद्विद्वांस उपजीवन्ति। तस्माद्वाह्वणो नावैदिकमधीयीताय- मर्थः स्यादिति ॥१०॥ देव आणि असुर आत्मा जाणण्याची इच्छा करणारे होत्साते ब्रह्मदेवाच्या जवळ जाऊन त्याला नमस्कार करून ह्मणाले-भग- वन्! आह्मांला आत्मा जाणण्याची इच्छा आहे, तो आह्मांला आपण सांगा. तेव्हां पुष्कळ काळ ध्यान करून त्यानें विचार केला कीं, या असुरांना आत्मा वेगळा पाहिजे आहे ह्मणून त्यांना त्यानें वेगळें सांगितलें. त्याप्रमाणें हे मूढ़ लोक अति आसक्त होत्साते, (संमार) तरण्याचें साधन सोडून आयुष्य घालवितात. जादूगिरीप्रमाणें खोटें खरें असें पहातात. हमणून जें वेदांमध्यें सांगितलें आहे तें सत्य. जें वेदांमध्यें सांगितलें आहे तें विद्वान् आचरतात. हणून ब्राह्मणानें वेदाविरुद्ध कांहीं शिकूं नये. १०.

एतद्वाव तत्म्वरूपं नभसः खेऽतर्भूतस्य यत्परं तेजः। तत्त्रेधाS- भिहितमग्रा आदित्ये प्राणे। पतद्वाव तत्स्वरूप नभसः खेंऽतर्भूतस्य यदोमित्येतदक्षरम्। अनेनैव तद्बुध्यत्युद्यत्युच्छसित्यजस्रं, ब्रह्मधीया- संबं वा। अत्रैव एतत्समीरणे प्रकाशप्रक्षेपकौष्ण्यस्थानीयं, एतडूम- स्येव समीरणे नभास प्रशासयैवात्क्रम्य स्कंधात्स्कंधमनुसरात। अप्सु प्रक्षेपको लवणस्येव, घृतस्य चौष्ण्यमिव, अभिध्यातुर्विस्तृ- तिरिवतादिति। अत्रोदाहरन्ति-"अथ करमादुच्यते वैद्युतः ?" "यस्मा- दुचारितमान्न एव सर्व शरीरं विद्योतयति तस्मादामित्यननैतद्ुपा- सीतापरिमितं तेजः ॥ पुरुषश्चाक्षषो योऽयं दक्षिणेSक्षिण्यवस्थितः। ईश्रोऽयमस्य जायेयं सव्ये चाक्षिण्यवस्थिता।।

Page 158

१४० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [७.११

समागमस्तयोरेव हृदयांतर्गते सुषौ। तजस्तल्लोहितस्यात्र पिंड एवोभयोस्तयोः ॥ हृदयादायना तावज्क्षुष्यस्मिन्प्रतिष्ठिता। सारणी सा तयोरनोडी दयोरेका द्विधा सती।। मनः कायाप्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम्। मारुतस्तूरसि चरन्मंद्ं जनयति स्वरम्। खजाग्नियोगाध्ददि संप्रयुक्त- मणोर्ह्यणर्द्िरणु: कंठदेशे। जिह्वाग्रदेशे तरयणुकं च विद्धि विनिर्गतं मातृ कमवमाहुः ॥ न पश्यन्मृत्युं पश्यति न रोगं नोत दुःखताम्। सर्व हि पश्यन्पश्यति सर्वमाप्नोति सर्वशः ॥ चाक्षुषः स्वप्रचारी च सुप्रः सुपात्परश्र् यः । भेदाश्र्वैतेऽस्य चत्वारस्तेभ्यस्तुर्य महत्तरम् ॥ त्रिष्वेकपाचरेट्र्ह्म त्रिपाञ्चरति चोत्तरे। सत्यानृतोपभोगार्थो द्वैधीभावो महात्मन इति दवैधाभावो महात्मन इति ॥११।। इति सप्तमः प्रपाठकः ॥ ब्रह्माकाशाच्या [नभसः] हृदयामध्यें [खे] अंतर्भूत असलेलें जें तेज तेच वेदाचें स्वरूप होय. तें तीन प्रकारांनीं सांगितलें आहे- अग्रीमध्यें, आदित्यामध्यें आणि प्राणामध्यें. ब्रह्माकाशाच्या हृदयांत अंतर्भूत असलेलें तेज हणजेच ॐ हें अक्षर. या अक्षरानेंच तें तेज वर यतें, उत्पन्न होतें आणि सतत श्वासोच्छास करतें. हा प्रणवात्मक वेद ब्रह्मज्ञानाचा आधार होय. या अवस्थेमष्यें हें तेज प्राणवायु सहकारी असता [समीरणे सहकारिण संपन्ने सति] जठरा- झींतील उष्णतारूपी तेज प्रसृत करतें. आकाशामध्यें वायु बहात

Page 159

७.११] मैत्रायणीयोपनिषव्. १४१

असतांना धूम जसा (वृक्षाच्या) शाखेप्रमाणें वर जाऊन आणखी शाखा वाढवितो तद्वत. अथवा उदकाम्यें मीठ टाकण्याप्रमाणें, अथवा तुपाला उष्णतेच्या स्पर्शाप्रमाणें, अथवा ध्यान करणाराच्या ध्यानाच्या प्रसाराप्रमाणें. याविषयीं (शिष्य) विचारतात-या वेदाला 'वैद्युत' का म्हणतात? उत्तर-कारण उच्चार केल्याबरोबर हा सर्व शरीर विजेप्रमाणें प्रकाशवितो. म्हणून ॐकारानें या अपरिमित तेजाची उपासना करावी. हा जो चाक्षुष पुरुष उजव्या डोळ्यामध्यें स्थित आहे तो इंद्र. याची जाया डाव्या डोळ्यामध्यें स्थित आहे. हृदयाच्या अंतर्भागी असलेल्या जागेमध्यें त्यांचा समागम होतो. तेयें असलेला रक्ताचा गोळा तें व्या दोघांचें तेज. हृदयापासून निघालेली व चक्षूचे ठि- काणी स्थित झालेली जी सारणी नामक नाडी ती एक असून द्विधा- रूपानें या दोघांचीहि आहे. मन शारीर अग्नीला चेतवितें, तो अभि वायूला प्रेरणा करतो. वायु उरामध्यें संचार करीत मंद आवाज उत्पन्न करतो. घर्षणाम्ीच्या योगानें हृदयामध्यें उत्पन्न झालेला तो आवाज सूक्ष्माहून सूक्ष्म असतो. कंठामध्यें (आल्यावर) तो द्विगु- णित होतो आणि जिव्हेष्या अग्रामध्यें (आल्यावर) त्रिगुणित होतो असें जाण. हाच बाहेर आला म्हणजे याला मातृका [=मूळाक्षरें] म्हणतात. (याप्रमाणें यांत सांगितलेलें शब्द ब्रह्माचें तत्व) जो जाणतो त्याला रोग आणि दुःख होत नाहीं. हें जाणणारा सर्व जाणतो आणि त्याला सर्व प्रकारें सर्व मिळतें [छां.७.२६.२पहा] चक्षुनें पहाणारा [=जागृत], स्वमामध्यें संचार करणारा, झोपी गेलेला, आणि झोपीं गेलेल्याहून पलीकडचा जो तो, असे या

Page 160

१४२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

आत्म्याचे (विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुर्य नामक) चार भेद आहेत. यांमध्यें (चतरथें) तुर्ष पद सर्वांत श्रेष्ठ आहे. पहिल्या तिघांमध्यें मिळून चतुर्थाश ब्रह्म संचार करतें, आणि चवथ्यामध्यें तीन चतुर्थाश ब्रक्म संचार करतें. सत्य आणि मिथ्या यांच्या उपभोगाकरितां हा महान् आत्म्याचा द्वैतीभाव आहे. ११. प्रकाशप्रक्षेपकः = प्रकाशं प्रक्षिपति इति प्रकाशप्रक्षेपकः जठरकुहरचारी अभि:। इति यजुर्वेदीया मैत्र्युपनिषत्समाप्ता।

Page 161

१.१] १४३

श्वेताश्ववरोपनिषद्। -

हें उपनिषत् कृष्ण यजुर्वेदाचें आहे. दशोपनिषदांच्या खालोखाल-किंब- हुना त्यांच्या बरोबरीनेंहि-याचें महत्त्व मानतात. परंतु हैं तितकें प्राचीनि खास नव्हे. निदान हैं ज्या स्वरूपांत आहे त्यास्वरूपांत तरी प्राचीन नव्हे. पहिल्या अध्यायांतले पहिले सहा मंत्र आणि अखेरचा सहावा अध्याय एवढेंच मूळचें उपनि- षत् असावें असें कोणी म्हणतात. ऋग्वेद, यजुर्वेद व उपनिषदें यांतले मंत्र जसेच्या तसेच किंवा किंचित् फरकानें यांत बरेच ठिकाणीं आढळतात. सांख्यशास्त्राचा कर्ता कविल व त्याचें सांख्यशास्त्र, यांचा यांत उल्लेख आहे. योगशास्त्राचें बरेंच वर्णन आहे. रुद्रदेवतेचा उल्लेख आहे, 'माया' व 'भि' हे दोन विशिष्ट शब्द यांतच आले आहेत. या एकंदर प्रमाणांवरून हें उपनिषत् अर्वाचीन असावें. परंतु कांहीं मंत्र अगदी स्वतंत्र असून त्यांचा पुढाल भाष्यकारांनी व टीकाकारांनी अनेक ठिकाणी आधार घेतलेला असल्यानें या उपनिषदाला पुष्कळ महत्व आहे. शंकराचार्यानी यांतल्या मंत्रांचे आधार बरेच वेळां घेतलेले आहेत. शंकराचार्यानीं या उप- निषदावर भाष्य मात्र केललें नाहीं. शंकराचार्यांच्या नावावर एक भाष्य विकलें जातें, परंद्ु त्या भाष्याची भाषा शंकराचार्याच्या भाषेहून अगदी कमी दर्जाची आहे, व त्यांत असलेले पुराणांचेहि उल्लेख शंकराचार्यांच्या भाष्यांच्या पद्धतीशीं विसंगत आहेत. हे भाष्य शंकराचार्यांचे आहे अशी कोगीहि समजूत करून घेऊं नये: सहाव्या अध्यायांतल्या २१ व्या मंत्रावस्न वर्त्यांच्या नांवावरन उपनिषदाला नाव मिळालें असें म्हणतां येतें.'

Page 162

१४४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [१.१

अध्याय पहिला.

ॐ ब्रह्मवादिनो वदन्ति- किं कारणं ब्रह्म कुतः स्म जाता जीवाम केन क च संप्रतिष्ठाः। अधिष्ठिता: केन सुखेतरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थाम् ।१॥ ब्रह्मवादी म्हणतात-(सृष्टीचें) कारण काय आहे! ब्रह्म! आम्ही कोठून जन्मलों आम्ही कशानें जगतों? आम्ही कोणत्या आधारावर आहोत? हे ब्रह्मवेत्यांनों, कोणाच्या देखरखीखाली सुखांत व दुःखांत आम्ही आपल्या व्यवस्थेनें रहातों ? १. "किंकारणं ब्रह्म" याचे आणसी "सृष्टीचें कारण काय आहे? ब्रह्म म्हणजे काय?" किवा "सृष्टीचें कारण जें ब्रह्म ते कसें आहे?" असेहि अर्थ होऊं शकतील. काल: स्वभावो नियतिर्यदच्छा भूतानि यानिः पुरुष इति चित्यम्। संयोग एषां न त्वात्मभावा- दात्माप्यनीशः सखदुःखहेतोः ।।२।। काळ, स्त्रभाव [प्रकृति], नियम, यदन्छा [कारण नसतां घडलेली गोष्ट]; पंचमहाभूतें, स्त्री, पुरुष [आत्मा] यांपैकीं कांहीं कारण आहे काय? यांचा संयोग काहे काय? नाहीं. कारण आत्मा आहे म्हणून [कारण संयोग आत्म्याच्या अस्तित्वावांचून होऊं शकणार नाहीं]. आत्मा देखील कारण नाहीं; कारण सृंष्ीमध्यें सुख व दुःख आहेत. २.

Page 163

१.१] १४५

ते ध्यानयोगानुगता अपश्य- न्देवात्मशक्ति स्वगुणैनिंगूढाम्। यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तान्यधितिष्ठत्येकः ॥३॥ जो एक देव कालापासून आत्म्यापर्यत अशा त्या सर्व कारणां- वर देखरेख करतो त्या देवाची स्वतःच्या गुणांमध्यें झांकलेली अशी आत्मशक्ति ध्यानयोगामध्यें रत झालेले ते पहातात. ३. ध्यानयोगामध्यें, किवा 'ध्यानामध्ये आणि योगामध्यें' असाहि अर्थ होईल. तमेकनेर्मि त्रिवृतं षोडशांतं शता्धारं विंशतिप्रत्यराभिः। अष्टक: षड्भिर्विश्वरूपैकपाशं त्रिमार्गभेदं द्विनिमित्तैकमोहम्।।४।। तो असा-एक धांव असलेली रहाट किवा चाक, त्याला तीन गुंडाळ्या, सोळा टोकें, पन्नास अर।, वीस प्रत्यरा म्हणजे आडव्या अरा, सहा अष्टकें, विश्वरूप हा एक पाश, तीन भिन्न मार्ग आणि दोन कारणांनी उत्पन्न झालेला एक मोह याप्रमाणें आहेत. ४. एक=कारणावस्था तीन=सत्त्व, रज, तम. सोळा=पांच भूतें, पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेद्रियें आणि मन. पत्रास=विपर्यय, ८ अशक्ति, ९ तुष्टि, ८ सि.द्धि. वीसि=१०इंद्रियें त्यांचे१० विषय सहा अष्टकें=प्रकृत्यष्टक [पांच भूतें, मन, बुद्धि, अहंकार], धात्वष्टक [त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, अस्थि, मज्जा, शुक], ऐश्व- र्याष्टक [अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व], भावाष्टक [धर्म, अधर्म,[ज्ञान, अज्ञान, वैराग्य, अवैराग्य, ऐश्वर्य, अनैश्वर्य।, देवाष्टक [ब्रह्मा, प्रजापति, देव, गंधर्व, यक्ष, राक्षस, पितर, पिशाच], आणि उ ... ४-१०

Page 164

२४६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. 1.५

गुणाष्टक [दया, क्षमा, अनसूया, शौच, अनायास, मंगल, अकार्पण्य, अस्पृद्या]. तीन मार्ग=धर्म, अधर्म, ज्ञान, दोन कारणें=पुण्य व पाप. पंचस्रोतोंवुं पंचयोन्युप्रवक्रां पंचप्राणोर्मि पंचबुद्धयादिमूलाम्। पंचावती पंचदुःखौधवेगां पंचाशद्द्ेदां पंचपर्वामधीमः॥५॥। पांच प्रवाह, पांच योनींनी उम्र व वांनडी, पांच प्राणरूपी लाटा, पांच बुद्धि हें मूल, पांच भोंवरे, पांच दुःखरूपी ओघांचा वेग,पन्नास प्रकार आणि पांच पर्वें असलेल्या नदीसारखा आह्मी त्याला जाणतों. ५. प्रव ह=ज्ञान द्रियें, योनि=पंचमहाभूतें, बुद्धि=प्रायेक ज्ञानेंद्रियाला होणारें ज्ञान. भोवरे=विषय दुःखें=गर्भ, जन्म, जरा, व्याधि, मरण, पन्नासर प्रकार मागील श्लोकांत सांगितले तेच, पर्वे= अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. सर्वाजीवे सर्वसंस्थे बृहन्ते तेस्मिन्हंसो भ्राम्यते ब्रह्मचक्रे। पृथगात्मानं प्रेरितारं च मत्वा जुष्टस्ततस्तेनामृतत्वमति ॥६।। आपण आणि आपणास प्रेरणा करणारा हे वेगळे आहेत असें मानून हंस म्ह० जीवात्मा सर्वाचें जीवन व सर्वांचा नाश ज्यामध्यें आहे अशा या विशाल ब्रह्मचक्रांत फिरतो. तो (प्रेरक) प्रसन्न झाला म्हणजे नंतर त्या प्रसादानें तो (जीव) अमृतत्व पावतो. ६.

Page 165

ख्ेताश्वतरोपनिषद. १४७

उद्गीतमेतत्परमं तु ब्रक्ष तस्मिसयं सवप्रतिष्ठाक्षरं च। अत्रांतरं ब्रह्मविदो विदित्वा लीना ब्रह्मणि तत्परा योनिमुक्ताः।।७।। हें परम ब्रह्म असें गायिलेलें आहे. व्याच्यामध्यें (भोक्ता, भोग्य व प्रेरिता) हें त्रिकूट आहे. हीच (विश्वाची) प्रतिष्ठा [आधार]. हें अवि- नाशी आहे. हें आपल्या अंतरी आहे. असें इहलोकीं जाणून ब्रह्मवेत्ते, ब्रह्मामध्यें लीन होत्साते व ब्रह्मपर होत्साते जन्ममरणापासून मुक्त होतात. अत्रांतर=अत्र+आंतरं. "अत्रांतरं ब्रह्म विदो विदित्वा" [=हें अंतरी अस लेलें ब्रह्म इहलोकीं जाणून ज्ञाते लोक। असे. है शब्द ताडतां येताल. संयुक्तम त्क्षरमक्षरं च व्यक्ताव्यक्त भरते विश्वमीशः । अनीशश्चात्मा बध्यते भोक्तृभावा- ज्ज्ञात्वा देवं सुच्यते सर्वपाशैः॥८॥ क्षर आणि अक्षर, व्यक्त आणि अव्यक्त अशा प्रकारें संयुक्त असें हें विश्व ईश्वर संभाळतो. ईश्वराविरहित मी आहें व मी भं,क्ा असें जो आत्मा समजला तो बद्ध झाला. देवाचें ज्ञान झाल्यावर सर्वपाशांपासून मुक्त होतो. ८. ज्ञाज्ञौ द्वावजावीशनीशा- वजा होका भोक्तृ भोगार्थयुक्ता। अनंतश्चात्मा विश्वरूपो ह्यकर्ता

Page 166

२४८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

त्रयं यदा विंदृते ब्रह्ममेतत् ।।९।। ज्ञाता आणि अज्ञ, ईश्वर आणि अनीश्वर असे दोन अज [न जन्मलेले] आहेत. ती (प्रकृति देखील) न जन्मलेलीच असून भो- क्त्याच्या भोगविषयांनी युक्त आहे. आत्मा अनंत, विश्वरूप आणि अकर्ता आहे. जेव्हां हें त्रय मनुष्य जाणतो तेव्हां तोच ब्रह्म. ९. क्षरं प्रधानममृताक्षरं हरः क्षरात्मानावीशते देव एक:। तस्याभिध्यानाद्योजनात् तत्वभावाद्- भूयश्चांते विश्वमायनिवृत्तिः ॥१०।। प्रधान म्हणजे प्रकृति किंवा दृश्य जग विनाशी आहे. हर ग्हणजे परमात्मा अमर आणि अविनाशी आहे. त्याच्या सतत ध्यानानें, त्या- च्याशी युक्त झाल्यानें, आणि त्याचेंच रूप पावल्यानें अखेरीस सर्व प्रकारची माया नाश पावते. १०. ज्ञात्वा देवं सर्वपाशापहामि: क्षीणैः क्ेशैर्जन्ममृत्युप्रहाणिः। तस्याभिष्यानातृतीयं देहमेदे विश्वैश्वर्य केवल आसकामः ॥११। देवाला जाणलें म्हणजे सर्व पाश नाहींसे होतात; आणि (त्या- मुळें) क्रंश क्षीण झाले म्हणजे जन्म व मृत्यु यांचा नाश होतो. त्वाच्या सतत ध्यानानें विश्वश्वर्यरूपी तृतीय अवस्था देहाच्या नाशा- नंतर प्राप्त होते. तेव्हां तो एक (ब्रह्मरूप) होत्साता आप्तकाम होतो. ११.

Page 167

१-१२] १४९

एतज्ज्ञेयं नित्यमेवात्मसंस्थं नात: परं वेदितव्यं हि किंचित्। भोक्ता भोग्यं प्रेरितारं च मत्वा सर्व प्रोक्तं त्रिविधं ब्रह्ममेततू ॥१२।। हें नित्य तत्त्व (स्वतःच्या) आत्म्यामध्यें स्थित आहे हेंच जाणळें पाहिजे. याहून श्रेष्ठ असें दुसरें कांहींहि जाणण्यासारखें नाहीं. भोक्ता, भोग्य व प्रेरिता यांचें (हें) ज्ञान झालें म्हणजे सर्व बोलणें झालें. असें हें ब्रह्म त्रिविध आहे. १२. वह्नेर्यथा योनिगतस्य मूर्ति- ने दृश्यते नैव च लिंगनाशः। स भूय एवेंधनयोनिगृद्य- स्तद्वोभयं वे प्रणवेन देहे॥१३॥। ज्याप्रमाणें अग्रीच्या उत्पत्तिकारणाचे ठिकाणीं [काष्ठामध्यें] अम्नीचें रूप दिसत नाहीं, पण त्याच्या सूक्ष्म शरीराचा नाश झालेला नसतो, आणि तो पुनः इंधनरूपी कारणापासून घेतां येण्यासारखा असतो, तद्वत दोन्ही प्रकारचें ब्रह्म देहामध्येंच ऊँकारानें समजण्यासारखें आहे. १३. स्वदेहमरणिं कृत्वा प्रणवं चोत्तरारणिम्। ध्याननिर्मथनाभ्यासाहेवं पश्यंत्रिगूढवद् ।।१४।। स्वतःचा देह ही खालची अराणे [अभि उत्पन्न करण्याचें काष्ठ] व ॐकार ही वरची अरणि करून ध्यानरूपी सतत मंथनानें गृट रूपानें असलेला देव (प्रत्यक्ष) पहावा. १४.

Page 168

१५० सार्थ उपनिषतसंग्रह-भाग चवथा. [१.१५

तिलेषु तैलं दघनीव सर्पि- रापः स्रोतस्स्वरणीषु चाभिः। एवमात्मात्मनि गृह्यतेऽसौ सत्यनैनं तपसा योऽनुपश्यति ॥१५॥ तिळांमव्यें जसें तेल, दह्यामध्यें जसें लोणी, नदीभ्या कोरड्या बोघामध्यें जसें पाणी, आणि अरणीमध्यें जसा अग्नि, त्याप्रमाणें जो सत्वानें (म्हणजे ज्ञनाने) आणि तपानें याला शोधतो त्याला हा आातमा स्वतःच्या आत्म्यामध्येच घेतां (म्हणजे जाणरता) येतो. १५. सर्वव्यापिनमात्मानं क्षीरे सर्पिरिवार्पितम्। आत्मविद्यातपोमूलं तद्रह्मोपनिषत्परं तद्ब्रह्मोपनिपत्परमिति ॥ १६ ॥ इति प्रथमोऽध्यायः॥ दुधामध्यें जसें लोणी असतें तसा सर्वव्यापी आत्मा, आत्मज्ञान आाणि तप हीं ज्याचें मूळ म्हणज कारण आहेत असा जो तोच ब्रम्म होय. हीच सर्वात श्रेष्ठ उपनिषत् म्हणजे गूढ विद्या होय. १६.

अध्याय दुसरा.

१-७ सवित्याचें स्तन- युंजान: प्रथमं मनस्तच्ाय सविता धियः । अभ्निर्ज्योतिनिचाय्य पृथिव्या अध्याभरत्॥१॥ प्रथम मन आणि बुद्धि तत्त्वाकरितां जोडणारा सविता अग्नीचें तेज जमवून पृथिवीवर आणता झाला. १.

Page 169

२.२] १५१

युक्त्ेन मनसा वयं देवस्य सचितुः सवे। सुवर्गेयाय शक्त्या ।।२।। (ब्रह्माचे ठिकाणी) युक्त झालेल्या मनानें आणि सविता देवाच्या प्रेरणेनें आम्ही स्व्रर्गाकरितां आणि सामर्थ्याकरितां यत्न करावा.२. युक्त्वाय मनसा देवान्सुवर्यतो धिया दिवम। बृहज्ज्योतिः करिष्यतः सविता प्रसुवाते तान् ॥।३। मनाचा इंद्रियांशी संयोग करून बुद्धीनें तेजस्वी स्वर्गलोकी जाऊं इच्छिणाऱ्या व मोठी प्रभा करूं इच्छिणाऱ्या त्यांना सविता प्रेरणा करो. ३. युंजते मन उत युंजते धियो विप्रा विप्रस्य बृहतो विपश्चितः । वि होत्रा दधे वयुनाविदेक इन् मही देवस्य सवितु: पारष्टुतिः।।४।। शहाणा, मोठा आणि ज्ञाता अशा सित्याचे ठिकाणी शहाणे लोक (आपलें) मन आणि (आपले) विचार युक्त करनात. कर्में जाणणान्या यानें हवनकमें नेमून दिलीं आहेत. ही सविता देवाची मोठी स्तुति होय. ४. युज वां ब्रह्म पूर्व्य नमोभि- र्विश्लोकायन्ति पथ्येव सू॥:। गृण्व न्ति विश्वे अमृतस्य पुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्थुः।५॥।

Page 170

१५२ सार्थ उपनिषत्संग्रह्-भाग चवभा. [2.५

तुमचें प्राचीन ब्रह्म (किंवा स्तवन) मी नमस्कारांनीं युक्त करतों. माझे श्लोक सूर्याप्रमाणें सर्व मार्गानी जातात. जे दिव्य धार्मामध्यें रहात आहेत ते सर्व देवांचे पुत्र (माझें स्तवन) ऐकत आहेत. ५. हे पांच मंत्र तैत्तिरीमसंहितमधून घतले आहेत [ र.१.१.१-५]. शिवाय चवथा मंत्र ऋग्वेद [५.८१.१ ] वाजसनेयिसंहिता [५.१४ व ११. ४ ] यांमध्यें, आणि पांचवा ऋग्वेद [१ .. १३.१] व वाजसनेयिसंहिता [११.५]यांमध्येंहि आहेत. अभ्निर्यत्राभिमथ्यते वायुर्यत्राभिरुध्यते। सोमो यत्रातिरिच्यते तत्र संजायते मनः ॥६॥ जेथें अग्रीचें मंथन केलें जातें, जेथें (त्याकीरतां) वायु युक्त केला जातो, जथें साम भरपूर असतो, तेथें मन प्रसन्न होतें. ६. सवित्रा प्रसवेन जुषते तत्र योनिं कृण्वसे न हि ते पूर्वमक्षिपद्।७॥। सवित्याच्या प्रेरणेनें प्राचीन ब्रह्मामध्यें (किंवा स्तवनामध्यें) आनंद मानावा. तेथें आपलें जन्मकारण आह्दे असें जाण. कारण (एरवीं) तुझें पूर्वीचें कर्म तुला सुटत नाहीं. ७. ह मंत्र ऋग्वेदामधून [६.१६.१८] घेतला आहे. ८-१३ योगाचे नियम व उपयोग- त्रिरुनतं स्थाप्य समं शरीरं हृदींद्रियाणि मनसा संनिवेश्य।। ब्रह्मोडपेन प्रतरेत विद्वा- न्स्रोतांसि सर्वाणि भयावहानि ॥८।।

Page 171

२.८] १५३

(मस्तक, छाती व मान) हीं र तान उंच करून, शरीर सम ठेवून, मनासह इंद्रियांना हृदयामध्यें ठेवून, विद्वानानें ब्रह्मरूपी नौकेनें सर्व भयावह नदा तरून जावें. ८. प्राणान्प्रपीड्येह संयुक्त चेष्टः क्षीणे प्राणे नासिकयोच्छ्सीत। दुष्टाश्वयुक्तमिव वाहमेनं विद्वान्मनो धारयेताप्रमत्तः।।९।। या शरीरांत [इह] प्राणांना दाबून (आहारविहारादि) कर्में परि- मित प्रकारें करणारा होत्साता नासिकेनें किंचित् प्राणानें श्वसन करावे. दुष्ट अश्वांनी युक्त अशा रथाप्रमाणें हें मन विद्वानानें प्रमाद- युक्त न होतां (स्वाधीन) ठवावें.९. समे शुचौ शर्करावह्विवालुका- विवर्जिते शब्दजलाश्रयादिभिः । मनोनुकूले न तु चक्षुपीडने गुहानिवाताश्रयणे प्रयोजयेत् ॥१०॥ समान, पवित्र, गारगोट्या-अग्नि व-वाळू यांनीं रहित, शब्द- जल-व-आश्रय इत्यादिकांनीं मनाला अनुकूल असलेल्या, चछ्षूला पीडा न कर्णाऱ्या आणि गुहेंतल्या वारा न वहाणाऱ्या ठिकाणी योगाचा अम्यास करावा. १०. नीहार धूमार्कोनिलानलानां खद्योतविछ्युत्स्फटिकशशीनाम्।

Page 172

१५४ सार्थ उपनिषासंग्रह-भाग चवथा.

एतानि रूपाणि पुरःसराणि ब्ह्मण्यभिव्यक्तिकराणि योगे ॥११। योगामध्यें धुकें, धूर, सूर्य, वायु, अभि, काजवा, बीज, स्फटिक, चंद्र हीं रूपें पुढे दिसूं लागली म्हणजे तीं ब्रह्माचें दर्शन कर- णारीं होत. ११. पृथ्व्यप्रेजोनिलखे समुत्थिते पंचात्मके योगगुणे प्रवृत्ते। न तस्य रोगो न जरा न मृत्यु: प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरम् ॥१२॥ पृथिवी, उदक, तेज, वायु व आकाश यांपासून निघालेला पांच प्रकारचा योगगुण प्रवृत्त झाल्यावर योगाभनिमय शरीर प्राप्त झालेल्या त्या योग्याला रोग, जरा आणि दुःख नाहींत. १२. लघुत्वमारोग्यमलोलपत्वं वर्णप्रसादं स्वरसौष्ठवं च। गंधः शुभो मूत्रपुरीषमल्पं योगप्रवृत्ति प्रथमां वदन्ति ॥१३।। हलकेपणा, आरांग्य, निरासक्ति, शरीरकांतीची प्रसन्नता, आवा- जाचा चांगलेपणा, सुगंध आणि मूत्र-पुरीषांचें अल्पत्व हीं झालीं म्हणजे योगमार्गातला पहिला मुक्काम झाला असे म्हणतात. १३. यथैव बिंबं मृदयोपलिसं तेजोमयं भ्राजते तत्सुधान्तम्।

Page 173

१५५

तद्वाऽऽत्मतन्वं प्रसमीक्ष्य देही एक: कृतार्थो भवते वीतशोकः।१४॥ जसा मातीनें माखलेला आरसा चांगला धुतला म्हणजे तोच तेजस्वी होऊन लकलकतो, त्याप्रमाणें मनुष्य आत्मतत्त्व प्रत्यक्ष पाहून एक [भेदरहित], कृतार्थ आणि वीतशोक होतो. १४. यदाऽऽत्मतच्वेन तु बह्मतच्वं दीपोषमेनेह युक्तः प्रपश्येव। अजं ध्रुवं सर्वतचैर्विशुद्धं ज्ञात्वा देवं सुच्यते सर्वपाशैः॥१५॥ दीपरूपी साधनानें जशी एखादी वस्तु पहाता येते, त्याप्रमाणें आत्मतत्त्वरूपी साधनानें योगाभ्यासी जेव्हां या लोकींच ब्रह्मतत्त्व पहातो, तेव्हां तो अज, ध्रुत्र, सर्व तत्त्वांनी शुद्ध अशा देवाला जाणून सर्व पार्थापासून मुक्त होतो. १५. एष ह देवः प्रदिशोऽनु सर्वाः पूर्वो ह जातः म उ गर्भे अंतः । स एव जातः स जनिष्यमाणः प्रत्यङ्जनांस्तिष्ठति सर्वतोमुखः ॥१६॥ हा देव सर्व दिशांच्या संमुख आहे; हा (सर्वाच्या, पूर्वी उत्पन्न झाला आहे; हा गर्भामध्येंहि आहे. हा उत्पन्न झालेला आहे व होणारा आहे. हा सर्वतोमुख होत्साता लोकांच्या समोर उभा आहे. १६. हा मंत्र वाजसनेयिसंहितमधून [३.२.४] घेतला आहे. यो देवो अग्रौ यो अप्सु यो विश्वं भुवनमाविवेश। य ओषधीषु यो वनस्पतिषु तस्मै देवाय नमो नमः।।१७॥

Page 174

१५६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [२१७

जो देव अग्नीमध्यें आहे, जो उदकामध्यें आहे, ज्यानें सर्व भुवनामध्यें प्रवेश केलेला आहे, जो ओषवींमष्यें आहे, जो वनस्पर्ती- मध्यें आहे, त्या देवाला नमस्कार असो. इति द्वितीयोऽध्यायः ॥।२।।

अध्याय तिसरा.

य एको जालवानीशत ईशनीभि: सर्वाल्लोकानीशत ईशनीभिः। य एवैत उद्भवे संभवे च य एतद्विदुरपृतास्ते भवन्ति ।।१।। जो एक जाळें पसरणारा (आपल्या) शक्तींनी सत्ता चालवितो, शर्ककीनीं सर्व लोकांवर म्हणजे जगतांवर सत्ता चालवितो, जो केवळ एकटाच विश्वाच्या उत्पत्तिकाळी व संहारकाळीं रहातो, अभ्ञा देवाला जे जाणतात ते मरणरहित होतात. १. एको हि रुद्रो न द्वितीयाय तस्थु- र्य इमाँलोकानीशते ईशनीभिः। प्रत्यड् जनास्तिष्ठति संचुकोपान्तकाले संसृज्य विश्वा भुवनानि गोपा: ॥२।। रुद्र खरोखर एक आहे. दुसन्या रुद्राकरितां कोणी तिष्ठत नाहीं. तो (आपल्या) शक्तीनी या लोकांवर सत्ता चालवितो. तो लोकांच्या समोर उभा आहे. सर्व भुवनें उत्पन्न करून स्पांचें पालन करणारा तो (विश्वाच्या) अंतकाळीं खवळतो. २.

Page 175

२'] १५७

विश्वतश्क्षुरुत विश्वतोमुखो विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात्। सं बाहुभ्यां धमति संपतत्रै- र्द्योवाभूमी जनयन्देव एक: ॥३।। सर्वत्र चक्षु असलेला आणि सर्वत्र मुख असलेला, सर्वत्र बाहु असलेला, सर्वत्र पाय असलेला हा एक देव, स्वर्ग आणि पृथिबी निर्माण करतांना आपल्या दोन बाहूंनीं आणि अनेक पंखांनी भाता चालवितो. ३. यो देवानां प्रभवश्चोद्भ्वश्च विश्वाधिपो रुद्रो महर्षिः । हिरण्यगर्भ जनयामास पूर्व स नो बुद्धया शुभया संयुनक्तु।४।। जो देवांचें उत्पत्तिस्थान आणि देवांना उत्पन्न करणारा, जो रुद्र विश्वाचा अधिपति, जो महर्षि आहे, ज्यानें प्रथमतः हिरण्यगर्भाला उत्पन्न केलें, तो आह्मांला शुभ बुद्धीनें युक्त करो. ४. या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवा शंतमया गिरिशन्तभिचाकशीहि।५॥ हे रुद्रा, तुझी जी तनु कल्याणकारक, भयंकर नसलेली आणि पापाचा नाश करणारी आहे, त्या शांत तनूनें, हे गिरिनिवासा, आह्मांला दर्शन दे. ५. यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभर्ष्यस्तवे। शिवां गिरित्र तां कुरु मा हिँँसीः पुरुषं जगत् ॥।६।।

Page 176

१५८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

हे गिरिनिवासा, जो बाण तूं फेकण्यासाठीं हातामभ्यें धरला आहेत तो, हे पर्वताच्या पालनकर्व्या, कल्याणप्रद कर. मनुष्य किंवा पशु याना मारूं नकोस. ६. ततः परं ब्रह्मपरं बृहन्तं यथानिकायं सर्वभूतेषु गूढम्। विश्वस्यैकं परिवेष्टितार मीशं तं ज्ञात्वाडमृता भवन्ति ।७।। याहून श्रेष्ठ ब्रह्म आहे. तें श्रेष्ठ आहे, मोठें आहे, सर्व भूतांचे ठिकाणीं त्या त्या शरीरांत गुप्त रूपानें आहे. सर्व विश्वाला व्यापणाऱ्या व्या एका ईश्वराला जाणून (जाणणारे) मरणरहित होतात. ७. वेदाहमेतं पुरुषं महान्त- मादित्यवर्ण तमसः परस्तात्। तभेव विदित्वाऽति मृत्युमेति नान्यः पंथा विद्यतेऽयनाय ॥।८।। आदित्याप्रमाणें वर्ण असलेल्या, तमाच्या पलीकडचा हा महान् पुरुष मी जाणतों. त्यालाच जाणून (जाणणारा) मृत्यूच्या पलीकडे जातो. मोक्षाला दुसरा मार्ग नाहीं. ८. यस्मात्पर नापरमस्ति किंि- द्यस्मानाणीयो न ज्यायोऽस्ति कश्चित् । वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येक- स्तेनेदं पूर्ण पुरुषेण सर्वम् ।।९।। ज्याहून श्रेष्ठ कांहीं नाहीं, कनिष्ठ दाहीं नाहीं, ज्याहून कहान काहीं

Page 177

स्ेताश्वतरोपनिषत्. १५९

नाही, ज्यादून मोठें कांहीं नाहीं; (जो) वृक्षाप्रमाणें स्तब्ध स्वर्गामध्यें एकटा उभा राहिला आहे; या पुरुषानें हें सर्व विश्व भरलें आहे. ९. ततो यदुत्तरतरं तदरूपमनामयम्। य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति अथेतरे दुःखमेवापियन्ति ॥१०॥ या जगाच्या जें पलीकडचें तें रूपरहित व रोगरहित आहे. हें जे जाणतात ते मरणरहित होतात. इतर दुःखाप्रतच जातात. १०. सर्वाननशिरोग्रीवः सर्वभूतगुहाशयः। सर्वव्यापी स भगवांस्तस्मात्सर्वगतः शिवः॥११।। सर्वाचं मुख, सवांचें मस्तक, सवांची मान, सर्व प्राण्यांच्या बुद्धीचे ठिकाणी राहिलेला, सर्व व्यापणारा अमा तो भगवान् आहे. म्हणून सर्वत्र स्थित व कल्याणाकारक आहे. ११. महान्प्रभुर्वै पुरुषः सच्वस्यैष प्रवर्तकः । सुनिर्मलामिमां प्राप्तिमीशानो ज्योतिरव्ययः ॥१२। हा पुरुष महान्, स्वामी, सत्त्वाचा प्रवर्तक, या अत्यंत निर्मल लाभाचा धनी, तेजोरूप व नाशरहित आहे. १२. अधुष्ठमात्र: पुरुषोऽन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्टः। हृदा मन्वीशो मनसाऽभिक्लस्ो य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति ॥१३॥ अंगुष्ठप्रमाण पुरुष अंतरात्मा आहे व तो नेहमीं माणसांच्या हृदयामध्यें बसलेला आहे. हा ज्ञानाचा ईश आहे, हृदयानें आणि

Page 178

१६.० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

मननानें समजणारा आहे, याला जे जाणतात ते मरणरहित होतात. १३. या मंत्रांतले चरण कठोपनिषदांत निरनिराळया ठिकाणी आले आहेत. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष: सहस्रपात्। स भूमि विश्वतो वृत्वाऽत्यतिष्ठद्दशांगुलम्॥१४॥ पुरुषाला अनंत शिरें, अनंत डोळे, अनंत पाय आहेत. पृथिवीला सर्व बाजूंनी व्यापून तो (आणखी) दहा अगुळें उरलाच आहे. १४. पुरुष एवेदर सर्व यद्भुतं यच्च भव्यम्। उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥१५॥। हें सर्व, जें मागें झालेलें आणि जें पुढें होणारें तें सर्व हा पुरुष होय. तसेच हा अमृतत्वाचा स्वामी आहे. जें अन्नानें वाढतें त्याचाहि स्वामी आहे. १५.

परिचयाचे आहेत. १४ आगि १५ मंत्र ऋग्वेदांतील [१०.९•] पुरूषसूक्तांतले सर्वांच्या

सर्वतःपाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखम्। सर्वतःश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥१६॥ हें सर्वत्र हस्तपाद असलेलें असें तें विश्वामध्यें सर्व व्यापून राहिलें आहे. १६. हा श्लोक भगवद्गीतेंत [१३.१३] आला आहे. सवेद्रियगुणाभासं सवेद्रियविवर्जितम्। सर्वस्य प्रभुमीशानं सर्वस्य शरणं बृहृत् ॥१७॥

Page 179

सर्वइंद्रिवाचेगुन याष्यामभ्यें माहेत सें मासत असून सर्व इंदियांनी हा रहित आहे. सर्वाचा राजा व सवाधारी आणि समांपें मोठें-आश्वस्थान हें आहे. १७. पहिली ओळ गीतेमध्यें [१३.१४] आहे. नयद्वारे पुरे देही हंसो लेलायते चहिः। वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च ।।१८।। स्यावर आणि चर अशा सर्व जगताचा स्वामी नऊ द्वारें अस- लेल्या या (देहरूपी) नगरांत रहाणारा देही म्हणजे आत्मा हंस बाहेरचा व्यवहार करतो. १८. कठ [ ५.१] पहा. अपाणिपादो जवनो ब्रहीता पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः । स वेत्ति वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता तमाहुरम्यं पुरुषं महान्तम् ॥१९।। तो हस्तपादरहित असून घेणारा, वैगवान्, आहे. चक्षु नसून पहाणारा आहे. कान नसून ऐकगारा आहे. जाणण्याचा सव विषय तो जाणतो, पण त्याला जाणणारा कोणी नाहीं. त्याला सर्वश्रेष्ठ व पुराण पुरुष हणतात. १९. अणोरणीयान्महतो महीया- नात्मा गुहायां निहितोऽस्य जंतोः। तमक्रतुं पश्यति बीतशोक़ो घातु: प्रसवदान्महिमानमीक्षम् ॥२०।। उ ... ४-9१

Page 180

१६२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा.

मा सर्व प्राणिमात्राचा सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूळांहून स्थूल असा आत्मा बुद्धिरूपी गुहेमध्यें ठेवलेला आहे. जगत्त्ष्टपाष्या कृपेनें शोकरहित झालेला मनुष्य त्या अकर्व्या ईश्वराला आणि त्याभ्या महिम्याला पहातो. २०. तैत्ितरीय आरण्यकांत [१०.१-१] हा मंत्र असून कठोपनिषदांत [१.२.] किचित् फरकानें आहें. वेदाइमेतमजरं पराणं सर्वात्मानं सर्वगतं विभुत्वात्। जन्मनिरोधं प्रवदन्ति यस्य ब्रह्मवादिनो हि प्रवदन्ति नित्यम् ॥ २१ ॥ अजर, पुराण, सर्वाचा आत्मा, सर्वव्यापित्वामुळें सवांचे ठिकाणी असलेला, ज्याला जन्म नाहीं असें हणतात, आणि ब्रह्मवेत्ते निव्य ज्याच्याबिषयीं बोलतात असा हा मी जाणतों. २१. इति तृतीयोऽध्यायः।।

अध्याय चवथा.

य एकोडवर्णो बहुधा शक्तियोगा- दूर्णाननेकालिहितार्थो दधाति। वि चैति चान्ते विश्वमादौ स देव: स नो बुद्धया शुभया संयुनक्तु ।१। जो एक आहे-व ज्याला कांहीं अर्थ साधावयाचा नाहीं असा स्वतः अवर्ण (किंवा अरूप) असतां आपल्या शक्तीच्या योगानें अनेक वर्ण

Page 181

१६३

(किवा रूपें) धारण करतो, आाणि आरंमी व अंती ज्याच्यामष्यें बिज्र जातें तोच देवं. तो आलांस शुभ बुद्धीनें युक्त करो. १. तदेवाग्निस्तदादित्यस्तदायुस्तदु चंद्रमाः। तदेव शुक्रं तङ्रह्न तदापस्तत्प्रजापतिः॥।२।। तोच अग्नि, तोच आदित्य, तोच वायु, तोच चंद्र, तोच शुक्, तोच ब्रह्म, तोच उदक आणि तोच प्रजापति. हा मंत्र वाजसनेयिसंहितेमध्यें [३२.१] आहे. त्वं स्त्री त्वं पुमानसि त्वं कुमार उत वा कुमारी। त्वं जीर्णो दंडेन वंचास त्वं जातो भवसि विश्वतोमुखः ॥३। तूंच सत्री, तूंच पुरुष, तूंच बुमार, तूंच कुमारी. दूं आातारा काठीनें चालतोस. तूं जन्मल्याबरोबर विश्वतोमुख होतोस. ३. हा मंत्र अथर्ववेदांत [१००८.२७] आहे. नील: पंतगो हरितो लोहिताक्ष- स्तडिद्वर्भ ऋतवः समुद्राः। अनादिमच्वं विभ्ुत्वेन वर्तसे यतो जातानि भुवनानि विश्वा।।४।। निळा, हिरवा आणि तांबड्या डोळ्यांचा पक्षी वं आहेस. मेघ वं, ऋतु तं, समुद्र तूं. आदिरहित व जयाच्यापासून सर्व भुवनें निर्माण झाली असा दूं सर्व व्यापून रहातोस. ४.

Page 182

४ सार्थ सकित संगक-माग चवया.

अवरमेकां कोहितशुलकृष्णां नही: अजाः सुजमानां सरूपा:। अजो होको जुषमाणोऽनुशेते जहाल्मेनां भुक्तमोगामजोऽन्यः॥।५।। पांदन्या, तांबडया व काळ्या [=सत्त्व, रज व तम] रंगानीं बुक्त, पुष्कळ प्रजा निर्माण करणारी व म्वतःप्रमाणेच अज म्हणजे जन्म- रहित असलेली जी.एक (प्रकृति) तिला एक अज [जीव] प्रीतियुक्त शोवसाता सतत भोगतो. दुसरा अज [शिव] ती भुक्तमोगा झाली म्हूणजे सोडतो. ५. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते। तयोरन्यः पिप्पलं स्वाद्व- क्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति ॥६।। दान पक्षी, जवळ रहाणारे, एकमेकाचे मित्र समान वृक्षाला मिठी मारून आहेत. त्यांपैकीं एक गोड फळ खातो; दुसरा न खारता बवतो. ६. हा मंत्र ऋग्वेदामधून [१.१६४.२] घेतला आहे. हा सुंडकोप- बदांतहि [३.१.१] आलेला आहे. समाने वृक्षे पुरुषो निमओ्रो- Sनीक्षया शोचति मुदयमान:। जुएटं यदा पशयत्यन्यमीश- मस्य महिमानमिति नीतशोक: 11७H

Page 183

स्वेताभतरोपनिषत् १६५

एकाचा वृक्षांतळ तो एक पुस्ष (जीव) मुडालेल होंतसाला स्वानिन्ष नाहीसे माल्यामुखें मोहयुक्त होऊन शोंक करतो. जेल दुसरा (शिव) संतुष्ट आहे, स्वामी आहे व त्यांचा हा महिमा आए असें पहातो तेव्हां दुःखरहित होतो. ७. हा मंत्र सुंडकोपनिषदंत [३.१.२] आहे. ऋचो अक्षरे परमे व्योम न्यस्मिन्देवा अधि विधवे विषेु:। यस्तं न वेद किमृचा करिष्यति य इचदिदुस्त इमे समासते ।।८।। अविनाशी व उंच आकाशामध्यें ऋचा (म्हणजे ऋग्वेद) आहेतः त्यांचे ठिकाणी सर्व देव स्थित आहेत. पण जो तें (ब्रह्म) जाणीत नाही तो ऋचांनी काय करणार? जे तें जाणतात ते हे येथे बसके आहेत. ८. हा मंत्र ऋग्वेदांतून [१.१६४३९] घेतला आहे. छंदासि यज्ञा: क्रतवो व्रतानि भूतं भव्यं यच्च वेदा वदन्ति । अस्मान्मायी सृजते विश्वमेत- त्तस्मिंश्चान्यो मायया संनिरुद्धः ।।९।। वेद, यज्ञ, ऋतु, ब्रनें, भूत, भविष्य, आणि जें वेद सगतात, तें हैं सर्क विश्व ज्याच्यापासून मायी म्हणजे मायेचा स्वामी उत्पन्न करतो, व्याच्यामध्यें दुसरा (जीव) मायेनें बद्ध शालेला रहातो. ९. मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु महेन्वरम्।

Page 184

१६६. सार्थ उपनिवत्संग्रह-भाग चवथा.

तस्यावयवभूतैस्तु व्याप्ं सर्वमिदं जगत् ॥१०।। माया लणजेच प्रकृति आणि मायी अणजे महेयवर जाणावां. लाभ्बा अवयवरूपी जीवानी हें सर्व जग व्यापलें वाहे. १०. यो योनि योनिमधितिष्ठत्येको यस्मिनिदं स च वि चैति सर्वम्। तमीशानं वरदं देवमीड्यं निचाय्येमां शांतिम त्यंतमेति ॥११। जो एकटा प्रत्यक उत्पत्तिकारणाचें अधिष्ठान आहे, आणि ज्याच्या- बज्जें हें सर्व एकत्र होतें, व विभक्त होतें, त्या वरद, प्रकाशमान क पूजनीय अशञा ईशवराळा आणून ही शांति पूर्णपणें पावतो. ११. यो देवानां प्रभवश्रोद्भ्वश्च विश्वाधिपो रुद्रो महर्षिः । हिरण्यगर्भ पश्यत जायमानं स नो बुद्धया शुभया संयुनकु ॥१२॥ जो देवांचें उत्पीत्तस्थान आणि देवांना उत्पन्न करणारा, जो रुद्र विज्वाचा अधिपति, जो महर्षि आहे, ज्यानें हिरण्यगर्भ जन्मताना चहिळा, तो आहांला झुभ बुद्धीनें युक्त करो. १२. हा मंत्र किंचित् फरकानें पूर्वी [३.४] तिख्वऱ्या अध्यायांत मेळन केला आहे. यो देवानामधिपो यस्मिँलोका अधिश्रिताः । य ईशे अस्य द्विपद्श्रतुष्पद: कसै देवाय हविषा विधेम ।१३॥

Page 185

१.१4] स्ेताश्वतरोपनिषद. १६७

जो देवांचा अधिपति, ज्याच्यामध्यें हे लोक आश्रय करून राहिले आहेत, जो या द्विपाद व चतुष्पाद प्राण्यांवर सत्ता चालवितो, भशा कोणस्मा देवाची आलमें हवि देऊन पूजा करावी? यांतले अखेरचे दोन चरण ऋग्वेदामधले [१०. १२१] आहेत. सक्ष्मातिसूक्ष्मं कलिलस् मध्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपम्। विश्वस्यकं परिवेष्टितारं ज्ञात्वा शिवं शान्तिमत्यंतमेति॥१४॥ या जाळ्यामध्यें किंवा गोंधळामध्यें सूक्ष्माहून अति सूक्ष्म, विच्ाख उत्पन्न करणारा, अनेक रूपें अस्नळेला, विश्वाचा एक गुंडाळणारा अशा शिवाला किंवा कल्याणकारकाला जाणून मनुष्य शांति पूर्णपणें पावतो. १४. स एव काले भुवनस्य गोप्ता विश्वाधिपः सर्वभूतेषु गूढः। यस्मिन्युक्ता ब्रमर्षयो देवताश्च तमेवं ज्ञात्वा मृत्युपाशांश्छिनत्ति॥१५॥ तोच (सर्व किंवा योग्य) काळीं या भुवनाचा पालनकर्ता, विच्वाचा अधिपति, व सर्व भूतांमध्यें गूढरूपानें राहिलेला व ज्याच्यामध्यें ब्रह्मवेत्ते आणि देव एकत्र झाले आहेत, अशा ब्याला जाणून (जाणणाग) मृत्यूचे पाश तोडतो. १५. घृतात्परं मंडमिवातिसूक्ष्मं ज्ञात्वा शिवं सर्वभूतेषु गूढम्।

Page 186

१६८: सार्थ उपनिषसंबएभाग:चवया.

विधसयैक परिवेिवारं झ्ञार्का देवं सुच्ते सर्वपाळः ॥१६॥ घृताहून अतिसूक्ष्म साय जशी चांगली, तद्वत् सर्व भूर्तामध्यें गुप्तरूपानें असलेल्या, विश्वाला एकट्या वेष्टन करणाऱ्या शिवाला (किंवा कल्याणकारक) अशा देवाला जाणून (जाम्पणारा) सर्व पाशां- पासून मुक्त होतो. १६. एष देवो विश्वकर्मा महात्मा सदा जनानां हृदये संनिविष्टः । हृदा मनीषा मनसाऽभिक्लप्तो य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति ॥१७।। हा देव, विश्व हें ज्याचें कर्म, महात्मा, सर्वदा जनांच्या हृदयांत बसलेला, हृदयानें-बुद्धीनें-व-मनानें कल्पिलेला असा हा जे जाण- तात ते मरणरीहत होतात. १७. यदाऽतमस्तन्न दिवा न रात्रि- र्न सन्न चासञ्शिव एव केवलः। तदक्षरं तत्सवितुर्वरेण्यं प्रज्ञा च तस्मात्प्रसृता पुराणी ।।१८।। जेव्हां तमाचा किंवा अज्ञानाचा अभाव असतो तेव्हां दिवस नाहीं आणि रात्र नाहीं. 'आहे' नाहीं आणि 'नाहीं' नाहीं. केवळ शिवच आहे. तोच अविनाशी. सवित्ाचें इष्ट तेज तेंच. हें प्राचीन ज्ञान त्याच्यापासूनच पसस्लेलें आहे. १८.

Page 187

नैनपू्ष्बाज- विर्यभंान मध्ये न तक पविमा अस्ति -ग्स्ब नाम मस्यक:।ह९। याला वर किंवा खाली किंवा मध्यें (कोणी) जाणललें नाही. ज्याचें यश खरोखर मोठें, त्याला उपमा नाहीं. १९. हा मंत्र वाजसनेयिसंहितेत (३२.२] आहे. न संदशे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनम्। हृदा हृदिस्थं मनसा य एन- मेवं विदुस्ते ह्यमृता भवन्ति ॥२०॥ याचें रूप दृष्टीमध्यें रहात नाहीं, याला चक्ूनें कोणी पह्ात नाहीं. हृदयानें आणि मनानें जे याला हृदयांत रहाणारा आहे असें जाणतात ते मरणरहित होतात. २०. हा मंत्र किंचित् फरकानें कठोपनिषदांत [६९] आहे. अजात इत्येवं कश्षिद्भीरु: प्रपद्यते। रुद्र यत्ते दक्षिणं मुख तेन मां पाहि नित्यम्।।२१।। कोणी (मरणाल) भिणारा याला 'अजात' ह्णून शरण जातो. हे रुद्रा, जें तुझें कल्याणकारक मुख त्यानें मला नित्य संभाळ. २१. मा नस्तोके तनये मा न आयुषि मा नो गोषु मा नो अश्वेषु रीरिषः। वीरान्मा नो रुद्र भामितो वधी- हैविष्मंतः सदमिच्वा हवामहे।२२॥

Page 188

१७० : सर्थ उपनिवरसंग्रह-माग चवथा. [४-२२:

हे रुद्रा, आमच्या मुलांसंबंधानें, मुलांच्या मुलांसंबंधानें, आयुष्या- संबंधानें, गाईच्या संबंधानें, अख्धांच्या संबंधानें आझांस उपद्रव देऊं नकेस. रागावून आमध्या वीरांस मारूं नकोस. हवि घेऊन आसी तुला घरीं हवि देतों. २२. ऋग्वेदांत [१.११४.८] व तैत्तिरीयसंहितेंत [४.५.१०.३] रुद्राध्यायांत हा मंत्र आहे.

अध्याय पांचवा.

द्वे अक्षरे ब्रह्मपरे त्वनंते विद्याविद्ये निहिते यत्र गूढे। क्षरं त्वविद्या ह्यमृतं तु विद्या विद्याविद्ये ईशते यस्तु सोऽन्य: ।१। अविनाशी, अनंत व श्रेष्ठ ब्रह्मामध्यें विद्या व अविद्या या दोन गुप्त- रूपानें ठेवलेल्या आहेत. अविद्या नाशवंत आहे, विद्या अमर आहे. विद्या व अविद्या या दोहोंवर जो सत्ता चालवितो तो वेगळा.१. यो योनिं योनिमधितिष्ठ त्येको विश्वानि रूपाणि योनीश्व सर्वाः। ऋषि प्रसूतं कपिलं यस्तमत्रे ज्ञानैर्विभर्ति जायमानं च पश्येद ॥२॥ जो एकटा प्रत्येक उत्पत्तिकारणावर, सर्व रूपांवर आणि सर्व उत्पत्तिकारणांवर सत्ता चालवितो; पूर्व काळीं उत्पन्न झालेल्या कपिल ऋषील ज्यानें ज्ञानानें युक्त केलें व जन्मलेळा पाहिलें. २.

Page 189

चेताअ्तरोपनिषत्. १७१ एकैंक आालं बडुधा विक्ठर्व- अस्मिन्क्षेत्रे संहरत्येष देवः। भूय: सृष्ट्वा पतयस्तथेशः सर्वाधिपत्यं कुरुते महात्मा ।।३।। या जागीं हा देव एकेक जाळें बहुत प्रकारें पसरून त्याचा नात् करतो. पुनः यतींना (किंवा प्रजापतींना) निर्माण करून हा ईस हो्साता सर्वाच्चें आधिपत्य करतो. ३. सर्वा दिन्व ऊर्ध्वरमधश्च तिर्यक् प्रकराशयन्भ्राजते यद्वनड्वान्। एवं स देवो भगवान्वरेण्यो योनिस्वभावानधितिष्ठत्येकः।।४।। ज्याप्रमाणें वर, खालीं आणि तिरकस सर्व दिशा प्रकाशवीत सूर्य प्रकाश पावनो, त्याप्रमाणें तो पूजनीय देव भगवान् एकटा सर्व उत्पन्न झालेल्यांवर अधिकार चालवितो ४. यच्च स्वभाव पचति विश्वयोनि: पाच्यांश्र सर्व न्परिणामयेद्यः। सर्वमेतद्विश्वमधितिष्ठत्येको गुणांश्र सर्वान्विनियोजयेद्यः ॥4॥ तद्वेदगुद्योपनिषत्सु गूढ तद्ह्मा वेदते ब्रह्मयोनिम्। ये पूर्वदेवा ऋषयश्च तद्विंदु- स्ते तन्मया अमृता वै बभूवुः॥६॥

Page 190

सार्थ उपनिषरसंगह माक चवथा. [4.4

विश्वाचें कारण, जो स्वभाव पक्त कास्तों, पक करण्यासारखीं सर्व जो पक्क करतो, या सर्व विम्ववर जो अक्कार चालवितो, आणि सर्व गुणांची योजना करतो, तो वेरदक रहस्प जी उपभिबदें व्यांमष्यें गूढ आहे, त्याला महदेव सर्वाचें कारण व ब्ह असें जाणतो. ज्या पूर्व काळाष्य देवांनी अगणि ऋषीनी त्याळ जागलें ते तत्मद व मरणरहित शफे: ५:६. गुणान्वयो यः फलकर्मकर्ता कृतस्य तस्पैव स चोपभोक्त।

प्राणाधिपः संचरति स्वकर्ममिः।।७।। गुणांशी संबद्ध झालेला जो फल देणारीं कर्मे करतो आणि त्या कर्मा- चा उपभोग घेतो, तो विश्वरूप, त्रिगुणयुक्त, (धर्म, अधर्म व ज्ञान या) तीन मागानी युक्त, प्राणयुक्त, होत्साता आपल्या कर्मांच्या रो- बर संचार करतो. ७. अंगुष्ठमात्रो रवितुल्यरूपः संकल्पाहकारसमन्वितो यः। बुद्धेर्गुणेनाSSत्मगुणेन चैव आराग्रमात्रो ह्यपरोऽदृष्टः॥८। तो संकल्प व अहंकार यांनी युक्त झाला असतां अंगुष्ठ प्रमाण व सूर्याप्रमाणें दिसणारा आहे. पण बुद्धीच्या गुणांनीं व आत्म्याच्य गुणांनीं युक्त झालेला तो दुसरा आत्मा आरीच्या टोकाएवढा (झ्ञाब्यांना) दिललेला आहे. ८.

Page 191

सेमअनसेमन््व.

बालाग्रशतभागस्य मतधा सव्िवतस्य स। भागो जीवः स विकेय: स न्वानंत्ायकल्पते॥९॥ केसाच्या अग्राध्या शंभराव्या दिश्शाना देवीक भाग भसा (सूक्ष्म) तो जीव जाणामा. तरी तो धनंत समण्यास लायक आहे. ९. नैव त्त्री म धुमानेष न चैवायं नपुंसकः । व्यचच्छरीस्मादत्ते तेन तेन स रक्ष्यते #१०॥। हा सत्री नाही, पुरुष नाही, आणि हा नपुंस्वाहि माही. तो नें जें शरीर घेतो ब्या त्या शरीरानें तो रक्षण केला जातो. १०.

ग्रीसांसुपृ््या चाउत्मविवृद्धिजन्म। कर्मानुगान्यनुक्रमेण देही स्थानेषु रूपाण्यभिसंग्रपद्यते ॥११।। संकल्प, स्पर्श आणि दर्शन यांच्या मोहांनीं आण खाणें पिणें क वृष्टि यांनीं जीवात्मा जन्म घेतो व वृद्धि पावतो. तो आत्मा त्या त्या स्थानांमध्यें (आपल्या) कर्मानुरूप शरीरें पावतो. ११. स्थूलानि सूक्ष्माणि बहूनि चैव रूपाणि देही स्वगुणैनृणोतति। क्रियागुणैरात्मगुणैश्र तेषां संयोगहेतुरपरोऽपि. दष्टः॥।१२।। आत्मा आपल्या गुणांनी स्थूल व सूक्षम अशी बहुत रूपें स्वीका- रतो. कर्माचे गुण आणि देहाचे गुण हेहि त्यांच्या [=तया रूपांच्या] संयोगाचें दुसरें कारण दिसलें. १२.

Page 192

सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवया. [ं.१२

अनाधनंत कलिळस्य मभ्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपम्। विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः॥१३॥ या जाळ्यामध्यें किंवा गोंधळामध्यें अनादि, अनंत, विश्रान उत्पन्न करणारा, अनेक रूपें असलेला आणि विश्वाचा एक गुंडावणारा अग्ा देवाला जाणून मनुष्य सर्व पाशांपासून मुक्त होतो. ११. हा मंत्र याच उपनिषदांत पूर्वी [४.१४] थोख्य। फरकानें आलेळा आहे. भावग्रा्यमनीडाख्यं भावाभावकरं श्िवम्। कलासर्गकरं देवं ये विदुस्ते जहुस्तनुम्॥१४॥ भावरूपानें समजण्यासारखा, अशरीरी, भाव व अभाव यांचा कर्ता, शिव (किवा कल्याणकारक), आपल्या अंशानें सृष्टि करणारा देव जे जाणतात ते देहापासून मुक्त होतात. १४. इति पंचमोऽध्यायः॥५।।

अध्याय सहावा.

स्वभावमेके कवयो वदन्ति कालं तथाऽन्ये परिमुद्यमाना:। देवस्ैष महिमा तु लोके येनेदं भ्राम्यते बझ्मचक्रम् ।।१।। कोणी तत्ववेत्ते (सुष्टीनें कारण) स्वभाव झणजे प्रकृति आहे

Page 193

असें सणतात. दुसरे कोणी मोहानें भ्रमण करणारे काढ आरे असें झणतात. ज्या महिम्यानें हें ब्रह्मचकर विश्वामप्यें भ्रमण कर- ष्यास लावलें आहे तो हा देवाचा महिमा आहे. १. येनाSडवृतं नित्यमिदं हि सर्व जः कालकारो गुणी सर्वविद्यः। तेनेशितं कर्म विवर्तते ह पृथ्व्याप्यतेजोनिलखानि चिंत्यम् ।।२।। ज्यानें हें सर्व विश्व नित्य वेष्टिलेलें आहे, जो ज्ञाता, कालाचा कर्ता, गुणांचा स्वामी आणि सर्ववेत्ता आहे, त्याच्या सत्तेनें वागणारें कर्म पृथिवी, उदक, तेज, वायु व आकाश यांना फिरवितें असें समजावें. २. तत्कर्म कृत्वा विनिवर्त्य भूय- स्तच्वस्य तच्वेन समेत्य योगम्। एकेन द्वाभ्यां त्रिभिरष्टभिर्वा कालेन चैवाऽऽत्मगुणैश सूक्षमैः ॥३॥ आरभ्य कर्माणि गुणान्वितानि भार्वांश्च सर्वान्विनियोजयेद्यः। तेषामभावे कृतकर्मनाशः कर्मक्षये याति स तत्वतोऽन्यः ।।४।। जो तें कर्म करून आणि पुनः त्यापासून निवृत्त होऊन, तत्वा- चा तत्वाशी संयोग करून,- एकाचा दोहोंशी [अव्यक्त व व्यक], तिदीक्षीं [सत्व, रज व तम], आठांसी [पांच भूतें, मन, बुद्धि,

Page 194

हा पसारा उत्पन्न हेती, धर्म भागवास, पपाक्ा नाथ करणारा, ऐशर्याचा खामी, अरराहित, अका नपाला सतामप्यें स्थित बिभ्वाचें निवासस्थान असें जाणून ;- ईश्वरांचा सर्वश्रेष्ट महेखर, देवतांचें श्रेष्ठ दैवत, पतींचा श्रेष्ठ पति, विश्वाचा स्वामी व पूजनीसं भशा त्या देवाला आली प्राप्त करून ध्यावें. ५-७. न तस्य कार्य करणं च विद्यते न तत्समश्राभ्यधिकय्च दश्यते। पराऽस्य शत्तिर्विविधेव भ्रयतै स्वाभाप्रिकी प्ानमलंक्रिया थ॥।८।। त्याला कांहीं करावयाचें (उरलेलें) नाहीं, त्याला कांहीं साधन लागत नाहीं; त्याच्या बरोबरीचा किंवा त्याध्याहून अधिक कीणी दिसत नाहीं. त्याची श्रेष्ठ शक्ति अनेक प्रकारची आहे. त्वान्री ज्ञानाची व बळाची क्रिया स्वाभाविक आहे. ८. न तस्य कविित्पत्तिरस्ति लोके न पैशित्ता नैव नव तस्ब लिंनस्। स कारणं करणाभिमाधियो न सल्य कवञ्चमिता न म्ाधिप: ।।९।। या विश्वाम्यें त्याना कोणी रक्षणकर्ता नाहीं, त्याच्पावर सत्ता पाळविभास नाही, किंत्रा तयाच्ी कांहीं खूण नही. तोच सर्वामें कारण आहे, सर् साधनंच्या मुख्मचा मुख्य आहे. याला अपन करणारा किंवा याचा वरिष्ठ कोणी साही. ९. स्मतंतुनाश हव संतुभि: मरभाननैः उ .... ४-१२

Page 195

नेताम्तशेशमिनच

हा पसारा उत्पन्न होती, धर्म आजवारा, कवाना नाश करणारा, ऐश्वर्याचा स्वामी, मरनराहित, अकषा त्यात स्वतामच्यें स्थित व विश्वाचें निवासस्थान असें जाणून ;- ईश्वरांचा सर्वश्रेष्ठ महेशर, देवतांचें श्रेष्ठ दैवत, पतींचा श्रेष्ठ पति, विश्वाचा स्वामी व पूजनीयं अशा त्या देवाला आली प्राप्त करून ध्यावें. ५-७. न तस्य कार्य करणं च विद्यते न तत्समश्चाभ्यघिकश्च दृश्यते। पराऽस्य शत्तिर्विविधैव भ्रयते स्व्राभाविकी झ्ञानवलक्किया थ ।।८।। त्याला काहीं करावयाच्ें (उरलेलें) नाहीं, त्याला कांहीं साधन लागत नाहीं; त्याच्या बरोबरीचा किंवा त्याच्याहून अधिक कोणी दिसत नाहीं. त्याची श्रेष्ठ शक्ति अनेक प्रकारची आहे. त्वाब्बी ज्ञानाची व बळाची क्रिया स्वाभातिक आहे. ८. न तस्य क्वित्पत्तिरस्ति लोके न चेशिता नैव च तस्य लिमम्। स कारणं कस्णाधियाधियो न चास्य कश्रञ्जमिता न चाधिप: ।।९।। या विश्वाम्यें त्याचा कोणी रक्षणकर्ता नाहीं, त्याच्यावर सत्ता पालविषास नाही, किंवा त्याची कांहीं खूण नाहीं. तोच सर्वाचें कारण आहे, सर्व साधनांच्या मुख्याचा मुख्य आहे. याला उत्पन्न करणारा किंवा याचा वरिष्ठ कोणी नाहीं. ९. यस्ततुनाभ इब तंतुभि: प्रधानजैः उ .... ४-१२

Page 196

१७८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.१०

स्वभावतो देव एक: स्वमावृणोत्। स नो दधाद्वल्माप्ययम् ।१०।। प्रकृतीपासून उत्पन्न झालल्या तंतूंनी कोळ्याप्रमाणें जो एक देव स्वभावतः स्वतःला गुंडाळून घेतो तो आह्मांला ब्रह्मरूप करो. १०. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूत.न्तरात्मा । कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ।११। एक देव सर्व भूतांमध्यें गूदरूपानें आहे. सर्व व्यापणारा, सर्व भूतांचा अंतरातमा, कर्मांचा अध्यक्ष, सर्व भतांच ठिकाणी अधिष्ठान असलेला, साक्षी, ज्ञाता, केवल आणि गुणरहित आहे. ११. एको वशी निष्क्रियाणां बहूना- मेकं बीजं बहुधा यः करोति। तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरा- स्तेषां सुख शाश्री नेतरंषाम् ॥१२। बहुत निष्क्रियांवर एकटा सत्ता चालविणारा, जो एक बीज बहुत प्रकारांनीं करतो, त्याला जे ज्ञाते स्वतःचे ठिकाणी स्थित असा पहातात त्यांनाच शाश्वत सुख प्राप्त होतें, इतरांना नाहीं. १२. नित्यो नित्यानां चेतनश्रेतनाना- मेको बद्दूनां यो विदधाति कामान्।

Page 197

१.१.३] श्वेताश्चतरोपनिषत्. १७९

तत्कारणं सांख्ययोगाधिगम्यं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः।।१३।। नित्यांचाहि जो नित्य, चेतनांचाहि जो चेतन, जो एकटा बद्ठु- ताच्या इच्छा (पूर्ण) करतो, त्या, (सर्वाचें) कारण असलेल्या, सांख्य- शास्र आणि योगशास्त्र यांनी जाणतां येण्यासारख्या देवाला जाणून सर्व पाशांपासून (मनुष्य) मुक्त होतो. १३. न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमभिः। तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ।१४।। स्ाच्या ठिकाणीं सूर्य प्रकाशत नाहीं, चंद्र आणि तारका प्रकाशत नाहींत, या विजा प्रकाशत नाहीत, मग अभ्नि कोठून: तो प्रकाशत आहे ह्मणूनच त्याच्यामागून हें सर्व प्रकाशत आहे. त्याच्याच प्रकाशानें हें सर्व प्रकाशतें. १४. एको हंसो सुवनस्यास्य मध्ये स एवाग्रि: सलिले संनिविष्टः। तमेव विदित्वाऽति मृत्युमेति नान्य: पंथा विद्यतेऽयनाय॥१५॥ या (सर्ब) भुवनामष्यें तो एक हंस (झणजे वावरणारा) आहे, तोच उदकामध्यें प्रविष्ट झालेला अग्नि आहे. त्यालाच जाणून (मनुष्य) मृत्यूच्या पलीकडे जातो. मोक्षाला दुसरा मार्ग नाहीं. १५.

Page 198

सार्थ उपभिषासपक-भाग चवया.

झ कालकारो गुनी सर्वविद्य:।

संसारमोक्षस्थितिबंधहेतु: ॥१६।। सो विश्व करणारा, विन्व जाणणोस, स्वतःच (स्वतःचें) उत्पत्ति कारण, कालाचा कर्ता, गुणांनीं युक्त, जो सर्ववेत्ता आहे, प्रकृति-क्षेत्रह सणने जीव-आणि-गुण यांचा स्वामी, आणि संसाराचा मोक्ष- स्थिति-व-बंध यांचा कारण आहे. १६. स तन्मयो ह्यमृत ईशसंस्थो ज्ञः सर्वगो भुवनस्यास्य गोप्ता। य ईशे अस्य जगतो नित्यमेव नान्यो हेतुर्विद्यत ईशनाय ॥।१७।। सो तन्मय (ह्मणजे विश्वमय) आहे, मरणरहित, ईशाप्रमाणें रह्ा- णांरा, ज्ञाता, सर्वव्यापी, या भुवनाचा रक्षणकर्ता आहे; तो या जगावर सर्वदा राज्य करतो. राज्य करण्याला दुसरा कोणी कारण नाहीं. १७. यो ब्रम्माणे विदधाति पूर्व यों वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै।

मुमुधुर्ने शरणमहं प्रपचे ।१८।। जो भरंभी बहादेवाला निर्माण करतों, जो त्याच्याकडे बेदांना सकतो, स्पा आम्मुद्धीमें ज्ञात होणान्या देवाळ, मोक्षाची हच्छा करणारा भी शर्ण बातों. १८.

Page 199

सेलमतरोपनिय १८१

निष्कलं मिश्नियं शार्य मिरचय निरंजनस्। अमृतस्क पर रेतु दन्पेयनमियानलम्।।१९।। निरवयव, क्रियारहित, शान्त, अनिंध, मिलेप, अमरत्वाचा मोठा इंधन जाळलेल्या अग्रीप्रमाणें अस्यलेश्य (देवावम मी शरण जालों:) १९. यदा चर्मवदाकाशं वेष्टयिष्यन्ति मानवाः। तदा देवमविज्ञाय दुःखस्याम्तो भविष्यसि ॥२०॥ चामड्याच्या तुकन्याप्रमाणें जर मनुष्य आकाशाची गुंडाळी करूं शकले तरच देवाचें ज्ञान न होता (त्यांच्या) दुःखाचा अंत होईल. २०. तपःप्रभावाद्देवप्रसादाच्च ब्रह्म ह श्वेताश्वतरोऽथ विद्वान् । अत्याश्रमिभ्यः परमं पित्रं प्रोवाच सम्यगृपिसंघजुष्टम् ।।२१। तपाच्या सामर्थ्यानें आणि देवाच्या प्रसादानें श्वेताश्वतर ब्रह्म जाणता साया; आणि तें ऋषींच्या समुदायानें सेविलेलें परम पवित्र ब्रह्म आश्र- मातीतांना उत्तम प्रकारें सांगता झाला. २१. वेदान्ते परमं गुह्यं पुराकल्पे प्रचोदितम्। नाप्रश्जान्ताय दातव्यं नापुत्रायाशिष्याय वा पुनः।।२२। पूर्वीच्या कल्पामध्यें सांगितलेलें हें वेदान्तशाख्त्रांतलें परम गुद्य, जो शान्त नाहीं, जो पुत्र नाहीं किंवा जो शिष्य नाहीं त्याला देऊं नये. २२.

Page 200

१८२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग चवथा. [६.२२

यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ। तस्यैते कथिता अर्थाः प्रकाशन्ते महात्मनः प्रकाशन्ते महात्मनः ।२३। ज्याची देवाच्या ठिकाणीं परम भक्ति आहे, आणि जशी देवाच्या ठिकाणीं तशी गुरूच्या ठिकाणीं आहे, त्याला या महान् आत्म्याच्या गोष्टी सांगितल्या असतां स्पष्टपणे कळतात. २३. ॐ पूर्णमद: ०। भद्रं कर्णेभिः०। सह नाववत्विति शान्तिः इत्ति पष्ठोऽष्यायः ॥६॥ इति कृष्णयजुर्वेदीया श्वेताश्वतरोपनिषत्समाप्ता ।

Page 201

१८३

परिशिष्ट. ब्रह्मसूत्रें आणि या भागांतील उपनिषदें.

या भागांतील उपनिषदांपैकीं, कौषतिकि, श्वताश्वतर आणि जाबाल या उपनिषदांतील वचनें शंकराचार्यानी ब्रह्मसूक्षभाष्यामध्यें आघाराला घेतली आहेत. (१) कौषीतकि उपनिषदांतील वचने ८८ वेळां आलीं आहेत. या वच- नांचे शंकराचार्यानी जे पाठ दिले आहेत त्यातले कांही कलकत्याच्या प्रती- तल्या पाठांशी जुळतात, कांहीं आनंदाश्रम प्रतींतल्या पाठांशी जुळतात, आि कांही दोन्ही प्रताहून भिन्न आहेत. यांवरन शंकराचार्याची कौषीतकि उपनि- षदाची प्रत आणखी तिसगी असावी असें प्रो. डायसेन यांचें अनुमान आहे. ब्रह्मसूनमाष्य १.१. २८-३१ या सूत्रांमध्ये कीषाताके उपनिषदापैकीं तिसचा अधपतल इंप्रतर्दन सवादाचा पिशष उल्लेख असून या सूत्रांना प्रार्दनाविकरण साम नांव आने पुठे १.४.१६-१८ या सूत्रांमधये अनत- शत्रु बालाकि संवादाचा [४ १८-१९] विशेष उल्लेव असून या सूत्रांना वाला- क्यधिकरण असें नांव आद. (२) श्वेताश्वतरोपनिषदांतलीं वचने ५३ वेळां शंकराचार्यानी आपल्या ब्रह्मसूत्रनप्त धतली महेत. संकरावर्य वाचा उल्ेख 'श्वताश्वरिगा मंतोप- निषत्' असा करतःत. सूत्रमाषयांत या उपनिषदाचे विशेष उल्ेख पुढील- प्रमाणें आहेत .- स कारणं• [६.९]=सूत्रभाष्य १.१.११. अजामकां·[४.५]= ,, बालाअ्रशतभागस्य [५.८]= ,, २.३.२२. 9.४.6.

(३) जाबालोपनिषदांतलीं वचनें सूत्रभाष्यांत १३ वेळां आलीं आहेत. परंतु या १३ पैकीं ९ मात्र-तीहि पाठभेदानें-जाबालोपनिषदांत सांपडतात. ४ सांपडत नाहीत. शंकराचार्य याचा 'जाबालानां श्रुतिः' असा उल्लेख करबात व जाबालोपनिषत् शुक्ळ बजुर्वेदानें आहे असें भ्हणवात. पण जें आबाकोप-

Page 202

मिकत हम्री उपळब्ब आहे [या भागांल मेतलेलें] तें अथर्व वेदाचें म्हणून उपलब्ध आहे. "य एषोऽनंतोऽव्यक• [१] याचा विशेष संबंध सूलभाष्य १.२.३२ मध्यें